1६800९४४४५ [2२८1४९1८८०

1८) 2२७8-६४ ॥४॥॥-॥॥४१ 1-८ 3(0)0 01४.

(॥५॥४/८॥२5७/१|_ (3२,७२२

0) 194053

२०7१००. ॥४$७--/॥४]

ए॥९0' | 1111 [१७5५६ जव शा मक्तात्माचासून हपकूरणपलत (५1

09५१1५१! . ()1४1 /1.1२५11 1.101२.॥1॥११ तै)) २९) २९ धरू, | / | 184 १९ ((५५1॥(/॥॥॥ /९() ४५5 ९5|

१111001 वाक यै ५21) - ,

गु ॥।. - 11० तरत व्म्किपीसन ७२प९श.

ळर भै ॥। १५ 1 11101) ५०७1] |८ ४6 (॥॥1(() (1 01 |)(101॥( [|] (| ॥(९

|कन॑. 11811॥( (1 130]0१

मक्तात्म्याफासुन फमडरेफयत

लेसख्वक प्रा. रा. शे. वाळिंबे, एम्‌. ए. बी. टी.

एप्रिल १९४७ किमत रु.

शः

प्रकाशक--गणेश नारायण जोशी श्रीकृष्ण गोपाळ आणि कंपनी, ३९४ सदाशिव, पुणें

मुद्रक---जनार्देन गणेश जोली, जनार्दन सदाशिव लिमिटेडचा प्रेस, ३९४ सदारिव, पुणें २,

अल्शधाशण ती 70९00 7 ----*५----->>-- -----पप-कसॅ-- -दटटाशशश0”0

टीकाकारांस पाचारण

महाराष्ट्रांतील प्रसिद्ध कादंबरीकार श्री. ग. व्यं. माडखोलकर यांच्या सर्व कादंबऱ्यांचे सटीक विवेचन मीं प्रस्तुत प्रबंधांत केलें आहे. ' साहि- त्याचा घरवतारा ' या. मूल्यविषयक पुस्तकांत जीं वाढडय़यीन मृल्यें मीं प्रमाण मानिलीं आहेत य्यांचा निश्ष मीं माडखोलकरांच्या कादंबऱ्यांना लाविला आहे. त्याचप्रमाणें : वाड्ययीन टीका ? या पुस्तकांत टीकेच्या ज्या तत्त्वांना पद्धतींना मी मान्यता दिलेली आहे त्या तत्वांचा पद्धतींचा यथोचित उपयोग मों या ठिकाणीं केळा आहे. वाड्यवीन टीका ही केवळ ऐतिहासिक, केवळ तोलनिक, केवळ चरित्रात्मक, केवळ रसास्वादक अथवा केवळ निणांयक अशी ऐकांतिक स्वख्याची असं नये; आणि नबीन टीकाकारांनी विविध टीकापद्धतींचा समन्वय करण्याचा प्रयत्न करावा असें माझे स्पष्ट मत आहे. त्याचप्रमार्णे अनेक संप्रदायांचें ज्ञान प्रास करून घेऊन टीकाकारांनी आपला दृष्टिकोन विशाल व्यापक करावा असें मला वाटतें. केवळ रसग्रहण करणारी टीका कलाकृतीचे मूल्यमापन करण्यास निर्णय देण्यास बिचकते. आणि केवळ निर्णायक टीका कला- कृतीचें रसग्रहण करण्यास असमथे ठरते. तात्पर्य, टीका केवळ रसग्रहणा- त्मक असुं नये किंबा केवळ निर्णायकहि असं नये. तिनें योग्य त्या ठिऊार्णी रसास्वाद रसिकतेने घ्यावा प्रसंगीं मुल्यपरंपरेवर आधारलेला निर्णयहि द्यावा. प्रशासनीय गोष्टींची तिनें सह्दयतेनें सभुचित प्रशसा करावी आक्षे- पाहे गोष्टींवर साधार प्रद्वारहि करावे आणि कलाकृतीर्चे - अथवा ळेबकाचें माहात्म्य कोणत्या प्रतीचे आहे हें ठरवितांना मुळींच कचरू नये, कला- कृतीचे अथवा लेखकाचे माहात्म्य ठरवितांना कलात्मक ( ४150८ ) निकषांचा जसा उपयोग करावयास पाहिजे तसाच कलावाह्य (101- १0151८) निकषांचाहि उपयोग करावयास पाहिजे असें मला निश्चयाने वाटतें,

तटस्थपणा ' (वाञऊ(225(2000559) हा टीकेचा महत्त्वाचा गुण आहे असे मध्यू आनोंल्ड मानतो. हा गुण संपूर्णपणे अंगीं बाणणें

(२)

अराक्य असलें तरी त्याबाबतीत थोडासा प्रयत्न मी केलेला आहे असें दिसून येईल. कलाकृतींतील रसाचे गुणांचें ग्रहण करतां यावें तिच्यां- तील आक्षेपार्ह भागावर टीका करतां यावी हा याचा उद्देश होय, आणि यामुळेच माडखोलकरांच्या कारदंबऱ्य़ातील प्रशसनीय गोष्टींची मी यथोचित प्रशंसा केली आहे आक्षेपार्ह गोष्टींवर काहीं ठिकाणीं सोम्य कांही ठिकाणीं प्रवर टीका केली आहे, पण ही टीका कोठेंहि भरपूर आघारा- बार्‍चून केलेली नसल्यामुळें कोणासहि बिचकण्यारचें कारण नाही.

प्रस्तुत प्रबंघात माडखोलकरांच्या प्रत्येक कादंबरीचे स्वतंत्रपणें विवेचन केळेलें असल्यामुळें प्रत्येक प्रकरण स्वतंत्र स्वयंपूर्ण भाहे. पण, हें विवेचन कालानुक्रमानें केलेलें असल्यामुळें त्यांत एक प्रकारची सूत्र- बद्धताहि आहे असें दिसून येईल, यायोगे माडखोलकरांच्या कळेचा अथवा विचारांचा विकास कसा होत गेला आहे तत्कालीन विविध घटनांचा त्यांनीं कसा परामश घेतला आहे हें समजण्यास मदत होईल.

सर्व कादंबऱ्यांचे सटीक विवेचन संपल्यानंतर त्याच्यात ज्या स्त्रियांची चित्रे माडखोलकरांनी रंगविलीं आहेत त्यांच्या भावनांचे, विकाराचे विचारांचे भरपूर विशेषण एका स्वतंत्र प्रकरणांत केलें आहे, आणि शेवटीं कलश्रृति ' या ५४ पृष्ठांच्या प्रकरणांत माडखोलकरांच्या कलेची वैशिष्टय, त्यानीं केळेलीं शंगारिक कामुक वर्णने, श्री, भेंडे यांनी र्‍या बाबतींत केळेली त्यांची तरफदारी, सामाजिक प्रश्न, त्यांच्या कादंबऱ्यातील राजकारणाचें ख्वरूप इत्यादि विषयांचा साकल्याने सांगोपांग विचार केला आहे. प्रस्तुत प्रबंघाची ही अशी रूपरेषा आहे.

माड खोलकरांच्या कादंजऱ्यांत पात्रांचे काही नमने पुन: पुनः आले आहेत, कांहीं विचारांची कल्पनांची अनेक ठिकार्णौ पुनरुक्ति झालेली आहे, एकाच प्रकारच्या राजकीय इतर चर्चा थोड्या फॉर फरकाने अनेक ठिकाणीं आल्या आहेत. प्रत्येक कादंभरीची मी स्वतंत्रपणें चचा केली असल्यामुळें या विषयांची थोडीशी पुनरुक्ति माझ्याहि विवेचनांत होणें अगदीं अपरिहार्य आहे.

गाधीजी त्यांचे तत्त्वज्ञान या विषयांबर माडखोळकरांनीं आपल्या अनेक पात्राच्या द्वार्रे अत्यंत प्रवर टीका केळेली आहे. या टीकेचे विश्धे-

(३)

घण करणें मला अगत्याचे वाटले. आणि हे विछेबण करून माडखोल- करांच्या या टौकापद्धतीवर अगदीं सडेतोडपणें मीहि उलट तितकीच प्रखर टीका केली आहे. पण ही टीका गांधीजींविषयींच्या वैयक्तिक अभिनिवेश्यानें अथवा दुराग्रहानें केळेली नसून अगदीं अपक्षपातीपणानें केली आहे हें येर्थे मुद्दाम नमूद करून ठेवीत आहे. समग्र ग्रंथ वाचतांच केवळ ऐकीव माहितीवर त्या ग्रथाविषयीं प्रतिकूल ग्रह बनवून एखाद्या वाक्यांत बेकूट निर्णय देण्याची विचित्र लालसा बाळगणारे कांही महाभाग मधून मधून बिहरताना दिसतात. मीं माडखोलकरांवर कडक टीका केली आहे याचा बभ्रा करण्यापूर्वी अशा महाभागानी माझ्या टीकेचे स्वरूप तिचीं कारणें याची माहिती अगोदर मुळांतून करून घ्यावी. त्यांच्या सोयीसाठी ही माहिती कोठें मिळेल हे सांगतों. माझी या बाघतींतील भूमिका ९२-९४, १२४-१२६ २७८-२८० या पृष्ठावर मी अगदी स्पष्टपणे विशद केळी आहे. ही. बाबत विशेष महत्त्वाची असल्यामुळे तिचा येथें मुद्दाम उलळेख केला आहे.

त्याचप्रमाणें माडखोलकराच्या कादंबऱ्य़ांत अनेक ठिकाणी आढळणारी उत्तान शुंगारिक भडक कामुक वर्णने या गोष्टींवरहि मी कडक टीका केली अहि. एतद्विषय माझी भूमिका निःसंदिग्वपणणे मीं ९१, ९२, १७३- १७६, १८३, १८४, २४७-२४९, २५१, २५३१, २५९ या एठावर सबिस्तर मांडली आडे. टीकाकारांनी हीं प्रे सावधान चित्ताने पहावीत,

2:12. असकेछील किंवा अनेतिक भासणाऱ्या वाड्य़यावर टीका करतांना तें बाड्यय निर्माण करणाराचा हेतु त्याच्या वाचनाने मनावर होणारा परिणाम या दोन्हीही गोष्टी प्रथम लक्षांत घेतल्या पाहिजेत असें स्पष्ट मत खुद्द माडखोलकरांनी ' वाड़ाय आणि नीति ' या आपल्या निञजंधांत मांडले आहे. त्याचप्रमाणें ' उद्बोधन हं ललितवाड्ययाचें कार्य आहे असा सिद्धांत मंडलेश्वर येथील साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून

.----त--:-:३२५-------२-:----:-:2-:२-०----॥॥४॥0/॥॥॥

* माडखोलकरांचें हें मत मला संपूर्णपणे मान्य आहे. ' साहित्याचा घ्रवतारा ? या पुस्तकांत प्र. ११९-१२२ या ठिकाणीं या सिद्धांताचा मीं भरपूर ऊहापोह केला आहे.

(४)

त्यांनीं मांडला होता, याच सिद्धांतांचा निकष मी माडखोलकरांच्या कादं- अऱ्यांच्या बाबतींत वापरून त्यांचें मुल्यमापन केलें तर त्यांत कांहींहि आक्षे- पाह नाहीं ! ' दुहेरी जीवन ! या कादंबरीची बचा चाळू असतां उपर्यक्त सिद्धांतांपेक्रीं पहिल्या सिद्धांताचा निकष बापरूनच मी माडखोलकरावर टीका केली आहे. यासाठीं १०५-१०९ २५९ हीं पठे अगत्यपूर्वक पहार्वी,

याडखोलकराचे मित्र श्री, भेंडे यांनीं अतिरिक्त दोंगारिक वर्णनांच्या बाजतींत माडखोलकरांची तरफदारी करितां करितां त्यांना भलत्याच एका आपत्ती्ंत कळत लोटले आहे. श्री. भेंडे यांच्या एतद्विषयक विवेच- नाचा परामश घेतांना मला नाइलाजास्तव मनोविलछेषणाचा बराचसा आधार घ्यावा लागला आहे. २६२ ते २६७ या पृष्ठांवर हे मनोविकळेछेषण आढळेल, हे कलावंताचं मनोविश्छेषण आहे, ' शाप? या कादंबरींतील निणि. कांताचेहि मनोविळछेषण करणें मला भाग पडले, हे ६८ ६९ या पृष्ठांवर आढळेल. मनोविरेषणशास्त्राचा आपल्याकडे फारसा व्यवासग होत नाहीं ही प्रो. बनहट्टी याची तक्रार रास्त आहे. तो व्यासंग अवश्य व्हावा आणि कादंबऱ्यांतील अथवा नाटकातील पात्रांचे खुद ळेखकार्चे सुद्धां कांही मर्यादेपर्यंत मनोविशछेषण करावयास मुळींच हरकत नाहीं असें माझे स्पष्ट मत आहे. येवढ्या विळेप्रणाला कोणीहि विचकू नये.

माडखोलकरांवर ज्या ठिकाणीं मी विशेष टीका केली आहे अशीं ठिकाणें सुद्दाम वर उद्धृत केलीं आहेत. या टीकेच्या ओोडीला सहूृदयतेनें रसि- कतेनें त्यांच्या कृतीतील आस्वाद्य भागाचे रसग्रहण करतांनाहि माझी लेखणी थोडीसुद्धां सडली नाहीं. ' भंगलेलें देऊळ ' हे॑ ३४ पृष्ठांचं सवध प्रकरण 'चंदनवाडी' हें २१ एष्ठांचें सबंध प्रकरण हे याचे स्पष्ट पुरावे आहेत. विशेषत: ५४, १९६-२०२, २३१९-२४६ हीं पृष्ठं यासाठो जरूर पहावी. आक्षेपार्ह गोष्टींवर प्रसंगोपात्त प्रसर टीका करणारी माझी ळेखणी प्रशंसनीय गोष्टींची यथायोग्य प्रशांसा करतांना मुळींच संकोच करीत नाहीं इं सिद्ध करण्यासाठीच वरोळ उदाहरणें नमूद केलीं आहेत.

चालू युगांतील साहित्याच्या कार्याविषयींचें माझे स्वतःचे सिद्धान्त 'पु. २७५-२७७ याठिकाणी आढळतील, कादंबऱ्यांतील राजकीय इतर चर्चाविषयींचीं माझीं मर्ते ए. १७, ८७, ९२, ९३, २८७, २रट८८या

(५)

ठिकाणी माडळेलीं आहेत. कोणतीं मूल्ये कोणते निकष वापरून मी माडखोलकरांच्या कादंबऱ्यांचे विवेचन केळे आहे याविषयीं कोणाच्याहि मनांत संदेह राहूं नये माझ्य़ा म्हणण्याचा त्याला विपयांस करतां येऊ नये यासाठींच केवळ इतका विस्तार करावा लागला हें अगदीं खरें आहे

अतिरिक्त स्तुति हा मराठी टीकेला अलिकडे एक नवीनच रोग जड पहात आहे. * परस्परं भावयन्तः ' असें कांहीं लोक कांहींतरी निमित्त शोधून आपापले नगारे शक्‍य तितक्‍या जोरानें बाजविण्याचा प्रयत्न करीत आहेत, आणि स्नेह्यांस-सोबर्‍यांची आडमाप स्तुति मतलबीपणानें करण्यांत घन्यता मानीत आहेत. केवळ बेफाट स्तुतीला चटावलेल्या अश्या सभ्य ग्रहस्थांपेकीं एखाद्याचे मार्थे आपल्या प्रिय देवतावर टीका झालेली पाहून भमडकण्याचा सभव आहे. सदर सभ्य ग्रहस्थांनीं मी. काय लिहिलें आहे तें प्रथम मुळांतून वाचावें आणि आपली बाजू पक्की आढे अशी खात्री करून घेऊन मगच आपली आयुधे परजावीं.

ऱ्हस्व-दीध काना मात्रा याच्या चुका, 'व' च्या ऐवजीं 'ब?, विराम- चिन्हांच्या चुका इत्यादि सहज लक्षांत येणारे मुद्रणदोष वाचकांनी सुघारून घ्यावेत अशी त्यांना प्राथना आहे. कांहीं मद्रणदोषाचा येथें मुद्दाम उल्लेख करोत आहे. पु. १९ ओळ १० ' राकीय ? या ऐवजी राजकीय ? वाचार्वे; पृ. ७२ ओळ कलाविकास ' या ऐवजी कलाविलास ? वाचावे; प्र. १४५ ओळ १, ' असलेली ही चळवळ अत्याचारो? हे चार शब्द पुनरुक्‍क्त असल्यामुळें वगळावे, पृ. १७७ ओळ ७, 'अंतदर्शन' याऐवजों ' अंतदशन ! वाचावे; प. १९९ ओळ १५, ' रखमा ' याऐवर्जी येसू , असा शब्द पाहिजे, इंग्रजी अवतरणांत क्वचित्‌ स्पेलिंगची चूक झाली असली तरी ती सहज्ञ लक्षांत येण्यासारखी आह.

ह्वा प्रवंध छापण्याची तो प्रकारित करण्याची जबाबदारी पत्करून ती पार पाडल्याबद्दल ' जनार्दन सदाशिब लिमिटेड! या प्रकाशनसंस्थेचे आमार मानणें नरूर आहे,

पुणे शहर, वर्षप्रतिपदा, > रा. शे. वाळिंबे २२ माच १९४७

अनुक्रमाणिका

शण)” ह्या ..“--“---

मुक्‍तात्मा भंगलेलें देऊळ शाप

कांता

दुहेरी जीबन मुखवटे

नवे संसार नागकन्या डाकबंगला चेदनवाडी प्रमद्दरा माडख्बोलकरांच्या कादंबऱ्य़ांतील स्त्रीजीवन फलश्रति

पृ्‌ठ

र. २९ २२--- ९६ ७--- ७४ ७५ --- ९१४ ९५---१७६ ११०--१रै३ १२४----१४ १४९(५--- १७६ २७७---१८४ १८५---२०५ २०६--4र१रड २१"--२२६ २२७---२९०

मकतात्याफासूत फमररेफ्येत

सुक्‍तात्मा

मुक्‍तात्मा ) ही श्री माडखोलकरांची पहिली कादंबरी १९३३ च्या पहिल्या सहामाहीत प्रसिद्ध झाली. यापूर्वी डा. केतकर यांच्या * गोंड- वनांतील प्रियेवदा,, “परागंदा,, “आश्यावादी',, 'गांवसासू, 'ब्राह्मणकन्या' या कादंबऱ्या प्रसिद्ध होऊन गेल्या होत्या. 'कुलाब्याची दांडी”, 'नादूगार?, “दैवैलत?, “अटकेपार? या प्रो, फडके यांच्या कादंबऱ्याहि मराठी वाच- कांच्यापुढे होत्या. डा. केतकरांच्या कादंगऱ्यांतीलळ समाजशास्त्रीय प्रश्नांची विस्तृत चर्चा, प्रो, वामनराव जोशी यांच्या कादंबऱ्यांतील तात्विक चर्चा आणि पराकाष्ठेच्या ललित भाषेने नटलेल्या प्रा, फडके याच्या प्रणयप्रधान कादंबऱ्यांतील “* मदिर ? वातावरण यांचा मराठी बाचकांना हा वेळपर्यंत भरपूर परिचय झालेला होला, अशा या कालखंडांत, टीकाकार म्हणून १९२० च्या सुमारास मराठी वाचकांना परिचित झालेल्या माडखोल- करांनीं आपटी पहिली राजकीय कादंबरो लिहिली आपल्या प्रतिभेचा दुसरा पेळू रसिकांच्या दृष्टोत्पत्तीस आणला.

दहशतवादी चळवळीच्या प्राथमिक अवर्स्येतील महाराष्ट्रामवील समाज- बादी कार्यकर्त्याच्या कामगिरीचें वर्णन करणें हा या कादबरीचा मुख्य उद्देश आहे, आमच्या आरंभींच्या चळवळीचं तुम्ही या कादंबरींत हुबेहूब वर्णन केलं आहे हें प्रसिद्ध कम्युनिस्ट कार्यकते श्री. श्री, अ. डांगे यांचें विधान माडखोलकरांनीं दोन तपे ? या आपल्या आत्म- चरित्रांत उद्‌घृत केलें आहे, यावरून प्रस्तुत कादंबरीतील मध्यवर्ती विषयाच्या स्वरूपासंमंधीं कांहीं संदेह राहण्याचे कारण नाहीं. दहशतवादी ऱचळवळीमधील घटनांच्या जोडीला ध्येयबादी कार्यकर्त्यांची मोइवशता, सामा- जिक राजकीय क्षेत्रांत वावरणाऱ्या विविध व्यक्तींच्या स्वभावांतील वैचिव्य

मुक्‍तात्म्यापासून प्रमद्वरेपयेत

इत्यादि गोष्टी अर्थातच आहेत. पण, चंद्रशेखर या क्रांतिकारक तरुणाच्या जीवनातील घट्ना हा कादंबरीचा मध्यबिंदु असून इतर छटना पाश्चभूमि म्हणून योजिलेल्या आहेत.

जिचा मध्यवती विषय संपूर्णपणे राजकीय आहे व, मुख्य विषयाशी साक्षात्‌ संबद्ध असलेल्या घटनाहि बहुश्ीं राजकीय आहेत अशी ही मराटींतील पहिलीच महत्त्वाची कादंबरी असल्यामुळें तिच्यांतील राज- कारणाचे चिकित्सक दृष्टीनें परीक्षण करणें आवदयरक झालें आहे. हें करीत असताच तिच्यांतील ध्येयवाद प्रणय याहि गोष्टींचे विळेषण करणें अगत्याचं आहे.

कादंजरीच! नायक चेद्रदीखर ध्येयनिष्ठ करारी क्रांतिवीर आहे. थ्येयनिष्ठा करारीपणा या गुणांच्या जोडीलाच बुद्धिमत्ता साइस हे गुणहि त्याच्या ठायीं विपुल प्रमाणांत आहेत, आपण नायकिणीच्या पोटीं जन्मलो असून पिऱ्याचें नाब आपणाला सांगतां येत नाहीं ही घटना ठाऊक झाल्यापासून उपनिषदांतील सव्यकाम प्रमाणें तो आपली जन्मकथा दड- विण्याची यत्किचित्‌ खटपट करीत नाहीं, सत्याचा उच्चार करण्याच्या बाबतींत जो निभयपणा तो दाखवितो तोच निर्भयपणा कालेजांत सर दीना- नाथ याच्या तुकारामावरीळ इंग्रजी व्याख्यानाच्या प्रसंगीं तो दाखवितो. तुकारामाविषर्यींचें व्याख्यान तुकारामाच्या मातृभाष्रेदच झालें पाहिजे असा आग्रह धरून ती सभा उघळून लावाबवयासहि तो कमी करीत न' ही. त्याचा आत्मविश्वास जबर असून स्वामिमानहि धारदार आहे. मोहाच्या आहारीं जाण्यासाठी वृत्तःचा जो कणखरपणा लागतो तोहि त्याच्या ठिकाणी आहे. पुरती मिसरूडसुद्धां ज्याला अजून फुटली नाहीं अशा या ज्वल- जहाल दहदतदादी नायकाच्या ' टपोऱ्या, निळएर ? डोळ्यांत ' आत्मप्रत्य- याचें इतकें उद्दाम तेज होतें की, गगनाचा मेद करणाऱ्या उत्तेंग दोलाग्रांचा नीलिमा पाहून जमा घाक वाटावा, तशा तऱ्हेचा वचक त्याची दृष्टभेट होताच मनांत उत्पन्न होत असे. ! (पृ. १०७)

अजा या नायकाचे केशवचे प्रेम राब्दातीत होतें. दोघांच्या बयांत तीन च,२ वर्षाचेंच अंतर होतें. केशबची आई पार्वती स्वभझाववैषम्यामुळें पतीच्या जीबनाशीं केव्हाहि समरस होऊ शकली नाहीं, तिच्या जीवनाचा,

मुक्‍तात्मा .4

तिच्या आकांक्षांचा, तिच्या अमिरुचींचा अगदीं कोंडमारा झाला होता. असा कोंडमारा निदान आपल्या मलाचा तरी होऊ नये अशी तिची तळमळ. होती, केशवच्या बुद्धीला 'घर' नाहीं आणि कोणत्याहि प्रबळ कल्पनेची छाप त्याच्यावर सहन पडते हें तिनें ओळखले असल्यामुळें ती त्याठा म्हणते, स्वतःच्या आयुष्याला इच्छेस येईल तसं वळण लावण्यांचा आम्हा बाय- कांना नसलेला हक्क तुम्हां पुर्षांना आहे...... आपला आवडता व्यव- साय करण्यांत जरी अपेश आल तरी पत्करळं, त्या अपेशात सुद्धां हृद- याच्या हांकेला दिल्याच-स्वतःच्या बुद्धीने दाखविलेल्या ध्येयाला अनुसरल्याचे समाघान असतं......खत:च्या मनाला तळमळत ठेवून अन्‌ बुद्धीच्या संवेदनांना दाबून टाकून केलेल्या व्यवसायांत यश मिळालं, तरी त्यांत सुख नाहीं,-त्यांत आत्मविकासाचा आनद नाहीं. शिक्षणाच्या निमित्ताने केशव मुंबईस आपले काका भगवंतराव यांच्याकडे रह्दात असतो, ललिता ही भगवंतरावांची मुलगी, स्वाभाविकच त्या दोघांचें अत्यंत निकट साहचर्य आहे. पण दोघांचे स्वभाव मात्र अत्यंत भिन्न आहेत. विचा आनंदी आणि प्रेमळ स्वभाव पाहून ती ' सुखलोलुप ' आहे असे केशवला वाटे, तिचा स्वभाव केशवप्रमाणं ध्येयांत रंगून लाणारा नव्हता. ती पराकाष्ठेची ' स्वामिमुख ? होती,

या भावंडांत चालणारे बौद्धिक वाद मात्र चकित करून सोडणारे आहेत. सोळा वर्षांच्या आंतजाहेर असलेली हीं मुलें स््रीजातीचा प्रभाव, स्रीसोंदर्याचें मभ इत्यादि विषयावर खरोखरो एखाद्या पडिताप्रमाणें प्रव- चचन करितात हें पाहून आपल्या हीन बुद्धीची वाचकाला कीव करावीशी वाटल्यास कांहीं नवल नाहीं. ' निदोषदशना कन्यका ? हें जीमूतवाहनाचें सूत्र ललितेला विशद करून सांगण[रा केशव कीट्सच्या सानेटमधील अबतरणें देतो. उलट, ठलिताहि ताबे, वडंस्न्र्थ इत्यादींच्या काव्यात अगदीं मुरलेली दिसते. कलेचे प्रयोजन कलावंताचे ध्येय या विषयाबरहि ती. एक विद्वत्ताप्रचर व्याख्यान देते. (प्र, ५८ ) तिचें म्हणणें असें कीं, मानवी जीवित हे आधींच दुःखमय असल्यामुळें कवींनी त्या दुःखाचा भार इलका करावयास पाहिजे. या अपूण जगाला पूृणता देण्यासाटींच कलावंताचा अवतार असतो असें तिचें मत आहे. केशव ध्येयवादी आहे,

र) मुक्‍्तात्म्यापासून प्रमद्ठरपयत

त्याचें जीवन ' विचारमय ' आहे. यामुळें ललितेचे कलाविषयक विचार त्याला मान्य नाद्दींत, * आयुष्य हें केवळ पुनवेचें चादणें नव्हे' असं त्याला वाटते. आयुष्य हे कितीतरी बरिकर आणि भौषण आहे? याची त्याला जाणीव आहे, वाडायसेवक होण्याचें ध्येय इतरांनीं त्याच्यापुढे ठेविलें होतें. पण त्या ध्येयावरील त्याचा विश्वास उडू लागला आहे, नुसत्या वाडायसेवेनें देशाभिमानी मनुष्याचे समाधान होणें शक्‍य नाहीं अशी खात्री झाल्यामुळें * चंद्रहोखर जात आहे त्या मार्गाने ' जाण्याचं विचार त्याच्या मनांत येतात.

ललितेची मेत्रीण सुमति सफ्रेजेट आहे, स्त्रियांचा दर्जा सुधारून त्या सर्वच बाबतींत पुरुषांच्या बरोबरीला यावयास पाहिजेत असा तिन्ना आग्रह आहे.

ललितेच्या सुखलोलुपतेमुळे स्वतःचे ध्येयवादी विचार तिच्यानवळ व्यक्त करावयास केशव भीत असे, पण ललितेचें मात्र केशववर प्रेम असतें. तिचें त्याच्यावर जें प्रेम आहे त्याचें स्वरूप मात्र अलोकिक आहे, केवळ भाऊ म्हणून किंबा केवळ प्रियकर म्हणून तो तिला आवडतो असें नव्हे. द्रोपदीला जता श्रीकृष्ण प्रिय होता तसा तो तिला प्रिय वाटतो. एखाद्या तरुणाला प्रियकर मानतांहि त्याच्यावर अगदीं निराळ्या प्रकारचे उत्कट प्रेम करणं स्त्रीला अशक्य आहे कां!” असा तिचा सवाल आहे. प्रियकराविषयी ज्या भावना मनांत उत्पन्न व्हाव्या लागतात तसल्या भावना केशवविषयी आपल्या मनांत केव्हांहि आल्या नाहींत अशी ती ग्वाही देत आहे. (ए. ६५)

केशवचे मन हळुहळू सुमतीकडे ओढ घेऊं लागते. मग मात्र केशव 'आपल्याला अंतरला असें वाटून ललिता खित्न होऊं लागते. यावर सुमति पतिला पुरुषांना स्त्रियांकडून बौद्धिक प्रेमाची अपेक्षा असते या बिषयावर एक प्रवचन ऐकविते. केशवच्या बोद्धिक जीबनाशीं ललितेचा काडी- इतकाहि संत्रंध नाहीं, असेल तर विरोधच आहे असें सुमतीरचें म्हणणें आहे. केशवचे मन सुमतीकडे आकृष्ट झालें याबद्दल ललितेला बाईट वाटलं तर त्यांत विदोष कांही नाहीं. पण नवल असें कीं, केशवळा सद्रशेखरचें आकषण फार आहे याचेंहि तिला पुढें वेषम्य वाटूं ढागतें.

मुक्‍्तात्मा

आमच्या प्रेमांत तिसरें कोणीहि वांटेकरी झालेलं मला सहन होणार नाहीं” असें ती म्हणते. पण ' प्रेमविषयाचा पदोपदी ताबा) मागणारे ललितेचें हें प्रेम सुमतीला पसंत नाहीं. प्रेमविषयाच्या सुखांत स्वतःचें सुख पाह- ण्याची ज्याची तयारी असेल तेंच खरें प्रेम अशी तिची प्रेमाची व्याख्या आहे. : प्रबोधन ! कचेरींतील अड्डा

नानासाहेब हे ' प्रबोधन ) या मासिकाचे ' प्रागतिक * या सामा- हिकाचे चाळक. ' गिरगांबांतील गावठी नॉर्थक्रिक ' अशी यांची ख्याति होती. केशवचे काका भगवंतराव हे ' प्रागतिका 'चे संपादक होते. नानासाहेबांचीं मर्ते सर्वच बाजतींत प्रतिगामी असून ते संघिताधु होते. उलट भगवंतरावांची भूमिका विचारवंताची आणि प्रगतिशील होती समानसत्तावादावर त्यांचा विश्वास असून टालस्टाय काठ माक्स यांच्या अध्ययनाधुळे हिंदी राजकारणांतील प्राय; कोणत्याच पक्षाविषयीं त्याना आपलेपणा राहिला नव्हता. नानासाहेब पूर्णपणे स्वार्था होते; उलट भगवंतराव ध्येयबादी होते.

या वतमानपत्राच्या कचेरींत नित्य जमणाऱ्या मंडळींपेक्री प्रो. राळे रावसाहेब भुजंगराव देशमुख, भिषग्भास्कर शास्त्रीबुवा, बबनराव इत्यादि मंडळी प्रमुख होती. वर्गात शिकवतांना मुद्दाम विषयांतर करून प्रचलित राजकारणावर व्य ख्यान झोडण्याची प्रो, राळे यांना खोड होती. नेम स्तांच्या राजकारणाची तरफदारी करून ते राष्ट्रीय क्रांतिबादी पुढाऱ्यांना सडकून शिव्या देत. रावसाहेब हे सी. आय. डी. अधिकारी होते देशभक्तीचा बाह्यात्कारी देखावा करण्यांत ते मोठे तरबेज होते. यासाठीं इतिहाससंशोधन, पोबाडेगायन इत्यादि युक्त्या ते योजीत असत. ' क्रांति- कारकांच्या पोटांत शिरून त्यांचीं आतडीं बाहेर काढणारा पाताळयंत्री अधि- कारी ? असा त्यांचा लौकिक होता, त्यांची वाणी रसाळ असून लेखणी वक्‍्तृत्वपू्णे ' होती. सर्वे प्रकारच्या नाटकी ढंगांत ते तरबेज होते नोकरीत असतांनासुद्धां ते स्वतःला देशामिमानी म्हणवीत असत. या अभिमानाच्या प्रद्शनाच्या जोरावरच त्यांनीं महाराष्ट्रातल्या क्रांतिकारकांच्या

ड्‌ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्ठरेपयंत

गोटांत प्रवेश मिळवून अनेक धाडसी तरुणांना काळें पाणी दाखविलें असा प्रवाद होता. बबनराव हे मुंबईतील एक विख्यात कलमबहादर होते. कोणत्याहि गोष्टीतील दोष तेवढेच नेमके हुडकून काढावयाचे असा त्यांचा स्वमाव होता. जगांतली कोणतीहि गोष्ट ( अर्थात स्वतः शिवाय ) त्याना कधीं आदरणीय वाटली नाहीं. कंड्या आणि कुचाळ्या त्यांच्या खिशांत नेहमी मरलेल्या असत, या गांवगप्पांचा मसाला आपल्या लेखांत भरून थोर लोकाची बदनामी व.रावय़ास त्याना कसलीदि दोका वाटत नसे. असा ह्या मारेकरी पत्रकार ' प्रबोधन ' कचेरीतील अडुथांत नित्य नवीन बातमी गरारयंत्रावरून मिळवून आणन तिचा प्रसार करीत असे,

प्रथोधन ' कचेरीतील हा शनिवारचा अड्डा विशेष गाजलेला होता. त्यांतील सदस्यांचा सामान्यवम असा कीं, ते सारेच या दोषपूर्ण जगावर कोणत्या ना कोणत्या तरी कारणानें नाराज झालेले म्हणून इतराना शिव्या देण्याची प्रत्येक पर्वणी साघधावयाला उत्सुक असे होते.

गांवठी मादाम स्ताअल

प्रबोधन ? अडुचांतील बहुतेक साऱ्या बह्ली प्रेमाबाईच्या घरच्या अडुद्यांतहि जमत असत. प्रेमाबाई ऊफ प्रमिलाबाईे 'एक और बाई होती बालपणीच वैधव्य आल्यानंतर रावसाहेब देशमुखांच्या कृपेनें तिला शाळाखार्‍यांत ' आरोग्यनिरीक्षिकरे 'ची जागा मिळते. यामुळें इतरांपेक्षा रावसाहेबांची तिच्याशी विशोषच सलगी असल्यास कांही नवल नाहीं, ही बाई कोण आहे! संभावित आणि उंची वेदय़ा! हिच्याकडे हे सारे लोक कशासाठी जमतात? प्रो, राळे वब शास्त्रीबुवा तिच्याविषयी आपसांत ठोगारिक चाबट उदगार अनेक वेळां काढतात. रावसाहेब तर इतर सारे लोक निघून गेल्यावर एकांतांत तिच्याशी शारीरिक लगटसुद्धां करतात. ते तिला लाडिकपणें एकेरी हाक मारतात आणि ती त्याना मोठ्या प्रेमाने जेवावयाला वाढते.

पण अशी ही ' प्रेमळ ' ललना कोणाशींहि लम्न करावयात मात्र ऱ्तयार होत नाही. ' जग ही निव्वळ भोगभमि ' असून ते भोग जितके बिविध आणि उद्च तितर्के जीवन व्यापक आणि आनंदमय ' असें तिचें

मुक्‍तात्मा फ़

तत्त्वज्ञान होतें. आणि म्हणून, प्रत्येक संघीचा मोठ्या धूर्तपणे उपयोग करून घेऊन ' संपाराला गोडी आणणाऱ्या शास्त्रात आणि कलांत ती मनस्विनी हळुहळु पारंगत झाली होती.'

या मनस्विनी ? ने एक नाटक देखील लिहिले होते; आणि या नाटकाने म्हणे तिला मोठी प्रतिष्ठा मिळून ती ' विद्वानाचें विश्रेमत्थान डोऊन बसळी होती, नुतती साहित्यसेवा करून थावली तर ती कडावती कसली एखादा रसिक साहित्यिक तिला ' अनित्रध प्रणयाच्या लता कुंजापर्यंत सानुनय खेळवीत नेण्यासहि कमी करीत नसे, ही “प्रथुजघना अनेकांना खेळवीत असे हें खरें असले तरी कोणताहि खेळ तिनें अंगलट मात्र येऊ दिला नाहीं. स्वतःच्या तारुण्याला झळ लागेल अता प्रसंग ती भझोठळ्या कटाक्षाने टाळीत असे.

अशी मोठी इरसाल आणि छटेळ बाई आहे ही. प्रो, राळे तिला मोठ्या प्रेमानें ' मादाम स्ताअल ? म्हणत असत. हें पात्र स्वरोखरी एत- शहेशीय दिसत नाहीं. एखाद्या फ्रेंच कादंबरीतून अथवा नाटकांतून ते उसने खचेतलें असावें किंवा प्रत्यक्ष मादाम स्ताअल या प्रसिद्ध बाईची सुद्धां ही नक्कल असावी असा दाट बह्दीम येतो. ही कलावती प्रो. राळे इत्यादि महानुभावांबरोबर जहूच्या तालीवनममर ' समुद्रतीरावर जाते, सिने- मालासुद्धा जाते. तिच्या दिवाणखान्यार्चे वणन करतांना पूवोक्त कलम- बहाद्दर बबनराव मोठ्या रसिकतेने म्हणतो, तुमचा हा दिवाणखाना म्हणजे फ्रान्समघलं सळून समजतो आम्ही, प्रेमाबाई ! ही व्यक्ति फ्रेंच कादंबरींतून घेतली असावी या शकेला या वाक्याने दुजोराच मिळतो,

सवोना खेळवून त्या खेळाची झळ स्वत:ला लाग देणाऱ्या या प्रेम- छेला चंद्रशोखरविषयीं मात्र विशेष आकषण वाट लागते. त्याची इकिकत कळल्यापासून त्याला मेटावयाची तिला मोठी उत्लुकता लागून राहते.

फ्रच ' सळून ' मध्ये चंद्रशखर अखेर प्रेमा चंद्रहेखरला बोलावणे पाठवतेच. चंद्ररोखर एकटाच

तिच्या घरीं जातो. त्याला बऱ्याच गोष्टी विचारावयाच्या योजिल्या होत्या इिनें, ती त्याच्याशीं अत्यंत मोकळेपणाने बोलते, ' सुखविलासाच्या तलम,

मुक्तात्म्यापासून प्रमदरपर्यंत

खरतारी आभरणाखालीं' दडवून ठेविलेलीं “भम हृदयाचीं शकले! ती त्याला उघडी करून दाखविते; शेवटीं तर त्याच्या समाजवादी चळवळींत सह- कार्य करण्याची तयारी ती दाखविते, त्याच्या गुणांचे आकषंण ती स्पष्टपणे कबृल करते. “' तुम्ही जर मला आपली सहकारी होण्याची संधी द्याल, तर माझ्या आयुष्याला थोडीतरी टवटवी येईल अशी अजीजी करून ती चचटकन त्याचा हात घरते त्याच्या प्रेमाची याचना करते.

तो तिचें सहकार्य घेण्याचें कबल करतो; पण उलट तिला प्रेम देण्याचें मात्र नाकारतो. आईशिदाय दुसऱ्या कोणत्याहि स्त्रीवर प्रेम करण्याचा स्वतःचा निश्चय त्यानें बोलून दाखविताच ती त्याच्या जनाट मतांवर सड- कून टीका करते. त्याच्यावरील स्वतःच्या प्रेमाची महती त्याला पटवून देण्याची ती धडपड करते. तो यानेंहि द्रवत नाहीं असं दिसून आल्यावर कामगारांत जाऊन त्यांच्यांत चळवळ करण्याची ती त्यारी दाखविते; आणि अखेर अगदीं कळवळून विचारते, “तुम्ही जें सोशलिझमचें अभ्यास- मंडळ काढलंय, त्यांत मला कां घेत नाहीं £'” तें स्त्रियांसाठी नाहीं असें म्हणून चंद्रशेखर तिच्या शेवटच्या आशेचाहि चक्काचूर करून टाकतो.

ध्येयवादाचा येळकोट

पण प्रेमाबाईसारख्या विलासिनीने इतर कोणाच्याहि वांख्याला येऊ दिलेलें स्वतःचे प्रेम स्वेच्छेने भरपण केलें असतांहि तें मोठ्या संयमाने धीराने ढाथाडणारा कणखर वत्तीचा चंद्रशेखर लत्रीच्याच मोहांत गुरफटून कतेव्यापासून च्युत होतो त्यामुळें अनथ ओढवून घेतो. माडखोलकरांनी आपल्या राजकारणी कादंबऱ्यांत क्रांतिवादी संप्रदायांत सामील झालेले जे पुरुष दाखविळे आहेत त्यांपेकी बहुतेक स्त्रीच्या मोहामुळें आपली ध्येयनिष्ठा कांहींकाळ तरी बिसरतात त्यामुळें क्रांतीच्या कायात आपणच विश्न उत्पन्न करतात असें दिसून येईल, चंद्रशेखर हा पराकाष्ठेचा करारी कण- खर मनोवृत्तीचा आहे, त्याचें सारें आयुष्य क्रांतीची उठावणी करण्याच्या तळमळीने भरलेले आहे. स्वतःबरील जबाबदारी ओळखण्याइतपत तो विचारी बुद्धिप्रचान आहे. पण, बिकारवशता ही बुद्धीच्या दुबलतेची द्योतक असते? असं नेहमीं म्हणणारा हा ध्येयवादी नायक अगदीं मोक्याच्या

मुक्‍्तात्मा ९.

प्रसंगींच आपण काय करीत आहें हे विसरतो स्वतःच्या ध्येयषादी जीवनाशी अगदीं विसंगत असें कृत्य करून स्त्रीचा मोहृ हा ध्येयवादी झाणखाचा शाप होय हे सिद्ध करतो.

ग्रेमाबाईच्या प्रेमोपायनाचा अव्हेर केल्यानंतर थोड्याच दिवसांनीं ललिता वब चंद्रशेखर यांचा परिचय वाढत जातो. तिच्या आजारात तो तिची चौकशी करण्याकरितां येऊं लागतो. तिला बरें वाटावें म्हणून तिच्याशीं तो खूप गप्पाहि मारीत बसे. 'त्याचें तें उल्हासयुक्त सानिध्य? तिला उत्तजित करी. ललिता प्रथम कॉळिजमर्ध्ये नाते त्याच दिवशीं ती थुन्हा आजारी पडते. तिला भेटावयास जावें अशी चेद्ररोखरची इच्छा असते. पण प्रख्यात क्रांतिकारक वीरेंद्र चक्रवर्तीच्या गुप्त आगमनाची तयारी करण्यासाठीं सहकाऱ्यांची तांतडीची सभा बोलावणें जरूर होतें. ही सभा बोलावली तर ललितेकडे जातां येणार नाहीं असा पेंचप्रसंग निर्माण होतो. परंतु ललितेचा मोह बलवत्तर होतो सभा पुढें ढकलण्याबद्दळ सहकाऱ्यांना पत्र लिहून हा कठोर निश्चयाचा ध्येयनिष्ठ क्रांतिकारक तिच्या समाचारासाठीं ' जातो. आपल्या समाजवादी चळवळींत स्त्रियांच्या सहकार्याची फार जरूर आहे असें म्हणून तो ललितेच्या सहकार्याची याचना करितो. गेल्या सहा महिन्यांत चेद्ररोखर ललितेच्या सांनिध्यांत इतका आला होता कीं, त्याच्या गुणांची तिच्यावर मोहनी बसली आदर उत्पन्न झाला आणि अखेर त्या आदराची परिणति स्नेहभावांत झाली, पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे सहकाय देण्याचें मात्र मी कबूल करीत नाहीं. देशोन्नतीबद्दलचीं तुमचीं मतं अन्‌ देशसेवेच्या तुमच्या कल्पना भयंकर आहेत :--आमच्याठारख्या सामान्य माणसांनीं त्या मार्गानं जाणंच चागलं असें कारण ती सागते. वास्तविक, आपला मोह त्याच्या कार्याच्या आड येऊं नये असा तिचा हा नकार देण्यांत हेतु होता. आणि असें ती पुढें सुमतीजवळ कबूलहि करते.

सहकाऱ्यांची सभा तहकूब करून चंद्रशोखर ललितेकडे जातो याचा पक घोर परिणाम होतो. त्याच्या निणयाबद्दल पूर्ण नाखुषी दर्शविणारे पत्र त्याच्या सहकाऱ्याकडून येतें. हें पत्र चंद्रोशर घाईघाईने वाचून टेबलावर

टू मुक्‍तात्म्यापासून प्रमदरेपर्यत

उघर्डेच टाकून देतो तें दुसऱ्या दिवशीं नेमके सी. आय. डी. राव- साहेबांच्या हातांत पडतें.

एवढें महत्त्वाचें पत्र रावसाहेबाच्या हातांत गेलें हे॑कळल्याबरोबर चंद्रशेखर गागरतो, ललितेकडे जाण्याच्या मोहामुळेंच हा सारा अनथे झाला हें त्याला कळून चुकते. खरीप्रेम आपल्याला वज्य आहे असें पंधराच दिवसांपूवा त्यानें प्रमाला मोठ्या दिमाखानें सांगितलें होतें. तो त्याचा दिमाख धुळीला मिळाला, आणि त्याला तीत्न पश्चात्ताप झाला आपल्या प्रमादाबद्दल.

चोरीला गेलेल्या त्या गुप्त पत्रामुळे वीरेंद्राच्या आगमनाची हकिकत फुटली आणि तिला व्तमानपत्रांतहि प्रसिद्धि मिळाली, पुन्हा त्याला प्रेमावाहईची आठवण होते. तिच्या प्रेमाचा त्यानें अव्हेर केला होता तरी आतां तें पत्र रावसाहेबांकडून युक्तीने हस्तगत करण्याचें काम तो तिच्या- वर सोंगवितो; आणि तीतुद्धां शक्‍य तें करण्याचें ताबडतोब वचन देते. मोठ्या लाडिकपणानें ती राबसाहेघांजवळ बोलणें काढते, पण इरसाल नाटकी रावसाहेब तिला दाद लाग देत नाहींत,

कातर दिलाचा क्रांतिकारक

चंद्रशेखर ललितेच्या मोहांत गुरफटत असतांच केशव सुमति यांचीहि सलगी बाढत जाते. या सलगीचें पर्यवसान दुसरें काय होणार! व्हावयाचे तेंच होतें. ती दोघे फिरावयास गेलीं असतां जोराचा वारा येऊन तिची छत्री उडून जाऊं लागते. ती घरण्याच्या निमित्ताने तो सुमती- लाच घट्ट घरतो आणि तिर्चे एकदम चेबन घेतो. ती अगदीं सुन्न आणि बेभान होऊन गेली. केशवहि लगेच वरमला, त्यांच्यांत संकोच उत्पन्न झाला, होऊं नये ती गोष्ट झाली असें दोघांनाहि वाटलें,

झालेल्या या प्रकाराबद्दल चंद्ररोखर केशवची खूप कानउघाडणी करतो. ध्येयवादी माणसाने फार जबाबदारीने वागावयास पाहिजे असें तो त्याला बजावतो. केशवला भलत्याच वेळी प्रणयचेष्टा सुचाव्यात याबद्दल त्याला फार संताप आला आहे. ' ज्याचं जीवित विशिष्ट ध्येयाला बाहि- लेल आहे, त्यानें एकांताची पहिली संधि लाभतांच विकारवबश होऊन

मुक्‍तात्मा ११

झोहाला बळी पडावं ' ही कल्पनाच त्याला सहन होत नाहीं, ध्येयवादी माणसाने टिळकाप्रमाणें ' सर्व मोह्ांपासून अलिप्त ' रहाबयास पाहिजे असें तो म्हणतो. त्याचे हे प्रवचन ऐकून कच्च्या दिलाचा केशव विरघ- ळतो, त्याला तीव्र पश्चाताप होतो, त्याला आपल्या वतंनाची लाज वाटूं छागते; ता चद्रशेखरळा म्हणतो, तुझ्य़ाइतका मी कणखर नाहीं. थ्येयनिष्ठेमुळे तुझ्या वृत्तीत आलला कठोरपणा माझ्या ठिकाणीं नाहीं, म्हणून, माझ्या हातून जर अशी एखादी चूक कधीं काळीं घडली, तर तवढ्यामुळे आपल्या या धाकट्या मावाबिषयीं आपलं मन विढून देऊं नकोस.

सुमतीकडूनहि ललितेला सारी हकेकत कळल्यावर तासुद्धां केशवच्या दुचळ्या मनांची आणि ठिसूळ स्वबमावाची हेटाळणी करते असल्या & कातर दिलांच्या माणसाला ' स्वतःचा सहकारी निवडण्यांत चंद्रशेष्रनें मोठीच चूक केली असें म्हणते,

७७ ९५ (९ €*२ मादामन कळली कामगिरी

रावसाहेबांच्या ताब्यांत गेळेलें पत्र काढून घेणें जरी प्रेमाबाईला जमले नाहीं तरी ती दुसरी एक महत्वाची कामगिरी करते. रावसाहेब रात्रीं जेवाबयास राहिले असतां त्यांच्या कोटाच्या खिश्यांत असलेलें चंद्रशेखर- बरील वारंट ती पाहते. तो दुसऱ्या दिवशींच पकडला जाणार हें कळल्या- बरोबर ती लगेच धोका पत्करून मध्यरात्री त्याच्या घरीं नाते त्याला सावध करते.

चेद्ररोस्वरवर वारंट निघालेले असतां त्याचें गुसत पत्र पोलिसांच्या ताब्यात असतां त्याच्या घरावर कडक टेहेळणी असू नये ही गोष्ट कादंजरींत म्हणूनच शक्‍य आहे. दुसऱ्या दिवशीं ज्याला पकडावयाचें त्याच्या घरीं आदल्या दिवशीं मध्यरात्री खुद्द रावसाहेबाचे प्रेमपात्र जातें पोलिसांना तें मुळींच कळत नाही हे मोठेंच अजब प्रकरण आहे. प्रमिला त्याच्या खोलींत जाते तेव्हां त्याच्या टेबलावर पिस्तूल पडलेले होतें. असल्या भयंकर परिस्थितींत टेबलावर पिस्तूल उघडे ठेवणाऱ्या क्रांतिकारकांची धन्य आहे ! आपलें अत्यंत महच्वारचें गुस पत्र रावसाहेबांच्या हातांत पडलें

१२ मुक्‍्तात्म्यापासून प्रमद्दरेपयत

असून पोलिस केव्हांहि आपल्या घरीं येतीळ हें त्याला कळे नये काय ? हा निभयपणा कीं मूखपणा !

तें कांहीं असलें तरी प्रेमाबाईकडून कळलेल्या माहितीमुळे चंद्रशेखर फरारी होतो. परळला एका मजुराच्या खोलींत वेषांतर करून तो राहतो. परंतु आपले कांहीं सहकारी खुद्द केशव अरटर्केत पडल्याचे कळतांच, आपल्या मित्रांचा बळी देऊन आपण स्वतंत्र राहण्यात कांही अर्थ नाहीं असे वाटून तो स्वतःच पोलिसांच्या स्वाधीन होतो. केशव पुराव्याच्या अभावीं सटतो, पण चंद्ररोखरला मात्र पांच वर्षोची शिक्षा होते!

या कादबरींतील राजकारण

आमच्या आरंभोंच्या चळवळीचं तुम्ही या कादंबरींत हुबेहुब वर्णन केल आहे? असें श्री. डांगे यानीं प्रस्तुत कादंबरीबद्दल दिलेल्या प्रशस्ति- पत्रकांतील विधान परमा्थाने खरे आहे असें मानलें तर समाजवादी, किंवा अधिक यथाथंतेने बोलावयाचें झाल्यास, ददृशतवादी क्रांतिकारकांच्या प्राथमिक चळवळींतील अनेक वैगुण्ये स्पष्टपणे दिस॑ लागतात, या कादं- बरींतील नायक चंद्ररोखर म्हणजे रक प्रसिद्ध कम्युनिस्ट कार्यकर्ता होय असा प्रवाद बरेच दिवछांपासून प्रचलित आहे. नायकाची सारी ध्येय- निष्ठा, करारीपणा, निभयता इत्यादि गोष्टी मान्य केल्या तरी दहशतवादी चचळवळीची प्रत्यक्ष कोणत्ती माहिती आपणांस मिळते ! समाजवादी संघ- टनेची अंतर्गत माहिती तर राहे द्याच, पण अगदीं वरवरची हकिकत सुद्धां वाचकांस कळूं नये अशी कादंबरीकारानें जणुं बुध्य़ाच व्यवस्था केली आहे, एक दोन सभा उघळण्याखेरीज चंद्रशेखर समाजवादी संघटनेची प्रत्यक्ष कोणती कामगिरी करता याचा शोध करूनहि तपास लागत नाहीं, नाहीं म्हणावयास तो परळला मजुराच्या वस्तींत सोशलिझमच्या स्टडींसकलमध्ये आठवड्यांतून तीन वेळां व्याख्याने देतो एवढीच त्याच्या समाजवादी चळवळीची प्रत्यक्ष हकिकत उपलब्ध आहे. (प्र. २१४ ) प्रेमाबाईंच्या बोलण्यांतूनहि या बाघतींत माहितीचे कांहीं. कण हातीं लागतात. “६ श्रमजीवी वर्गाचे संघटन करून हृलींची राज्यपद्धति उलथून पाडण्याच्या उद्देशानं तुम्ही परळला सध्या चळवळ करीत आहां असें ती म्हणते.

मुक्‍तात्मा १३

यावरून तेव्हां प्रत्यक्ष कोणत्या प्रकारची दहशतवादी चळवळ चालली होती याचें बरेंचसें मोल्यवान ज्ञान आपल्याला होतें हें कबूल करावयास इवें. दहृशतवादी चळवळीचं आणखी एक अंगहि आपल्याला उपलब्ध झालेलें आहे. वीरेंद्र नांवाचा परागंदा क्रातिकारक गुप्तपणे हिंदुस्थानांत येणार असून त्याच्या आगमनाची सर्व तरतूद करण्याचें काम चंद्रशेखर वु त्याचे सहकारी आपल्या अंगावर घेतात, पण एवढी जोखीम पार पाडण्याचे त्यांच्या नशीबी नसते, कारण, यासंजंधींचें एक महत्त्वाचें पत्र चेद्रशेखरच्य़ा हलगर्जाीटुळें अचानक पोलिसांच्या तावडींत सापडते क्रातिकारकांच्या माथ्यावरील भार अशा प्रकारे हलका होतो. चंद्ररोखरच्या समाजवादी चळवळीचा आणखी एक पुरावा उपलब्ध आहे हे आपल्याला मान्य केलेच पाहिजे. परळवरील सुभान नांबाच्या एका मजञराची त्याची योळख असन फरारी झाल्यानंतर तो त्याच्या खोलींत राहतो हा तो पुरावा होय ! चेद्ररोखरची त्याच्या समाजवादी अथवा दहरतवादी चळवळीची -- अथवा चळवळीच्या अभावाची--अशी भीषण चेष्टा कराबयाचा प्रसंग एखाद्यावर ओढवणें हें खरोखर दुदेंब होय, पण निरुपाय आहे, वास्तविक, वाचकांच्या लेखकाकडून फार निराळ्या प्रकारच्या अपेक्षा निमाण होणें स्वा मा- विक आहे, समाजवादी संघटनेचें प्रात्यक्षिक दाखवून कायकर्त्यांना कार्य करीत असतां येणाऱ्या अनेक प्रकारच्या अडचणींची साक्षात्‌ माहिती कादं- बरीकारानें करून द्यावयास हवी होती अशी अपेक्षा आपण केली तर त्यांत काय चुकले किंबहुना, कार्दंबरींतील प्रणयाचा आविष्कार मादाम स्ताअलच्या दिवाणखान्यांत जमणाऱ्या व्यक्तींचा वाबदूकपणा यांचें वणन रसिकतेने करण्यापेक्षा समाजवादी चळवळीच्या अंतरंगांत शिरून ळेखकार्ने त्या चळवळीचे धागेदोरे प्रामाणिकपर्णे उलगडून दाखविळे असते तर एका महत्वाच्या राजकीय चळवळीच्या इतिहासाचे प्रभावी साधन या दृष्टीनें त्याची योग्टता असामान्य ठरली असती यांत हशका नाहीं! पण हे माड- खोलळकरांनीं केळे नसल्यामुळें दहशतवादी कार्यकर्त्याच्या संघटनेविषयीं त्यांच्या प्रत्यक्ष कार्याविषयी जी एक आदराची भावना आपल्या मनांत निर्माण झाली असण्याचा संभव आहे तिला जोराचा तडाखा बसतो; आणि

१४ मुक्‍्तात्म्यापासून प्रमद्ठरेपयंत

समाजवादी चळवळ म्हणजे अन्य कांहीं नसून विविध विषयांवरील मुद्देसूद भाषणें असा ग्रह निदान ही कादंबरी वाचून तरी खास होतो.

दुसर्र असें कीं, दहशतवादी चळवळीचा आधारस्तंभ असा जो आपला नायक तोच अगदीं अवघड प्रसंगो,. ललितेच्या मोहाने आपलें कतेव्य विसरतो क्रांतिकारकांचे काम अशक्य करून टाकतो. त्यानें जे सहकारी निवडळे असतील त्यापैकी फक्त एकाचीच आपल्याला प्रत्यक्ष माहिती आहे. केशव हा तो सहकारी होय, वास्तविक दहृशतवादी चळ. वबळींत सामील होणाऱ्या माणसाच्या ठायीं ज्या गुणाची आवदयकता असते त्यांपेकीं फारच थोडे गुण केशवपाशी आहेत. आणि कदाचित्‌ याच कारणामुळें चंद्रशेखरनें त्याला आपल्या ' अंतरंगमंडळा 'चा सभासद करून घेल्ळें नसावें. ' आयुष्य हे बिकट आणि भीषण आहे? हा मंत्र मधून मधून जपणे हेंच त्याच्या ध्येयवादा'चें क्रांतिप्रवणतेचें सार असावे असें दिसतें. ध्येयनिष्ठेच्यां पोटीं येणारा कणखरपणा त्याळा परिचित नसल्यामुळें सुमति थोडा वेळ एकातात सापडतांच त्याच्या हातून कुलीनपणाचा घरबद ? सुटला तर त्यांत कांहीं नबल नाहीं, क्राति घडवून आणण्याची त्याची आकांक्षा असेलहि. पण ही आकाक्षा सफल करण्यासाठी जे असामान्य साहस पाहिजे तें त्याच्याजवळ मुळींच नतल्यामुळें त्याचा असा : लोळागोळा ? झाला आहे. त्याची पूर्वीची सहचरी ललितासुद्धां म्हणते, ६: घड वाड्ययाची सेवा नाहीं, घड सोशलिस्टाची चळवळ नाहीं, साऱ्या प्रकारचे अपेश तेवढं पदरात आणि पुं निरारींत पिचत सारं आयुष्य जायचं......असल्या कातर दिलाच्या माणसाला आपला सहकारी निवड- ण्यांत त्यानीं ( चद्रशेखरनें ) त्याचा घात केला, स्वत:चाहि घात केला.”

केशव जबाबदारी सोडून मोहृवशॉ॒ झाला म्हणून चंद्रशेखर त्याची निभत्सना करतो, पण स्वतः चंद्रशेखरहि या बाबतींत अपराधी आहेच. वास्तविक, केशवपेक्षांहि त्याचा अपराघ अधिक घातक आहे, वौरेंद्राच्या गुप्त आगमनाची तांतडीने व्यवस्था करण्यासाठी दहशतवादी कार्यकत्यांची भरणारी सभा केवळ ललितेच्या जबळ बसण्याच्या मोहाने त्यार्ने तहकूब केली नाहीं काय! आणि या मोहृबशतेबुळेंच तो पुढें पकडला गेला नार्ही काय ! शिवाय, वीरेंद्राच्या आगमनाची बातमी सार्वजनिक होऊन त्या

मुक्‍तात्मा १५.

जहाल क्रांतिकारकाच्या कार्यक्रमांत विज़् आणावयास तोच कॉरण झाला नाहीं काय! ज्या मोहबशतेमळें मूळनाच दुबळा आणि ठिसूळ असलेला केशव अगतिक होतो त्याच मोइबशतेमुळें मूळचा करारी आणि ध्येयनिष्ट असलेला संयमी चंद्रशेखरसुद्धां अगतिक होतो आपल्य़ा ईप्सित कार्यांची स्वतःच अपरिमित हानि करतो हें पाहिलें म्हणजे केशवला त्यानें केलेला उपदेदरा अस्थानीं वाटं लागतो !

तात्पर्य, बिविध विषयांवरील व्याख्यानें ल्तरियांच्या मोहाने अगतिक होऊन क्रातिकारक कार्यकत्यांनी स्वतःच्या कार्याची केलेली हानि येवढेंच या कादंबरींतील राजकारणाचे स्वरूप झआाहे असें म्हटले तर त्यांत काय बिघडले १? येथें समाजवादी चळवबळींतील प्रत्यक्ष घटनांना स्थान नार्ही; अश्या चळवळींत अंगर मोडून काम करणाऱ्या नेष्टिक कार्यकत्याला सोसाव्या लागणाऱ्या अडचणी अथवा त्या चळवळींत त्याला येणारे विचित्र अनु- भव यांची दुरूनसुद्धां ओळख येथे व्हावयाची नाहीं. आणि तरीहि लमाजवादी चळवळीचें पहिलें स्वरूप या कादंवरींत ' हुबेहुब' वर्णिले आहे असें सर्टिफिकेट श्री. डांगे बहाळ करीत आहेत, यावरून कम्युनिस्ट काथकते सुरवातीला तरी चंद्रशेखर, केशव आणि मडळीप्रमाणं नुसतींच व्याख्याने देणारे कामगार संघटनेचे कोणतेंहि प्रत्यक्ष काथ करणारे असावेत असा तर्क आपल्यासारख्या सामान्य माणसानीं केला तर तें क्षम्य आहे!

वस्तुस्थिति अशी आहे कीं, जातिवंत दहशतवादी कार्येकर्त र्जे प्रत्यक्ष कार्य अत्येत निठ्ठेनें दररोज आणि दरघडीं करीत असण्याची राक्यता आहे त्या कार्याशी माडखोलकरांचा कोणत्याहि प्रकारचा संबंध नसल्यामुळें समाजवादी कार्यकत्याचीं स्टडीसकले॑ आणि त्यांचीं व्याख्याने ग्हणजेच समाजवादी संघटनेचे संपूर्ण स्वरूप अशी त्यांची कल्पना झाली आहे. आणि म्हणून, चळवळीच्या अंतरंगात वाचकास घेऊन जाणं त्याना शक्‍य झालें नाहीं. मग, एकच काम त्याना करता येण्याजोगे उरलें आहे; आणि तें म्हणजे ब्तमानपत्राच्या रिपोटराचें काम, हें काम त्यांनीं कलात्मकतेने केलें असलें तरी त्यांत त्यांचें अंतःकरण रमलेले नसल्यामुळें त्यांत प्रामा- णिकपणार्‍चचा अंश जितका असावयास पाहिजे तितका नाही. असें माठ्या खेदाने नमूद करावेसे वाटतें. कार्याची प्रत्यक्ष माहिती नसल्या मुळें

"१६ मुक्‍्तात्म्यापासून प्रमद्दरेपथेत

केलेलें रिपो्टिंगहि कांहीं ठिकाणीं अवास्तव आणि भोंगळ झाळेलें आहे. उदाहरणाथ, चंद्रशेखर आपल्याजवळ हरवलेल्या पत्नाविषदीं बोलत होता हे प्रेमाबाईनं रावसाहेबाना स्पष्टपणें सांगितलें होतें (प्र.२६२). यावरून चंद्रशोखर प्रेमाबाई यांची थोडीतरी सलगी असली पाहिजे हें रावसाहइबांसारख्या सी. आय. डी, आफिसरला खास कळाबयात हवें होतें. अथात्‌ प्रेमाबाई नचद्रशेखर याच्या हालचालीवर त्यांची सख्त देखरेव यापुढें रहावयास पाहिजे अशी अपेक्षा करणें गेर ठरगार नाहीं. पण गमत ही कीं, आणखी काढी दिवसानीं रावसाहेब रात्रीं जेवावयात तिच्याकडे राहिळ असतां ते आपला कोट तिच्या हातीं देतात तो तिला आतल्या खोलींत ठेवावयास सागत!त. याच कोटाच्या खिशांत चंद्रशेखरच्या वारंटाचा लिफाफा असतो; लिफाफा बंद केलेला नसून फक्त त्याच्या तोंडावरचा रपर दुमडून आंत घातलेला असतो. ( बरोबर आहे; कारण, नाहींतर प्रेमाबाईला तो गुप्चूय कसा वाचतां आला असता?) हे सारेच भोंगळपणाचें वाटतें. रावसाहेबांचे हेंच पोलिसी चातुर्य असल्यास धन्य आहे त्यांची ! येवढ्यानेंच भागले नाहीं. पोलिसांच्या हास्यास्पद बेठावघपणाचा आणखी एक पुरावा आहे. चेद्ररोखरांच्या घरावर मुळींच पहारा नाहीं, मग प्रेमा बाईच्या घरावर पहारा कसा असणार वीरेंद्राच्या आगमनाचे गुप्त पत्र खुद्द चेद्ररोखराच्या टेबलावरून रावसाहेचांनीं उडवले, तरीसद्धां चेद्र- ठोख्ररच्या हालचालीवर किंवा त्यांच्या घरावर सख्त देखरेख नाहीं हा अजब प्रकार आहे, एखाद्या बुद्रक देशी संस्थानांतील पोलिसखातें दिसतें हें ! पोलिसाच्या गहाळपणामुळेंच मध्यरात्री प्रेमाबाईला चेद्रशोखरकडे जाता येतें त्याला वारंटाची हकिकत कळवितां येते. दुसर॑ असे कीं, आपल्या ताब्यांतील अत्यंत गुसत पत्र मोठ्या पोलिक अचिकाऱ्याच्या ताव- डींत सांपडलें आहे यामुळें आपल्याला केव्हां अटक होईल याचा नेम नाहीं हें चद्रशेखरला कळावयास नको होतें काय? पण हा असामान्य घाडसी क्रांतिवीर प्रेमावाई वारंटाची हकिकत सांगावयास आली तेव्हां कागदांवर पेपरवेटच्या ऐवजीं भरलेले पिस्तूल ठेवून अगदीं शांतपणे पत्र टाइप करीत बसला होता. साराच अद्‌भुत प्रकार आहे ! असाच प्रकार पुढें : कांता ' कादंबरींत पुन्हां एकदां नवे संतार ' या कादंबरींतहि

सुक्‍्तात्मा 4

खडळा आहे हें लक्षांत घेतलें म्हणजे दोनच तकं संभवतात. एक तर हे दहशतवादी क्रांतिकारक पराकाष्टठेचे बावळट असावेत अथवा माडखोल- करांचाच हा प्रमाद असावा !

दहशतवादी क्रांतिकारकांच्या चळवळीचे अंतरंग दाखविणे राजकीय चंधनांचा विचार करितां धोक्याचं झाले असतें हे मान्य केलें तरी समाज- चादी कायेप्रणालींत अंतभूत झाळेल्या कामगारसंघटनेचें आणि तदंगभूत ऱचचळबळीचे अंतरंग प्रकट करणेंहि माडखोलकरांच्या आंवाक्‍्याबाहेरचें असल्यामुळें या कादंबरीतील राजकारण केवळ राजकारणावरील हिंदी राजकीय पक्षांवरील चर्चा व्याख्याने यांतच घोटाळत राहिलें आहे. राज- कीय कार्यकत्यांच्या प्रत्यक्ष कृतींचा परिचय करून देतां त्यांच्या यचळवळींत रममाण होतां केवळ चर्चाच कादंतरीकारारने सुरू केल्या म्हणजे तक्रार करावीशी वाटं लागते. एरवी प्रसंगोपात्त अपरिहाय चर्चे- संबंधी कोणाचीच तक्रार असण्याचे कारण नाहीं. या कादंबरींतील च्ची- वर व्याख्यानांवर मोठा आक्षेप असा आहे कीं, त्याचर्चांबतीं व्याख्याने केवळ व्याख्यानबाजीच्या होसेनेंच दिलेलीं दिसतात. कोणीतरी विषय काढतो उलटसुलट चर्चा सुरू होते. यामुळें वादविवादमंडळा- तील चर्चासारख्या या चर्चा बाटतात. कादंबऱ्यांतील चर्चा त्यांच्यातील कथासत्राशी सर्वस्वी एकजीव असावयास नकोत काय? एरवी या चर्चा. उद्बोधक विद्दत्ताप्रचर असतीलहि, पण बरील वैगुण्य त्यांत उत्पन्न होतें ह॑अमान्य करण्यांत कांहीं मतलज नाहीं

माडखोलकराना समाजवाद फार प्रिय आहे असें दिसते. म्हणून समाज- वादाची प्रचलित परिस्थितींतील उपयुक्तता पटविण्यासाठी थोडीशी चर्चा प्रसंगोपात्त आली तर ती रमणीय ठरेल यात शका नाहीं, पण चंद्र- शेखर अनेक विषयांवर व्याख्याने देत जसतो याची गमत वाटते. या कादंञजरींतील बहुतेक सर्व व्याख्याने चंद्ररोबरच देतो केशव त्याला मधुनमधून थोडा हातभर लावतो इतकेंच, दाभिक सुसंस्कृतता, महा राष्ट्रातील राजकारण, मवाळांचें राजकारण, महाराष्ट्रांतील सुधारक, टिळ- कारचे राजकारण, गांधींचे राजकारण, बेझंटबाईचे राजकारण इत्यादि अनेक

१८ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्दरेपयेत

विषयांवर चंद्रशेखराचीं भाषणें आहेत. यांच्या जोडीला प्रो, राळे इत्या- दींचीं गांधीवादावर भाषणें आहेतच.

महाराष्ट्रांतील राजकारणाविषयीं चेद्रशेखराचें मत असे आहे कीं, सध्या येथीळ पक्ष तत्त्वावर अचिष्ठित नसून केवळ व्यक्‍तिमाद्ात्म्यावर आधारलेळे आहेत. देशांत नवीन पक्ष निर्माण होण्याची वेळ आली आहे असं त्याला वाटतें. समाजसत्तावादाचा प्रसार करावयास ही अत्यंत अनुकूल वेळ असून टोल्स्टाय, रस्किन, मारिस, आवेन इत्यादि अधंबटां च्या वाळायांत घोळत राहणें त्याला निंद्य वाटतें. मवाळाचें राजकारण * नेभळट * असून ' पारतंत्र्याला ईश्वराचे वरदान ' मानणारे ते' साम्राज्यवादी आददेत असें तो म्हणतो. महाराष्ट्रांतील सुधारक म्हणजे निव्वळ विलायती मतांची आणि विलायती मालाची सत्त्वशून्य ' गिऱ्हा- इर्के आहेत असें म्हणून एका प्रसिद्ध मृत प्रार्थेनासमाजित्टाचा तो पुढीलप्रमाणें उपहास करतो-' पेडररोडवर किंवा संगमावर राहून लोकांना मंत्रद्रष्टथाच्या दिमाखानं उपदेश करणे ही ज्यांच्या कतंत्वाची परिसीमा . .. त्यांना सुधारक म्हणणं म्हणजे, स्वातंत्र्याच्या अन्‌ बेधुतेच्या तत्त्वांची विटंबना करणंच होय! ( ए.१२२ ) सरकारी रोषाला बळी पड- ण्याचा प्रसंग ज्या ज्या व्यक्तीवर आला त्या त्या व्यक्तीच्या पाठीशी टिळक. - उभे असल्यामुळें त्यांच्याविषयी मात्र चंद्रशेखरळा आपलेपणा वाटतो. तरी- सद्धा ' विलायतेला शिष्टमडळ नेणारांची कुचेष्टा करणारा टिळकासारखा बहिष्काराचा प्रवतक आपल्या अखेरच्या दिवसांत स्वतः शिष्टमंडळ घेऊन जातो ? याबद्दळ त्याचा टिळकांवरगहि राग आहे. त्यांनीं लष्करभरतीची तयारी द्शविळी यावरहि तो टीका करतो, बेझंटबाईनीं होमरूलची जी ऱ्चळवळ केली तींत ' हिंदुस्थानचें कल्याण हा उच्च हेतु नसून सापम्राज्यांचें कल्याण हाच दुष्ट हेतु होता ' असें चंद्रशेखर आग्रहाने प्रतिपादितो

भिन्न हिंदी राजकीय पक्षांवर चंद्रशेखरनें उपयक्त टीका केलेली असली तरी त्याचा अथवा माडखोलकरांच्या इतर राजकीय कादंबऱ्यांतीलळ चर्चा पट॒ व्यक्तींचा खरा रोष गाघी गाधीवाद या गोष्टींवर आहे असें म्हणा- बयास हरकत नाही, गांधींना अथवा गांधीबादाला शिव्या देतांना त्याची सारी सुप्त प्रतिमा उसळी मारून उठते ते अक्षरराः अनावर होतात,

मुक्‍तात्मा १९

भ्रस्तुत येर्थे चंद्रशोखराच्याच म्हणण्याचा आपणांस विचार करावयाचा आहे. चाकीच्या मंडळींची पुढे यथावसर भेट होणारच आहे, गोखळे आणि टॉल्स्टाय यांच्या परस्परविरोधी मतांची भेसळ करून तीं मतं आपलीं म्हणून सांगत फिरणारा विक्षिप्त मनुष्य? असें गांधीजींचे वर्णन करून पुढें तो म्हणतो, '“* अन्यायांवर आणि विषमतेवर भूतदयेची झिलई चद- लेली दिसली कीं, त्याच्या भूतदयेनं द्रवणाऱ्या मनाचं समाघान होतं. .मजु- रांना हवाशीर चाळी बांधून दिल्यावर, मग टाटा टोलेजंग बंगल्यांत राहिला अन्‌ लक्षाबधि रुपयांचा नफा त्यानं दाबला, तरी गांधींना कांहीं वाटणार नाहीं, ते त्याच्या कारखान्याला खुशाल आज्षीरबांद देतील, ( प. १२५)

या सर्व व्याख्यानांचे तात्पय असें कीं, प्रचलित राकीय पंथ नष्ट करून त्याऐवजी नव्या पक्षाची स्थापना करणें आवश्‍यक आदे. नव्या पक्षाची स्थापना करावयास कोणाचीच हरकत असण्याचे कारण नाहीं. पण वाईट इतर्केच वाटतें कीं, या महत्त्वाच्या कामासाठी माडखोलकरांनी अगदींच विलक्षण माणसें शोधून काढलीं आहेत, बरीचशी कच्या दमाची आणि उरलेलीं कांहीं ऐन प्रसंगांत मोहवश॒ होऊन आपल्या ध्येयावर बोळा फिरविणारीं !

गांधीवादावरील अभिनिविष्ट प्रचारकी टीका आणि गांधीवादाची कुत्सित टवाळी या गोष्टी माडखोलकरांच्या इतर कादंबऱ्यांत भरपूर आल्या असल्यामुळें येथें त्यांचा केवळ मासला दाखविला आहे. पुढें या एकाच विषयावर अनेक विद्वत्ताप्रचुर प्रवचने आपणांस ऐकावयास मिळणार आहेतच.

स्वभावलेखन

मुक्तात्मा ! कादंअरींतील राजकारणाचे स्वरूप हें असें असर्ले तरी स्वमावलेखनाचे कांहीं चांगले नमुने येथें पहावयास मिळतील, मुख्यतः प्रबोधन ' कचेरींतील शनिवारच्या अडुथांत मादाम स्ताअलच्या दिवाणखान्यांत नेइमीं जमणाऱ्या मंडळीचे स्वमावलेखन नमुनेदार झालें आहे, वारंबार वामांगवेपन करणारे मधूनमधून क्रेंचमर्ध्ये बडबडणारे प्रो, राळे, मारेकरी कळमबहाद्दर बबनराव, संस्कृतप्रचुर भाषेचा अतिरेक

२० मुक्‍तात्म्यापासून प्रमद्रेपर्यंत

करणारे भिषग्मास्कर शास्त्रीबुवा, पोलिसखात्यांत असूनहि देशाभिमानाचा डौल मिरविणारे आणि अनेक नाटकी रंगांत दंगांत तरबेज असलेळे रावसाहेज इत्यादि व्यक्तिचित्रे चटकदार झालीं आहेत,

केशवला प्रियकर मानतांहि त्याच्यावर आसक्तिरहित पण उत्कट ग्रेम करू इच्छिणारी ललिदा केशव सुमतीकडे आकृष्ट होऊ लागलेला पाहतांच खिन्न होते. त्याची चंद्रशेखरशींहि विशोष सलगी झालेली तिला आवडत नाहीं या गोष्टी छ्लीच्या मनोव्यापारांचें दिग्दर्शन उत्कृष्टपणे करितात, त्याच प्रमार्णे, आपल्या मोहामुळे चंद्रशेखर कतंब्यापासून च्युत होईल अशी भीति वाटून ती भलतेंच कांहीं तरी कारण सांगून त्याची ' सहकारी? दवोण्याचें नाकारते यांत तिची जबाबदारीची नाणीव स्पष्टपणें दिसून येते.

कादंबरीतील कला

माडखोळकरांची हद्दी पहिलीच कादंबरी असल्यामुळें संस्कृतप्राचुर्यानें अगदीं अक्षरशः कहर केला आहे. बरीचशी रचना गडकऱ्यांच्या पद्ध- त्तीची वाटते. निसर्गवर्णने, अथ्रालंकार संक्रमित विरोषणें या बाबतींत ततर गडकऱ्यांचा भास अनेक वेळां होतो. नमुन्यासाठी ४७ व्या पृष्ठावरील केशवच्या दुःखार्चे वणन वाचावे. त्या दुःखाशी इतक्या मधुर स्मति संलय़ झालेल्या होत्या कीं, नदीच्या प्रवाहावर धक्याचें दाट छत पसरार्वे त्याप्रमाणें त्यांच्या माधरीचा तवंग त्या दुःखाच्या उद्रेकावर पसरून त्याला सरक प्रकारची अवीट अशी गोडी आलेली होती. प्रेमाला आरीचें अधिष्ठान

सले, तरच त्यातून मनाला उलळसित करणारें भमत खव लागते.” हा

सबेघच उतारा गडकऱ्यांच्या रचनेची आठवण करून देतो

पण संस्कृतप्राचुयाचा मात्र अनेक वेळा संताप येतो, ही रचना अत्यंत प्रौढ भारदस्त असली तरी अशीं निदान वीस स्थळें तरी काढून दाखवितां येतील कीं, जेर्थे जाणता वाचकसद्धां थोडा वेळ तरी अडलाच पाहिजे, काहीं निसगवर्णनें खरोखरच अप्रतिम आहेत, पण तेथेंहि संस्कृत- प्रचुर रचनेचें अस्तित्व फार जाणवते. ही संस्कृतप्रचुरता याच कादंबरीत विशेष दिसून येते हें मात्र खरें, पुढल्या कादंबऱ्यांतून ती कमी कमी होत चोळी असून 'चेदनवाडी? मधील रचना कितीतरी सोज्ज्यळ आणि प्रासादिक

मुक्‍तात्मा र्र

झाली आहे. वस्तुजातांतील साम्य हुडकून काढण्याचें माडखोलकरांबें सामथ्ये “मुक्तामा' कादंबरीत स्पष्टपणे दिसन येतें हे मान्य केठेंच पाहिजे. अनेक संदर उपमा दृष्टान्त यांचीं उदाहरणें बाटेळ तितकीं काढून दाखवितां येतीळ पण संस्कृतप्राचु्यांच्या वेडाने वाहबल्यामुळें माडखोलकरांनी या कादंबरीत अनेक विलक्षण शब्द वा शब्दसमूह सरास वापरले आहेत, कांही शब्दसमुचचय माडखोलकरांचे अत्यंत आवडते आहेत, साघे, समजणारे प्राकृत शब्द वापरतां बळेंच रूढ नसलेल्या संस्कृत शब्दांची खेरात केलेली पाहून मोज बाटते. यांचीं उदाहरणें किती म्हणून द्यावी ! उदाहरणार्थ, संध्येची सुनील सुषमा, क्षितिजाचा नीलिमा, मदिर गंध, अशरणता, दुद्‌म उत्कंठा, कातर दिल, उरोज, करुणाच्या साद्र रेषा, आंतर जीवन, स्मित- सुंदर आविष्ट मुखमंडल, आविष्ट स्थिति, अंतर्गुद आद्रता, प्रमाथी बुद्धि, मधुर नीरबता इत्यादि. कांहीं वेळां या संस्कृतप्राचुर्याच्या आसक्तीमुळें अर्थ- हानि सुद्धां होते.मोटारींची 'स्तिमितः रांग, 'करुणपूर्ण' डोळे,'आविष्ट' मुखमंडल असे तऱ्हेवाइक शब्दप्रयोगहि ते अनेक वेळां बापरतात, मदिर, अश्वरगता उरोज हे शब्द तर माडखोलकरानीं भारीच लोकप्रिय केले आहेत. संस्कृतप्राचुर्याची आलंकारिक रचनेची ही आसक्ति उत्तरोत्तर कमी होत गेली आहे हें खरें आहे, यानंतर लगेच लिहिलेल्या ' भंगलेलें देऊळ * या दुसऱ्या कादंबरींत वरोल विघानाचा भरपूर प्रत्यय येईल, प्रस्तुत कादंबरींत निसर्गवणनाची जी विपुलता आहे तीहि पुढें पुढें बरीच कमी होत गेलेली दिसून येईल. ' प्रेमसंन्यास ' या नाटकांत गडकऱ्याच्या भाषेचें जे संस्कृतप्रचुर आलंकारिक स्वरूप दिसतें तें : एकच प्याला) या नाटकांत मुळींच दिसत नाहीं. माडखोलकरांच्या बाबतींत असेंच झालें आहे. पण संस्कृतप्राचुयांचा आलंकारिकतेचा हा या कादंबरीतील: अतिरेकाला गेळेला दोष वगळला तर माडखोलकरांच्या शोलींत मोठा आकर्षक रेखीवपणा आहे हें कबूल केलें पाहिजे. त्यांना शब्दांची कधींच अडचण पडत नाहीं, वार्क्ये अत्यंत बांघेखूत वाटतात, फडक्‍क्यांची शेली भारीच सुललित, माडखोलकरांची भाषा मवभूतीच्या भाषेप्रमाणे प्रौढ, घोटीव आणि भारदस्त बाटते. संस्कृतप्राचुर्यामुळें या गोष्टी निर्माण झाल्या असल्या पाहिजेत असें कोणी म्हणेळ, आणि त्यांत बरेचसे तथ्य पण आहे

* भंगललं देऊळ

वासनारहित स्त्रीपुरुषप्रेमाच्या कल्पनेने वंचित झालेल्या आणि पुढे पुरुषाच्या दुरंत वासनांमुळें गांजलेल्या एका सुशील, भावनावश आणि ग्रेळ मानिनीची ही कहाणी चटका लावून सोडणारी आहे, माडखोल- करांची ही दुसरी कादंबरी १९३४ मध्यें प्रसिद्ध झाली. 'मुक्‍तात्मा' कार्दं- बरींतील पराकोटीला गेलेलें संस्कृतप्राचुर्य, उपमा-दृष्टान्तांची खेरात, निसर्गाची ठराविक वणेनें, राजकीय चचा इत्यादि गोष्टींचा या कादंबरींत अभाव आहे. भाषा अत्येत आकर्षक, ललित पण तितकीच प्रोढ घोटीव आहे, याच्या जोडीला अनूचें उत्कृष्ट स्वमावचित्र, विवाहइसंस्थे- तील अपरिहार्य वेगुण्यांचें मार्मिक विल्छेषण, पुरुषांची ' दुदम ! भ्रमरवृत्ति आणि ' पऐटॉनिक लव्ह'चें वेयथ्ये यांचें वर्णन या गोष्टींमुळे प्रस्तुत कादचरी मोठी बहारदार झाली आहे.

स््रीस्वमावाचे दोन नमुने या कादंबरींत आहेत; त्याचप्रमाणें पुरुषी प्रेमाचेहि दोन नमुने आहेत. प्रणयविषयाशीं एकनिष्ठता, शारीरिक बांसनांकडे दुलक्ष करूनहि प्रणयविपयाशीं समरस होण्याची शक्ति, अमर्याद भावनावदाता या गोष्टींचे प्रतीक म्हणजे अनू , स्वतःच्या वासनांचें कोडकोतुक पुरविण्याच्या लालसेनें बहिणीसमान मानडेल्या उपकारकर्त्रींची वंचना करणारी मनू हा स्त्रीस्वमावाचा दुसरा नमुना होय, संदर वस्तूंच्या नुसत्या चिंतनांत सुख मानून बासनारहित प्रेमाचा बडिवार माजविणारा प्लेटानिक लव्हच्या कल्पनेने पछाडलेला अरू पुरुषी प्रेमाचा एक नमुना दाखवितो, तर दुरंत वासना, भ्रमरवृत्ति, वेचित्र्याची आसक्ति उपभोगलालसा इत्यादीर्चे प्रतीके असलेला अनिरुद्ध दुसरा नमुना दाखवितो; मानवी स्वभावाचे हे चार नमुने माडखोलकरांनी मोठ्या कौशल्याने वर्णिले आहेत.

स्थी आथिक दृष्टया स्वतंत्र झाली तरी तिला सहन करावी लागणारी

भंगलले देऊळ -$!

परवशता; तिची मानसिक गुलामगिरी; तिच्या भावनांचा, आकांक्षांचा अमिरुचींचा होणारा कोंडमारा यांचीच ही कहाणी आहे असं म्हटलें तरी चालेल, या आत्मक्थेचें प्रत्येक पान “लिहितां लिहितां आंसवे पडून डागळलेले! 'स््रीजातीच्या मानसिक गुलामगिरी'च्या हकिकतीर्ने भरळेलें आहे. 'देन्याची, दोबेल्याची मूर्तांच' असें स्वतःचे वणन अनू करीत आहे, आणि ज्याच्यामुळे तिच्या आयुष्याची नासाडी झाली त्या अनि- रृद्धाचें ती 'नबपुष्यावरले भ्रमर, 'मोगलोलुप,' 'मनसोक्त वास घेतल्यावर झनमराद हाताळल्यावर कोमेजल्यामळें फेंकून दिलेल्या फुलाच्या पाकळ्या पाहून? द्रवणारे असें वर्णन करीत आहे. स्वतःचे अनिर्द्धारचे हे जे बणेन अनूनें केलें आहे त्यांत तिच्या शोककहाणी चीं कारणें तिचे स्वरूप या दोन्ही गोष्टी आल्या आहेत.

ते हि नो दिवसा गताः

तेरा बर्षांच्या शोककाएक वैवाहिक जीवनांतील अनेक दुःखद घटनांनी पोळलेल्या अनूडा विवाहापूर्वी च्या स्वतःच्या प्रेमजीवनाची स्मृति होणें स्वाभाविक आहे. ' गेले ते दिन सीते यापरि हा बघतां बघतां ' असें म्हणणाऱ्या रामाप्रमाणें अनूसुद्धां पूर्वीच्या रम्य आयुष्यातील सुखद स्मृतींनी ड्यथित होत आहे. ' 0 0८28 ९, ७७७५७ पद घा2 70 ताऊ ' या टेनिसनच्या प्रसिद्ध पंक्तींत वर्णिल्याप्रमाणे तिच्या आतांच्या जीवनाची अवस्था असल्यामुळे गतकालच्या स्मति विरोधानें मनाला विषण्ण करीत असल्या तरी तिचा तो तेवढाच एक विरंगुळा आहे

बालपणींच्या आठवणी अत्यंत रम्य आहेत अनूर्ने त्या अत्यंत तन्म- यतेनें बर्णिल्या आहेत, अरूची पहिली ओळख, त्याचें तें रमणीय बालरूप त्याचा अबोळ भावनावश स्वभाव, अनूची त्याच्याशीं जमलेली गट्टी या गोष्टी आकर्षक रीतीनें सांगितल्या आहेत. अरूच्या स्वमावांत खेळकर- पण्य मुळीं नव्हताच. तो सदा गंभीर, विषण्ण आणि अजोल असे. त्याच्या प्रतिकूल गृहइस्थितीचाच तो परिगाम होता. पण यामुळें अनूचं मन त्याच्याकडे विरोषच ओढ घेऊं लागळें, आणि उलट त्याचेंहि मन तिला अगदीं घट्ट घट्ट बिलगलें,

२४ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्रेपयत

दिनू आणि मनू हीं भरूचीं मामेभावंडं, अरू अन यांची गट्टी दिनूला बघवत नसली तरी मनूर्चे मात्र अरूवर फार प्रेम होतें. ती प्रेमळ आणि पराकाष्ठेची लाघवी होती, पण सुंदर असूनहि कोवळ्या वयांत आई च्या संसाराचा अ्धामर्धा भार अंगावर पडल्यामुळें तिच्या साऱ्या आकांक्षा स्वर्‍चून गेल्या होत्या, भावंडांच्या खस्ता खाऊन उबगलेल्या तिच्या प्रेमाचा ओघ अरूकडे वळला यांत कांहीं नवल नाहीं. तिच्या उत्कृष्ट रूपाची अरू मोकळ्या मनाने तारीफ करीत असे. त्यामुळे अनूला त्या अलछ्तड वयांत कधीं कधीं वेषम्यहि वाटे. अनूला तो म्हणे, मला तिच्याकडे मनूकडे ) पहात रहावसं आणि तुझ्याशी बोलत रहावसं वाटतं. पण' झनूच्या शिक्षणाला लवकरच विराम मिळाला. इंग्रजी चौथींत असतांच घरांत तिच्या लळय़ाच्या गोष्टी सुरू झाल्या

मनूविषयीं अरूला आसक्ति वाटत होती याची प्रतीति अनला एकदा आली. चेत्रांत मांडलेल्या गौरीकडे त्या दोघींकडे पाहून तो म्हणाला. ४: आमच्या मनूताईला जर बसवली असती कीं नाही. आज हिंदोळ्यावर अन्‌ , तर एवढं सारं मांडण्याची यातायात पडतांच तुमचा वसंतोत्सक शोभून दिसला असता, तो आणखी म्हणाला, आज तुम्हां दोघींना पाहिल्यावर...... मला वाटलें रजनी आणि उषाच बसल्या आहेत मूतिमंत माझ्यापुटं ! '' आपल्याला रजनी म्हटल्याचे अनला वेषम्य वाटलें, कारण मनूप्रमाणें तिचा वर्ण ' लखलखीत ? नव्हता. मनच्या रूपावर अरू लुब्ध आहे असें अनूला बरेच दिवस वाटत होतें. पण या तुळनेनें ही गोष्ट तिला तीढरतेनें जाणवली. ती रागावलेली दिसतांच भरू महणाला, तुम्ही दोघी मला निरनिराळ्या परींनीं पण सारख्याच आवडतां.

अखेर अन मटिक परीक्षेच्या गडबडींत असतांनाच मनर्चे लग्न होतें पण, वेवाहिक जीवन फार काळ अनुभवण्याचें तिच्या नशिबीं नव्हते लमनानंतर तीनचार वर्षातच ती विधवा होते तिचा एकुलता एक आधार सुटून आश्रयासाठी ती पुन्हा माहेरीं परत येते,

कालेजांत अनूची कालिंदी कीर्तिकरशीं फार सलगी होते. अनिरूद्ध हा याच कालिंदीचा मावसभाऊ, दोघांचा परिचय कालिंदी करून देते. तो

भंगलेळ देऊळ २५.

दिसावयास खरोखरच चांगळा होता. पण त्याच्या घाऱ्या डोळ्यांतली ती चमक !--तिच्यांत कसला तरी विलक्षण उन्माद भरलेला होता, याच उन्मादाने पुर्ढे अनूच्या जीवनाचा विध्वंस केला, त्याला पाहून तिच्या मनाची चलबिचल झाली यात शंकाच नाहीं.

बोद्धिक सहजीवन

अरू यापुढें रेसिडेन्सींत राहतां अनूच्या वडिलांच्या संमतीने तिच्याच घरीं रहावयास येतो. त्यांचा एकत्र अभ्यास, एकत्र फिरणें या गोष्टी सुरू झाल्या. अनूनें याला सहजीवन ' म्हटलें आहे. या सद्दजीवनांत अनि- रुद्धाची मूर्ति केन्हयांच अहृरय होऊन गेली. घरची परिस्थिति वैभवशाली आणि त्यांत या सहजीवनाचा उन्माद अशी अनूची अवस्था झाली. ती म्हणते, “' जिथे प्रम, जिर्थे मीलन, तिर्ये उन्माद हा असावयाचाच. ”? याचा अथे असा कीं, तिला अरूविषयीं प्रेमार्चे आकषेण उत्पन्न झालें होतें.

या सहजीवनाचा परिगाम असा झाला कीं, तिला अरूविषयीं अनि- वार आसक्ति वाटूं लागळी, अरूवरील हे तिर्चे प्रेम कधींच नष्ट झालें नाहीं. “' अरूला विसरून जाण्याचा निश्चय मी कितीतरी वेळां केला असेल, पण त्याची आठवण झाली नाहीं असा एक तरी दिवसगेला कां! मानीव संसारसुखाच्या मदिरेंत आणि उस्कट वात्सल्याच्या अमृतांत त्याची स्मृति बुडवून टाकण्याचा मी कितीदां तरी प्रयत्न केला. !'' पण हा सारा प्रयत्न व्य्थे झाला !

अरूचं प्रेमविषयक तत्त्वज्ञान

अनूर्चे अरूवर कोणत्या प्रकारचें प्रेम होते. याविषयी शंका उत्पन्न होण्याचें कांहींच कारण नाहीं. पण तिच्या सहजीवनांतील भागीदार जो अरू त्याचे तिच्यावर कोणत्या प्रकारचें प्रेम होतें ! वासनामय शारोरिक प्रेमाचा त्याला तिटकारा होता; अमिलाष धरतां स्रीला पुरुषावर अथवा पुरुषाला स्त्रीवर उत्कट प्रेम करितां येईल असें त्याला वाटत असे. ( मुक्तात्मा ' कादंबरीतील ललितेचे प्रेमाच्या बाबतींत हेच विचार होते. मुक्तात्मा, ' पृष्ठ ६५ पहावें. ) प्रेमविषयावर प्रेमाचा सारा वर्षांव करून

२६ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्वरेपयंत

प्रेम करणाऱ्या व्यक्तीने त्यापार्यी स्वतःचें व्यक्तित्व गमावून बसावें हे त्याला मंज्र नाहीं, ' प्रेमाचे खरं सुख उत्कंठेंत, अतृपर्तेत असतं; उपभोगांत, अद्वेतांत नाहीं, स्वतःचे व्यक्तित्व जर मनुष्य प्रेमापार्यी गमावून बसला, तर काय मज्ञा उरली त्या प्रेमांत असा अरूचा प्रश्न आहे. ही अतृप्ततेची कल्पना पुरुषाच्या स्वार्थी स्वभावाची द्योतक असून : अतृप्तता ' ह्या पुरुष जातीला मिळालेला एक शापच आहे असें यावर अनू म्हणते. ती पुढें म्हणते, प्रेमासाठी सर्वस्वाचा त्याग फक्त स्त्रीनेंच करावा. ती जेव्हां जेव्हां प्रेम करते, तेव्हां प्रियकराशिवाय वेगळे अस्तित्व तिला मुळीं उरतच नाहीं.” तिच्या साऱ्या भावना त्याच्याठायीं केंद्रित झाल्या आहेत आणि तो मात्र तिला नि:स्वार्थ, उपभोगरहित, बोद्धिक प्रेमावर व्याख्याने देत आहे. ' उपभोगासाठी आपुसलेल, जिवाचे रान करून घेणारं प्रेम त्याला स्वार्थी वाटतें. त्याची बौद्धिक प्रेमाची कल्पना तिला कांहींशी पटते. पण प्रेम बौद्धिक असलें तरी आवडत्या माणसाला कर्धी- तरी स्पर्श करण्याची इच्छा माणसाला होणारच त्या स्पर्शापासून त्याला सुख मिळालंच पाहिजे असें अनूला वाटतें. अरूला मात्र प्रेमाचे पयवसान उपभोगांत व्हावें ही कल्पनासुद्धा सहन होत नाहीं. सोंदर्यारचे चिंतन केलें कीं झालें असें त्याला वाटतें, सुंदर वस्तूच्या चिंतनांत जे सुख आहे, तें तिच्या उपभोगांत नाहीं. उपभोग म्हटला कीं, त्याच्या पाठोपाठ उपरति आलीच .” अनूची वंचना

प्रेमाचे असले हे लोकविलक्षण तत्त्वशञान मानवी प्रवृत्ति जागत असलेल्या भावनावेध अनूला मानवले नाहीं यात आश्चये नाहीं, त्याचें आपल्यावर खरोखरीच प्रेम आहे, कीं ह्या निव्वळ आभास आहे अशी शंकाहि तिला वारंवार येऊं लागते. पण ते कांहीं असलें तरी एक प्रकारची आासक्ति त्याला आपल्याविषयी वाटते असेहि तिच्या मनांत येते. पण मनाची सभ्रान्त अवस्था कांहीं नष्ट होत नाहीं. ' मला ज्या अर्थाने तो प्रिय आहे, त्या अर्थानें मी त्याला प्रिय असेन का / अशी शंका पुन्हा ऱयेऊन ती बावरते, हा आपल्याशी लग्न करील अशी तिला आशा होती

भंगलेलं देऊळ

सजन, पुण्यास डेक्कन कॉलेजांत जाण्यासाठी जेव्हां तो मुंबई सोडतो तेव्हां ती त्याच्याजवळ एक वबचन मागते. तो कांहींच बोलत नाहीं, पण, मग आपलळे विचार तिला बोलून दाखवीत असतां तिचीं बोटें इळूंच आपल्या ओठांवर त्यानें दाबलीं, त्याच्या त्या थरथरणाऱ्या नाजक ओटांच्या स्पर्शाने रोमांच उठले माझ्या अंगावर;--प्रणयपूर्तीर्चे स्वझ सफळ झाल्याचा भास झाला मला. ही तिची शुद्ध वंचनाच नाहीं काय सोंदर्यचिंतनांत समाधान मानणारा हा मुलखावेगळा प्रेमवीर अनूडा स्पश कशासाठी करीत असतो वारंवार ! त्याच्या बौद्धिक प्रेमाला त्या स्पशाने 'झिगझिण्या येत नसल्या तरी जिच्या नसांनसांतून भावनोद्रेक ओतप्रोत भरला आहे अश्या अनूची त्याच्या स्पर्शाने धंद अवस्था झाली असल्यास तें पूर्ण क्षम्य आहे. तो मधूनमधून तिचे हात हातात घेऊन अश्र गाळतो; आणि ते अश्र ' टपटपां तिच्या गालावर ' पडतात (प्र. ४४), तिचीं बोटें तो आपल्या ओठावर दाबतो आणि उसासे टाकतो. पण या गोष्टींचा त्या तरुण भावनावश मुलीवर काय परिणाम होईल याचा तो चकूनसुद्धां विचार करीत नाहीं. तो आपला सदा सोंदर्यचिंतनांतच दंग ! व्यावहारिक रोष्टींचा विचार करण्याचें त्याला कारणच काय मुळीं? लम्न करण्याचा विचार आतां वडिलांना सांगितला पाहिजे असें ती म्हणाल्याबरोबर तो लगेच तिचा हात सोडून देतो. त्याला तिचें बोलणें ऐकल्याबरोबर भयंकर घक्का बसतो तो उसासा टाकीत म्हणतो, तू आतां र्जे बोललीस तें इतकं अनपेक्षित होतं मला कीं, माझ्य़ा साऱ्या भावनांना दचका बसल्यासारखा झाला एकदम ! तिनें अगदीं नि:संदिग्ध शब्दांत व्यक्त केलेल्या भावना त्याला अनपेक्षित होत्या म्हणजे काय़ ! सारेच चमत्कारिक आहे. त्यार्चे तिच्यावर प्रेम आहे. पण, प्रणयपू्त होण्यासाठी विवाहाची काय जरूर असा परमगहन प्रश्न त्याच्या हळव्या आणि नाजूक मनाला सतत वपयित करीत आहे याला त्या बिचाऱ्याचा इलाज काय ( प्रेमारचें पर्यवतान त्याच एका संबंधांत ( विवाहांत ) झालं पाहिजे ही कल्पना त्याला * कशीशीच ) वाटते, त्यानें इतक्या दिवस प्रेमासंबंधीं केळेलें तात्विक विवेचन स्वतःलाच अद्या विचित्र तऱ्हेने भोवेल ही कल्पनाहि नसल्यामुळें अनू त्याचीं ही मुक्ताफळे ऐकून हतबुद्ध होऊन जाणें अगदीं स्वाभाविक आहे,

र्ट मुक्‍्तात्म्यापासून प्रमद्दरेपर्यंत

यानंतर तो तिला 'प्रेमानें ओथंबलेले आणि आंसवांनीं भिललेले' एक लांबलचक पत्र लिहितो. संतापाने ती त्या 'प्रेमपूर्ण' पत्राचे तुकडेतुकडे करून टाकते चिडून स्वगत उद्‌गारते-'' ठोंग, सार्रें ढोंग ! इतकें लर प्रेम आहे याचें माझ्यावर, तर हा माझ्याशी ढय्न लावायला कां तयार नाहीं? --हा काय विचित्र प्रकार आहे प्रेमाचा (--2 मनूवर तर याचें प्रेम नसेल ना अशीहि तिला एकदा शंका येते; त्याच्याजवळ हें ती बोढूनहि दाखविते, तो ती गोष्ट नाकबूल करतो. इतकें झाल्यावरहि स्वतःच्या वर्तनाचे तो पुढीलप्रमाणें चमत्कारिक सम्थेन करीत आहेच--।। आजपर्यंत ज्या भावनेनं मी तुझ्याकडे कधीं पाहिल नाहीं, त्या भावनेने मी तुइ्य़ाशीं यापुढें कसा वाग? आपल्या वासनेच्या पूर्ततेसाठी तू मला बळी द्यायला सांगते आहेस माझ्या भावनांचा, ---माझ्या वैशिष्ट्याचा !” घन्य आहे खरोखर या अलोकिक प्रेमाची !

अनू चिडून खूप बोलते त्याला, त्याच्या चमत्कारिक ध्येयवादाची कडु शब्दांत ती निभत्सना करते म्हणते, खरोखरी पस्तावा होतो मला तुझ्यासारख्या, नालायक माणसावर प्रेम केल्याबद्दल ! सर्व बाजूनी फसवणूक झाली माझी तुझ्या बाचतींत !

अद्या प्रकारें या वासनाऱून्य चिंतनात्मक प्रेमानें बिचाऱ्या अनूची मात्र क्र वंचना होते. अनू अरू यांचें हे प्रेम पाहिलें म्हणजे प्रसिद्ध खमेन महाकवि गटे शालांटे स्टाइन यांच्यामधील वासनारहित आत्मिक * प्रेमाची अथवा प्रा. क्षीरसागर यांच्या “राक्षसविवाह ' या कादंबरीतील नायक नायिका यमू यांच्या ' बौद्धिक सइजीवना? ची आठवण झाल्याबांचून रहात नाहीं.

अनिरुद्धाचे उन्मादक प्रेम

सोंदर्यांचें वासनारहित चिंतन करण्यांत धन्यता मानणारा अरू घुण्याला निघून गेल्यावर पुरुषी प्रेमाचा दुसरा नमुना अनूला पहावयास सांपडतो. कालिंदी कीतींकरशीं तिचें संघटण वाटूं लागते. तिच्याच घरी तिची अनिरुद्धा्शी पुन्हा भेट होते. चार वर्षापूर्वी

भंगळेलें देऊळ २९

तो तिला कॉलेबनमर्थ्ये भेटला होता. अरूच्या मेत्रींत ती त्याची ' ऐटबाज मूर्ति! विसरूनहि गेली होती. पण आतां ते उन्मादक डोळे पुन्हा दिसतांच अरूच्या बाबतींत झालेल्या भयंकर वंचनेमुळे अनूर्चे भावनावश मन अनिरुद्धाकडे एकदम आकृष्ट होतें. चार वर्षापर्वी त्यांच्या दृषिक्षेपारने तिला जितकें विचलित करून टाकलें होतें तितर्केच आतांहि तिला विचलित केलें. अनिरुद्ध मोठा रुबाबदार होता. या गुणाच्या जोडीला सुसंस्कृततेचे द्योतक असे आणखीहि गुण त्याच्यांत होते. तो इंग्रजी मोल्या सफाईने बोलत असे. अनूला सिगरेट ओढळेली आवडत नाहीं हें कळल्याबरोबर तिला बरें वाटावे म्हणून तो पेटबलेली सिगरेट फेकून देतो. कालिंदीच्या आग्रहासतव ती सिनेमाला जाते. सिनेमातसुद्धां अनिरुद्धाने एकदाहि सिगरेट ओढल्यामुळें अनूला फार बरें वाटतें. ओळख झाल्यापासून अवघ्या 'चार तासांच्या आंत आपल्या मधुर वर्तनानं आणि चतुर संभाषणानं ! अनिरुद्धार्ने अनूर्चे अंतःकरण मोहित केलें, या नवीन तरुणा- विषर्यी एकाएकी आपल्याला इतकें विलक्षण आकर्वण कसें वाटूं लागलें असें तिचें मन तिला विचारू लागलें, त्याच्या सांनिध्यांत ती अगदीं गोंधळून जाऊं लागली. ' माझ्या व्यक्तित्वाचा दप अगदीं वचकून मागे सरत असे ' अशी ती कबुली देत आहे. त्याच्या व्यक्तित्वामुळें कांहीं हे सास झालें नाहीं. कारण, ती स्वतःच फार बुद्धिमती होती, मग, त्याची दृष्टि तिच्याकडे वळल्याबरोबर तिला अगदीं चमत्कारिक कां होऊं लागलें? त्याच्या डोळ्यांतील उन्मादच याला कारणीभून होता हें स्पष्ट आहे. तिच्या मनाचा आणखी गोंधळ उडावयास एक निमित्त सिनेमा सुटल्यावर झालें. पाऊस पडत असल्यामुळें अनू रेनकोट चढवीत होती. अनिरुद्ध तिला कोट चढविण्यास मदत करतो. हें करीत असतां अभावितपणे त्याच्या बोटाचा स्पशध तिच्या मानेला झाला. त्यावरोबर 'अगदीं अननुभूत अशा विचारांचा कलोळ' तिच्या मनांत उठला. त्याच्या त्या स्प्यानें तिला अगदीं बेमान, बेचेन करून सोडलें. अरूचाहि स्पश तिळा अनेक वेळां झाला होता मार्गे, पण त्या स्पर्शाने तिची 'अशी' अवस्था कधींच झाली नव्हती. अनिरुद्धाच्या स्पर्शाने एक प्रकारची ग्लानि, एक प्रकारची मूच्छेना -तिला आली. याचा परिणाम व्हावयाचा तोच झाला. अनिरुद्धांची मार्त

३० मुक्‍्तात्म्यापासून प्रमदरेपयत

तिच्या डोळ्यांसमोरून क्षणभरहि दूर होईना. त्याच्या स्पर्शाने तिचें सार्क जीवन जणुं खळबळून सोडलें.

अनूचे मनूबरीलळ उपकार

विधवा होऊन निराधार स्थितींत मनू माहेरीं परत आल्यावर तिच्या दुर- बस्थेबद्दल कळवळा येऊन तिचें शिक्षण पुढें चाळू ठेवण्याची अनू व्यवस्था करते तिला अनाथबालिकाश्रमात प्रवेश मिळवून देते. सहज अरूबिषयीं बोलणें निघाले असतां मनू म्हणते, तो, ..स्वार्था आहे, , .त्याच्याबर कुणी कितीहि प्रेम केलं तरी चीन नाहीं व्हायचे त्या प्रेमाच...तो आपलं जिवा- भावाचं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून सांगेल तुला, पण लय्माळा मात्र कबूल व्हायचा नाहीं तुझ्याशीं...हा आपल्या स्वाथेबुद्धीलाच ध्येयाचे न्‌ तत्त्व- निष्ठेचे रूप देऊन तुला सागेल कीं, माझं तुझ्यावर कितीहि प्रेम असलं तरी तें तश्या प्रकारचे नाहीं म्हणून.” तिच्या या उदगारांवरून अरूनें मनूची सुद्धां आपल्याप्रमाणेंच प्रतारणा केळी असली पाहिजे असं तिला वाटलें. आणि एखादी तरुणी प्रेमसर्वस्व अपण करावयास स्वषघुषीनें तयार असतां त्याचा अव्हेर करणाऱ्या या प्रेमाची विचित्र जात कोणती असा संदेह तिच्या मनांत निमाण झाला.

दुरंत बासनांच्या ताबडींत

--आणि तिला अनिरद्धाकडे जाण्याची तळमळ लागं लागली, ती कालिंदीकडे हेलपाटे घाळूं लागली, अखेर त्याच्या उन्मादक आकषेणांत ती पूर्णपणें गुरफट्टून जाते. एकदा जरा धाडस करून तो तिला घेऊन अपोलो बंदरावर चांदण्यांत फिरावयास जातो. त्या एकातांत दोघांचींहि मनें “यथित' *व्याकुल' झालीं. तोंच अनिरुद्ध अधवट स्वगत म्हणतो, हा समुद्र पाहिळा म्हणजे बायरनची आठवण होते मला; न्‌ त्याच्याप्रमाणे कुठं तरी दूरदेशी जाऊन बेछूटपणाने रहावंसं वाटतं.” बेछटपणाची त्याची आसक्त दिसूनहि अनूचा त्याच्याविषयींचा मोह वाढत नातो. त्याच्यामुळेच आपले औदासीन्य कमी झालें आपल्या ' वबठलेल्या जीवनाला ! थोडी तरी टवटवी आली असें तिला वाटूं लागलें. ओळख झाल्यापासून सुमारें

भंगळेलें देऊळ ३९

महिन्याने तो तिच्या प्रेमाची याचना करितो. तिला हा प्रश्न अनपेक्षित. नसला तरी ती स्वाभाविकच गोंधळून जाते आणि म्हणते, नाहीं, नाही--_क्षमा करा मला. ती गोष्ट शक्‍य नाहीं,

हा प्रसंग घडल्यानंतर तो आपल्याशीं चमत्कारिक रीतीनें वागेल अशी तिला भीति वाटते. पण त्याच्या वर्तनात तिला कांहींच वावगे दिसत नाहीं. तो पूर्वीप्रमाणेंच तिच्याशी मोकळेपणानें वागतो. पण यामुळें पुरुष कठोर असून पुरुषांना प्रेम ही ' केवळ करमणुकीची चीज? वाटत असावी असें. तिच्या मनांत आलें. पण त्याच्याविषयींचें आकर्षण अत्यंत प्रवळ आहे हे. तिला आतां कळून चुकते. तरी सुध्दां मधूनमधून अरूची आठवण होऊन अनिदुद्धाचा मोह सोडावा असें तिला बाटतें. पण त्याचा तो मोह तिला पुन्हां खेचून घेतो.

यानंतर तिची अरूची पुन्हां मेट होते. शेलीच्या पद्धतीने तो तिच्या- विषयीच्या आपल्या भावना प्रकट करतो, बोलता बोलतां तो चटकन तिचा हात घरतो त्याच्या आतुर? ओठांचा स्पश तिच्या मानेला होतो. त्याच्या खांद्यावर मान टाकून मनसोक्त रडावे असें तिलाहि क्षणभर वाटतें. पण पूर्वी त्यानें केलेल्या अवहेलनेनें तिचा स्वाभिमान जाग्रत होतो; ती त्याला स्पष्टपणें विचारते, पण त्याचीं पर्वाचींच मर्ते कायम आहेत केवळ तिच्या इच्छेसाठीं तो तिच्याशी लग्न करावप्रास तयार आहे. तिच्या विषयीं बिचार करण्यांत त्याला जे सुख वाटतें तें सुख विवाहामुळे नाहीसं होईल असें त्याला भय वाटतें. तो तिच्याशी नाही तर दुसऱ्या एखाद्या' स्त्रीशी लभझहि करोल कदाचित्‌, पण लग्नाचा प्रेमाचा कांहीं संबध आहे. किंवा असावा ? असं मात्र त्याला वाटत नाहीं, पण तिला त्याचें हे अतीं- द्रिय तत्त्वज्ञान पटत नाहीं समजतहि नाहीं. आणि यापुढे दोघांत. असले संब्रंध ठेवणें योग्य नाहीं असें ती त्याला निक्षून सांगते.

अनिरुद्ध पुन्हां एकवार तिच्या प्रेमाची याचना करतो. तो अगदी. नाटकी अविभाव करून डोळ्यांत आंसवें आणून अद्शा कांहीं कोशल्यानें हें सारें करतो की, अगदीं अदशरण ' होऊन त्याची मागणी ती मान्य करते. पण अनिरुद्धाचें शील चांगलें नाहीं तो बेछूट आहे असे म्हणून. या बेतापासून तिला परावृत्त करण्याचा तिचे वडील निकराचा प्रयत्न कर-

डर मुक्तात्म्यापासून प्रमद्दरेपयेत

तात. ' प्रेमोन्मादाच्या नर्शत बेहोष झालेल्या ' तिच्या मनाला वडिलांचे बोलणें अथातच रुचत नाहीं, जगांत पूणे निरागस कोण आहे ! असाच प्रश्न विचारून ती स्वतःच्या मनाची खोटी समजूत घालते. विवाहार्थें वय जस- जसें वाढत जाईल तसतशी तरुण-तरुणींच्या ठिकाणी निरागसता कमीच आढळणार. म्हणून, प्रौढ प्रेमिकांनीं एकमेकांच्या पूवायुष्याची फारशी चिकित्सा करणेंच बरें. अनाप्नात पुष्पांची अपेक्षा करण्याचं तें युग संपलं आतां '-अशाप्रकारें स्वतःच्या मनाची समजूत करून ती अखेर अनिदद्धाशीं विवाह करते.

वरील वंचक समर्थन ( 18010131158(101 ) लग्न होण्यापूवीच तिला भोवतें. अनिरुद्धानें विलायतेंत असतां केलेलें भयंकर कर्ज फेडण्यासाठी तिच्या वडिलांनीं लवर हुंडा दिला. यामुळे, ' मला विकत घेतला तुझ्या वडिलानीं ' असें तो कुत्सितपणानें नेहमीं बोळूं लागला, एकदा तो अगदीं बायरनच्याच पद्धतीनें तिला म्हणतो, आपल्या या लझातलं सारं काव्य नाहींसं होणार असं वाटायळा लागले आहे मला. भरतीचे हे उघाण ओसरून गेल्यावर जता किनारा उघडा पडून शून्यता तेवढी शिल्लक रहाते, तसं लम्नानेतर होणार आहे कीं काय आपल्या जीवनाचे कोण जाणे ! अनिरुद्धाचें हें: काव्य ! बाचल्याबरोबर विवाइसमारंभ उरक. ल्याबरोधर लाड बायरनने ळेडी बायरनजवळ जे उद्‌गार काढले होते त्यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. लाड बायरन मोठ्या लाडिकपणानें आपल्या नवोढा पत्नीला म्हणतो, कुठ 8४९ शा फा, झव (08015 €010पटा) 107 ॥0९ (0 19९ १०५. ७४/टा2 ए०प 50॥€ 0॥2 ९1585 १५४९, 1] ॥॥श( ९095 0०2 9090१६ ४००." अमनिरुद्दाने मागे बायरनच्या बेछूटपणाचा जो सूचक उल्लेख केला होता तो वरील नाट- काची नादी समनावयास हरकत नाहीं ! बायरनचा हा ' सच्चा चेला ? आहे यांत कसलीच शका नाहीं!

लझापूर्वी स्वतःची व्यसने प्रेयसीपासून काळजीपूर्वक झाकून ठेवणारा मुखवटे ! या कार्दबरींतील मोहन ल्झानंतर लगेच आपलीं व्यसने जोरानें सुरू करतो. त्याचप्रमाणें लझापूर्वी अनूला बरें वाटार्वे म्हणून सिगरेटहि ओढणारा अनिरुद्ध लम्नानंतर मधूनमधून चिरूट ओटूं लागतो ' पिऊ?

भंगलळें देऊळ ३३

लागतो. बायकोखेरीज करमत नसल्यामुळे ती जवळ नसली म्हगजेच व्यसनांची सोबत घ्यावी लागते असें तो स्वतःचे समथन करतो. बायको त्याला अगदों चोवीस तास जवळ हवी. सामाजिक कार्यासाठींहि तिनें घर सोडतां कामा नये अता त्याचा कटाक्ष आह. तो बाहेरून आल्पाजरोबर तिनें स्वागताथे तयार असलें पाहिजे असा तो आग्रह धरतो.

दिवसेंदिवस हें नाटक अधिकाधिक भीजअण होत जातें. तिवी पहिली प्रसूति कष्टाची होते. प्रसूतींचील आजारामुळे त्याचे अवखळ मन पागतें. त्याचीं व्यसने दररोज वाढूं लागतात; खासातला दर्प जास्त जास्त उग्र होऊ ळछागतो. बाळेतपणाच्या थोड्याशा अवधींत जर त्याचें मन इतकें बिथरतें तर कालांतराने आपलें तारुण्य कमी झाल्यावर तो काय करील या घाकानें तिला गांगरल्यासारखे होते. आणि तिची शका खरीच होती. दर बाळतपगगांत तिची प्रकृति खालावत जाते. तिचें तारुण्य लवबवाला ज्ञाऊ लागतें. तिचें सोंदय कोमेज लाग्ते-आणि त्याची भ्रमरव्ृत्ति प्रबळ होत जाते. त्याची पोगलालसा तप्त करण्याचें सामथ्य तिच्या सुकणाऱ्या तारुण्यांत रहात नाहीं त्याच्या * शिकारी ' मनाला अनृ्चे डागळळेळे सांदय इत:पर भुरळ घालूं शकत नाहीं. आणि यामुळें, त्याच्या प्रेमांतील सारी उत्कटता उडून जाते. प्रत्येक नवीन बाळतपणांत तो तिच्यापासून जास्त जास्तच दुरावत जातो घराविषरयीं बेफिकीर अनं लागता. पहिली मुलगी मीना हिच्याविषधीं तेवढें त्याला खरं प्रेम वाटे. बाकीच्या घराशीं मात्र त्याचा काहीं संबंघच उरला नाहीं. अपरात्री तो पिऊन बाहेरून येत असे आणि तिची चौकशीहि करतां तडक आपल्या खोलीत जात असे, हे विलक्षण प्रकार पाहून प्रसू- तीच्या खोलींत एकाकी अतरस्थेत पडलेल्या अनच्या मनात विचाराचे काहूर माजत असे. स्त्रीचे भगर तारुण्य आणि पुरुषाच्या दुरंत बालना ! काय नवल पुरुष अशा स्थितींत बहुस्रीक झाला तर १-पण प्रेमाला जर कांही अथ असेल, तर पुरुषाने थोर्डे तरी नको का स्वाथत्यागी, संयमी व्हावयाला ?. ... ..पण स्त्रीच्या तारुण्याचा बळी घेऊन स्वतः तरुण राहिलेल्या पुर्षाजबळ इतकी कृतज्ञता, इतकी सहूदयता अतते कुठें तिच्या यौबनाचें आकर्षण नाहींसें होतांच त्याचें तें अतप्त, शिकारी मन लगेच दुसरें आकषेण हुडकण्याच्या मार्गे लागते, ( पू. ११७ )

३४ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्धरेपयंत

अस्तनींतील निखारा

सांसारिक जीवनाचा असा बट्याबोळ झाल्यानंतर एक दिबस निराधार मनूची दया येऊन अन तिला आपल्या घरी राहावयासच बोलावते तीहि येते. बरेच दिवस अनिशुध्दाचें तिच्याकडे लक्ष गेलें नव्हते. जिवाला विरंगुळा म्हणून अन्‌ थोडेसें सामाजिक कार्य करूं लागतांच अनिरुध्दाला संताप येतो. अखेर भांडाभांडी होऊन त्या ' प्रेमी ) दांपत्यांत अबोढा सुरू होतो. यांतच पुन्हा बाळंतपणाची भर. यामुळें घाकट्या मुलांना आईपेक्षां मनूचाच लळा अधिक लागतो. अनिरुध्द रोज मुलांना घेऊन फिरावयास जात असे. मुलांना मनूचा लळा फार, म्हणून तिच्यावाचून तीं फार कंटा- ळत. यामुळे मनूर्नेच त्यांच्याबरोजर फिरावयास नावें अश्टी भोळ्याभावारने अनू सूचना करते, या गोष्टींचा मनूने लवकरच अत्यंत वाईट फायदा घेतला. अनिरुद्ध मनू यांना एकांत मिळे लागला. हा 'अभिनवमधुलोलप' भ्रमर बायकोला विसरून मनूशीं रोज प्रणयचेष्टा करूं लागला. शोवटीं अनूच्या आजाराचा फायदा घेऊन त्यांनीं खुद्द घरांतच हे प्रकार करावयास सुरवात केली. अनू रात्री अंथरूणावर तळमळत असतां बागेत त्यांच्या हास्ययुक्त गप्पा चालत. स्वतःच्या बिछान्यावर झोपण्याचेंहि त्याने सोडून दिलें. मनूने आपल्या मुलांच्या नवऱ्याच्या सहवासांत मजेनें संध्याकाळ घालवावी या विचाराने अनूर्चे मस्तक सुन्न होऊं लागलें, येणेंप्रमाणें सहा महिने त्यांची सलगी उत्तरोत्तर वाढतच गेली. तरीसुद्धा ' माझी मनू कधीं दगा देणार नाहीं आपल्या बहिणीला' असा अनढा अजूनहि वेडगळ विश्वास वाटे, स्त्री असल्यामुळें मनू तरी स्त्रीच्या भावना जाणील अक्षी तिला आश्या वाटे, अयि विद्यत्‌ प्रमदानां त्वमपि दुःख जानासि असें म्हणणाऱ्या वसंत- सेनेप्रमाणेंच ती मनूच्या स्त्रीत्वावर विसंधून होती, पण तिचा हा विश्वास अस्थानीं होता. अनिरूद्ध-मनूच्या इटंगाराठा घरांतच ऊत येतो. तिला सारें कांहीं समजत होतें. देवदुर्विलास असा कीं, मुलें देखील मनूमोंबतींच घोटाळत असत. जिवाचा संताप तरी किती करून घेणार ती !

घराबाहेर अखेर मोठ्या प्रयासानें निश्चय करून ती घर तोडण्या'चें ठरविर्ते.

ढ़्दे ३५५

त्याला मुळींच वाईट वाटत नाहीं, उलट तो तिलाच टाकून बोलतो. मुलांना तो तिच्याबरोबर जाऊं देत नाहीं. जी बाई घर सोडून निघाली तिचीं कसली मुलें तिचा काय हक्क आहे मुलांवर?” असें तो इरसाल मानभावी- पणार्ने विचारतो. ती यावर अगदीं कळवळून म्हणते, तुमची इच्छा नसेल तर सारीं मुलें राहू द्यात तुमच्याजवळ. मी जशी तेरा वर्षांपूर्वी एकटी या घरांत आलें, तशी एकटी जाईन परत इथून !”

दोन प्रश्न

घराबाहेर पडण्याचा! हा जो निर्णय अनूनें घेतढा त्याविषयी दोन शंका निर्माण होण्यासारख्या असून त्यांचीं उत्तरेंहि अनूने देऊन टाकलीं आहेत. घराबाहेर पडण्यापूर्वी झाल्या प्रकाराबद्दल एका शब्दानेंहि तिनें मनूला जाच कां विचारला नाहीं आणि, तिर्ने घटस्फोट कां घेतला नाहीं ! पहिल्या प्रश्नाला तिचें उत्तर असें कीं, अनिरुद्ध खराखुरा नादी, जाति- वंत व्यसनी, ज्या गोष्टीचा एकदा त्यार्ने ध्यास घेतला तिचा पिच्छा तो काय वाटेल तें झालें तरी पुरवणारच. मनू केवळ निमित्त झाली या अनथाला, तिच्याऐवजीं दुसरी कोणीहि आली असती त्यांच्या ' सहृ जीवनाची नासाडी करावयाठा.' अतप्तता आणि भोगलोलुपता या गोष्टी त्याच्या रक्तांतच आहेत मुळीं | त्याचें सांदयंच असं आहे कीं, मनूला त्याचा मोहृ पडला यांत ती मनूलाह्ि दाष य्रावयास तयार नार्ही. पतंगांनीं जशी दीपञ्योतीवर झडप घालावी, तसें त्यांचें मन त्यांच्या वासनेला बळीं पडावें ' हें तिला अपरिहाय वाटतें. मग तिनें घटस्फोट कां मागितला नादीं? ' ल्य़ापुर्वीच्या) अनिरुद्धाविषयीं तिला अजूनहि विलक्षण आसक्ति वाटत आहे. ' त्यांच्याविषर्यींच्या या दुरंत आसक्तीमुळं घटस्फोट मागितला नाहीं मी, असें तिर्चे ब्रिनतोड समथन आहे.

भंगललं देऊळ

पण पुन्हां एक शंका उत्पन्न होते. ज्या विवाहसंस्थेमुळे अनूसारख्या सर्वस्वी निरागस स्त्रियांवर असला विचित्र प्रसंग येतो त्या विवाहसंस्थेचाच उच्छेद करून टाकला तर! अनूचे यावर उत्तर असें कीं, प्रुष स्वभावतःच

३६ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्वरेपयेत

बहुस्त्रीक असल्यामुळे स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी तरी विवाहाची आवश्‍व- कता आहे. विवाहसंस्थेचा आधार मिळाल्यामुळे पुरुषाच्या ' निरगेल वासनांविरुद्ध स्त्रीला थोर्डे तरी संरक्षण मिळतें. म्हणून तिच्यांत वाटेल त्या सुधारणा कराव्या. विवाहसंस्था हे भंगलेले देऊळ ' असलें तरी त्याचा विध्वंस करणें सतीच्या दृष्टीने घातक आहे असें तिर्चे म्हणणें भाहे.

संयम आणि त्याग यांच महत्त्व

विवाहसंस्थेने निमिळेल्या मर्यादात तरी माणसाठा कां कोंडून ठेवा. वयाचें १! तो स्वैराचारी होऊ नये म्हणून, मानवजातीचे कल्याण हें स्वैराचारात नसून संयमांत आहे, भोगांत नसून त्यागात आहे. जगांतलें कोणतेहि सामथ्य मोकाट सुटले कीं, तें विध्वंसाला, विनाशाला कारण होतें. आणि मानवी वासना हें तर सर्वात प्रभावी सामर्थ्यं आहे ! विवाहसंस्थेचे निमेलन करून तुम्ही काय तें सामर्थ्य मोकाट सोडणार १” असा अनू शेवटीं समाजालाच प्रश्न विचारीत आहे.

अनू आणि मनू

स्रीस्वभावाचे हे दोन विरोधी नमुने आहेत असें आरंभीच म्हटलें होतें. अनू ही अत्यंत प्रगल्भ विचाराची सुशिक्षित त्री असली तरी ती पराकाष्ठेची भावनाप्रधान एकनिप्ठतेने प्रेम करणारी आहे. प्रियकराच्या व्यक्तित्वांत स्वतःचे व्यक्तित्व विलीन करून टाकावयास ती केव्हांहि तयार आहे. तिच्या प्रेमळ हृदयाच्या हाकेला देणारा फक्त कोणी तरी तिला इवा आहे. आणि यामुळें अरूच्या वासनारहित प्रेमाच्या मृगजळामागे लागून ती स्वतःची विलक्षण वंचना करून घेते. परंतु, ही बंचना झाली तरी अतृस प्रणयपूर्तामुळें निराश झालेलें तिचें मन अनिरुद्धाच्या उन्मादक प्रेमाला बळी पडतें तिचे शरीर त्याच्या क्र भोगलोलुपतेचें भक्ष्य बनते. अरूच्या बाबतींत जी चिकाटी ती पहिल्यापासून दाखविते त्याच प्रकारची चिकाटी ती अनिरुद्धाच्या बाबतींतहि दाखविते. त्याचें वर्तन बेछूट आहे, त्याचें शील चांगर्ल नाही,मोहवश होणें ह्य त्याचा स्वमावघमं आहे या साऱ्या

७७ भगलल दुऊळ -॥

गोष्टी पूणे ठाऊक असतांहि वडिलांच्या प्रतिकूल इच्छेला जुपानतां ती अनिरुद्धाशीं लभ करते यांत अविचारापेक्षां पहिल्या प्रणयभंगामुळें दडप- लेल्या आकांक्षांचाच तीव्र उद्रेक दिसून येतो, या उद्रेकामुळेंच आपल्या कृत्यांचे परिणाम पुढें काय होतील हे समजून घेण्याचें सामथ्य तिच्या मनांत राहत नाहीं. तिच्या मनाची घडण लक्षांत घेतां असें म्हणावेसे वाटतें कीं, अरूनें तिची प्रतारणा केल्यानंतर अनिरुद्ध तिळा भेटला नसता तरी दुसऱ्या कोणाच्याहि प्रेमांत ती सहज पडली असती. प्रेम करणें हा तिचा स्वभावघ्मच आहे. आणि यामुळें सतत तेरा वर्षे अनिरुद्धाच्या भयाण संसारांत राहूनहि त्याच्याविषयींची तिची आसक्ति थोडीहि कमी होत नाहीं; आणि तारुण्याच्या पहिल्या नव्हाळींत अरूनें दारूण वंचना केली असताहि त्याचीहि आठवण ती मुळींच विसरू शकतनाहीं, निराळ्या मनोवृत्तीच्या एखाद्या स्त्रीने हे सारें पचनीं पाडले असतें पुन्हां ती आनंदीहि झाळी असती. पण अनूचा स्वभावधम निराळ्या जातीचा आहे. झाडाची मुळें ज्याप्रमाणें पाण्याच्याच दिशेला बळतात त्याप्रमाणें तिचें मन सदेव प्रेमाकडेच घाव घेत आहे. स्त्रीपुर्षांमधील हे आकर्षग तिला सर्व गोष्टी करावयास लावीत आहे. या बाबतींत तिनें स्पष्ट कबुलीहि देऊन टाकली आहे. “' प्रणयाइतका उन्मादक!री मोह मानवी जीवितात दुसरा कोणता अर्स शकेल! ...... स्त्रीपुरुपांमधलें आकर्षेण कोणीहि उत्पन्न केलें असलें, तरी त्याच्यामुळे मनाला आल्हाद होतो ना! संसाराला सोंदर्य चढतें ना! जीविताला पूर्णता येते ना!” या आकषेणा- नेंच ती बेमान होते; आणि अनिरद्धांच्या डोळ्यांतील उन्मादामुळें तिर्चे व्यक्तित्व दचकून मार्गे सरते. अनिरुद्धाड! ती सोडून जाते त्यावेळीं तिचें तारुण्य ल्याला गेलें होतें. नवीन प्रणयाच्या आकषणात सांगडण्याचें जे वय स्त्रीच्या बाबतींत सामान्यत: असतें त्याच्या पलीकडे ती गेलेली असते. आणि यामुळें भंगलेल्या देवळांत राहून भम्न भूतींवर आंतवाचा अभिषेक करीत दिवस घालविणाऱ्या उपासिकेप्रमाणे तिची अवस्था झाली आहे. अन्य पुरुषाच्या प्रणयांत तीं गुरफटूं हाकत नसल्यामुळें गतस्मृतींचें चिंतन करणें ही एकच गोष्ट तिच्या प्रणयलालस आणि भावनावश मनाला आतां शक्‍य आहे. पण अनूची स्थिति उपासिकेसारखी झाली असली तरी अनिरुद्ध

३्‌ट मुक्‍्तात्म्यापासून प्रमडरेपयत

मात्र कोणत्याहि प्रकारें विरबळळेला नाहीं. तो आपला मनूच्या सोंदर्याचा बहर लटुटावयास तयारच ! उोलीनें म्हटल्याप्रमाणें--

२रशाला 1629105 19302 0002 ॥17२0१्टाव,

1.0०€ 11150 1629065 (16 ७९11-01 11250;

11९2 ४7९912 072 15 51121९3

']'० शात 12 १७9७ 15 0710९ [)059९51(.

() ].00€2! ७४७० 0९७१110591

ग€ 19110५0 01911 11125 121९,

१॥]१५ 000052 १०५ (९ 1811625

०7 ए०पा लाव], ए०णा ॥०पा€, २0 ए०पा] छाट ?

पुरुषांचें वर्तन कसेंहि असलें, त्यांनीं कितीहि प्रतारणा केली, कितीहि मनस्ताप दिला तरी त्याच्या प्रेमाच्या आणि त्यांच्याविपयींच्या आसक्तीच्या मोहांतून मुक्त होण्याची अतमर्थता जशी अनूमध्यें दिसन येते त्याप्रमाणें माडखोलकरांच्या इतर कादंबऱ्यांतीळ बहुतेक स्त्रियांमध्येंहि स्पष्टपणें दिसून येते. ' शाप ? मधील सुहास, ' दुहेरी जीवन ' मधीळ सुलोचना, 'मुखअटे' मधील रोज इत्यादि स्त्रिया थोड्याफार अनूच्याच जातीच्या आहे.

पराकाष्ठेच्या भावनावशतेमुळे अरू आणि अनिरुद्ध याच्या बाबतींत तिळा आकषण वाटतें. त्याबद्दल तिला दोष देण्याचें कांहींच कारण नसले तरी एक गोष्ट तिने करावयास नको होती असें वाटतें. मनूला तिने आपल्या घरांत रहावयास बोलावले हा तिचा खास चूक झाली. बहिणी- प्रमाणे मानलेल्या सर्वस्वी निराधार झालेल्या मनूडा तिनें आश्रप दिला यांत तिचें काय चुकले, एखाद्यावर उपकार करणें हा सुद्धा गुन्हा आहे काय, असें कोणी विचारील, सकृददरशनीं ह्या प्रश्न सयुक्तिक वाटतो. पण जरा खोलात जाऊन याया विचार करावयात पाहिजे. मनू तिच्या घरीं केव्हां. आली ? तिचे अनिरुद्धाशीं लह्न हाऊन जवळ जवळ एंक तप झाल्यानंतर, या दी्ध काळखडांत त्याच्या ' बेछूट ! वर्तनाचे, त्याच्या मोहासक्ततेचे अनेक पुरावे तिला प्रत्यक्षपणे माहीत झाळे होते, ह! कांही सांगोवांगी प्रकार नव्हता. सारें कांद्रीं तिच्या डोळ्य़ासमोर चाललें होतें. स्त्रीचे तारुण्य ल्याला गेल्याबरोबर भोगलोलुप पुरुषाचा कस

भंगलेलें देऊळ ३९

सडफडाट होऊ लागतो हें अक्षरशः रोज दिसत होतें तिला. बाळेतपणांतील आणजारांतून तिची प्रकृति थोडी सुधारल्यावरोबर त्याचें बिथरलेले मन पुन्हां थोडेसें ताळ्यावर येत असे हे तिला चांगलें माहीत होतें. मनू तिच्या घरों येण्यापूर्वा पुरुषांच्या दुरंत वासनांच्या मीषण परिणामाची तिला उत्कृष्ट ओळख झालेली होती. हें सर्व सांगण्याचे तात्पय असें कीं, नवरा असल्या प्रकारचा असतांना मनूळा ती आपल्या घरीं रहावयास बोलावते हें तिचें चुकले यांत मुळींच शेका नार्ही! बरें, मनू म्हातारी किंवा बरीचशी पोक्त तरी होती का! छे, जेमतेम अनूच्याच वयाची होती ती, शिवाय, अनेक बाळंतपणांमुळें अनूचें तारुण्य नष्ट झालें होतें तिचें सारें सोंदर्य कोमेजून गेलें होते. पण मनूची अशी अवस्था होती का? प्रसूतीचा त्रास नसल्यामळें तिचें तारुण्य अजून टबटवीत असल्यास नवल नाहीं. आणि ती कुरूप होती काय? मुळींच नाहीं. ती चांगली सुंदर होती. अशा स्थितींत ही सोंदर्यबती आणि फारशी उपभुक्त नसलेली तरुण स्त्री अनिरुद्धापारख्या बेछूट चडोलाच्या सांनिथ्यांत अनूर्ने आपण होऊन आणून ठेवणें योग्य झालें काय! स्त्रीपुरुषांमधील विलक्षण आकर्षणाचा प्रभाव अनूळा चांगला परिचित होता. अनिरुद्ध हा बोळून चाळून ब!यरनचा चेळा, त्याचा प्रश्षज़ नाहीं, पण मनूडाहि त्याच्या उन्मादक ऐटबानपणाचा आणि साोंदर्यांचा मोह पडेल अशी शांडासुद्धा तिला कशी आली नाहीं? अनू स्वतःच रशोवटीं म्हणते, मनूळा त्याचा मोंहू पडळा, याबहूल तिला नावें ठेवायला जागा आहे का?...... वी सुंदर आणि तेहि सुंदर-या दोघाना एकत्र येण्याची संचि देणाऱ्या मला संसारातून उठावें लागलें याबद्दळ भी त्याना बोल का लावावा १” (प्र. १५२ ) आपण त्या दोघांना एकत्र यावयाची उत्कट संधि दिली याची अनूडाहि जाणीव आहे, नवऱ्याची अनावर सोंदर्यासक्ति बेझाम भोगडालसा यांची पुरेपुर ओळख असतांहि त्याच्या सोंदर्थपियासू डोळ्यांपुढे मनूमारखी संदर स्त्री येऊं देऊन तिनें त्याच्या बुभक्षेळा आयतेच खाद्य पुरविले. कदाचित्‌, कोणी असें म्हणेऊ ( आणि अनूने सुद्धां हेंच म्हटले आहे. पू. १५१ पहावे. ) कीं, मनू केवळ ' निमित्तमात्र) झाली. दुसऱ्या कोगत्य़ाहि स्त्रीच्यामागे' तो लागलाच असता, कारण, त्याच्या

४० मुक्‍तात्म्यापासून प्रमद्दरेपयत

रक्तांतत ' आहे ते. कबूल, पण इरसाल मद्यपी काहीं झाले तरी कोठूनदि मद्य मिळवणारच हें माहीत असलें तरीं आपण होऊन कोणी त्याच्यापुढे मद्याचा प्याला आणून ठेवीळ काय ! ' नाहींतरी हा बाहेर जाऊन पिणारच, मग या एका प्याल्याने काय बिघडणार आहे !' असें कोणी विचारलें तर त्याला आपण काय म्हणं ! नवरा पहिल्यापासूनच खराखुरा सच्छील आणि त्रियांच्या बाबतींत माथे भडकून घेणारा नाहीं अशी ,.पूण खात्री असती तरच एखादी तरुण संदर स्त्री नवऱ्याच्या सांनिध्यात येऊ देण्यास अनूडा काहो हरकत नव्हती, पण येर्थे साराच प्रकार विपरीत आहे लय़ापर्वांच जो नातिवेत बेछट येडोल होता ल्य़नानंतर ज्यांचें चडोलत्व भ्रतिदिनीं बृद्धिंगतच होत होतें अशा नवऱ्याला अनूने मनूच्या रूपानें घरां तच विलक्षण मोह निमाण केला नाहीं काय! सुरवातीला अनिरुद्ध बरेच दिवस मनूर्शी बोलत नसे. अननेंच त्यांचें बोलणें सुरूं केलें. माझी जर धाकटी बहीण असती, तर आपण नसता कां मोकळेपणाने बागला तिच्याशी ! तसंच मनशींहि वागावयास हरकत नाहीं खरोखरी, आपल्या या असल्या वागण्याने तिळा बिचारीला किती अवघड वाटतं ! (प. १२३) हँ ओदार्यच अनला फार थोड्या दिवसांत भोंबतें. हेंच काय, पण अनिदद्धा नरोबरोधर फिरावयास जाण्यासहि ती मनूला परवानगी देते. ही तिची कबुली पहा-'“' रोवटीं मीच मनूला म्हटले, 'असला हा गोंघळ (मुलांना मनूचा लळा असल्यामुळें तीं तिच्यावाचून रहात नसत; म्हणून गोंधळ होत असे. ) रोज पहाण्यापेक्षा जा बाई तूं फिरायला त्यांच्याबरोजर !'/ (प. १३११) पडत्या फळाची आज्ञा घेऊन तीहि जाते. पहिळे दोन तीन दिवस ती मुलाना समंद्रापर्यत पोचवून त्याच पाळली घरीं परत येत असे. पण जरा भीड चेपतांच ती अनिरुद्धाबरोबर वाळेत गप्या मारीत बसं लागली. आणि एक दिवस छोटी मीना म्हणाली, आई, आई, आज मावशी रडत होती किती तरी वेळ न्‌ भाईसाहेबांनीं तिचे दात आपल्या हातात घेऊन कांहीं तरी सागितलं तिला रोवटीं | (पृ. १३४) पण, आतां हें अनुला कळू नहि कांदींच फायदा नव्हता. दगड उताराला लागला होता आणि बार्टेत कॅसलाहि अडथळा नसल्यामुळे तो अगदीं तळापयंत गडगडत जाणार हँ अगदीं स्पष्ट आहे!

द्‌ ४१ शेळीचा अवतार

ट्वेटॉनिक लव्हच्या कल्पनांनी भारलेल्या आणि सुंदर वस्तुंच्या केवळ चिंतनात समाधान मानणारा अरू शोलीचा अवतार आहे अगर्दी, बिल क्षण भावनावश असलेल्या माणसाडा मधून मधून कवि-वाची स्फात येऊन आपल्या भावनांचा काव्यमय आविष्कार तो करतो. याप्रमाणेच अरूलाहि अनेक वेळां कवित्वाचे झटके येत असत तो अनूला लांब- लचक काव्यमय पत्रे ठिद्दीत असे किंजा तिच्यावर सानेट्स लिहीत असे. 6 ]तृ2 छ्र85 501९0 (0 नञादाए९ ००७॥1०९5,5पतरतटा) 1120(5, ७3811.-, (211015. 901060(11016€5 911४८ 190 9 0९८ १1७07, ॥6€ 730'टठ( एत 12 ४७१5 €513९०५०त ०७8 (€9-8(ए१ए” असे आद्रे मोरवानें दोलीचें वर्णन केलें आहे. याप्रमाणेच अरूचॅंद्रि बणेन करितां येईल. तो अनूच्या झशरोरावर किंबा हृदयावर प्रेम करीत नसून केवळ तिजविषर्यीच्या कल्पने: बरच प्रेम करीत अहे असें वाटतें. शालांटे स्टाइनच्या गटेवरील प्रेमार्चे खुहृविगनें पुढीलप्रमाणें वणेन केठें आई-' 516 1०००१ ए९त९9 0 (०60८, 921 ॥00 (3०९02 1115९1. अरूचें अनूवर ज्या प्रकारचें प्रेम होतें त्याचे असंच वणन करितां येईल. तिच्याशी लझ करून आपले उच्च, उदात्त, चिंतनात्मक प्रेम अमिलाषेनें आणि उयभोगानें डागळण्याची त्याची इच्छा नाहीं. तुझ्याविषयी विचार करण्यांत, एखादेच वेळीं तुझ्य़ा स्पर्शाचे सुख अनुभविण्यात जो आनद मला वाटेळ, तो कदाचित्‌ जन्माची गाठ पडल्यान नाहींसा होईल अशी त्याला भीति वाटत आहे. प्रमाचे खरें सुख प्रणयविषयाविषयीं बाटणाऱ्या उत्कठेंतच असून त्याच्या प्रास्तींत नसर्ते; उपभोग घेतला कीं प्रेमादील सोरस्य नष्ट झालेच पाहिजे असें त्याला बाटते. आणि येवढ्यासाठींच अतृप्ततंत समाधान मानून उयभोगाच्या लाल- सेचा त्याग करावयास पाहिजे असें तो म्हणतो. पण अतींद्रिय तच्वश्ञान सांगत असतांच तिला स्प करणें, तिचा हात हातांत दाबून धरणें, तिची बोटें आपल्या ओठावर दाघणें या साऱ्या गोष्टी तो नेइर्मीच करीत असतो हें लक्षांत ठेवण्यासारखे आहे. कदाचित्‌ स्रीला वासनारहित स्पश करण्याची किमया त्याला साधली असेल!

४२ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्ठरेपयेत

तात्पर्य असें कीं, तिचें फक्त चिंतन त्याला करावयाचें आहे. हें चिंतन र्जे सुख प्राप्त करून देईल तें सुख तिच्याशी लग्न केल्याने अथवा तिचा उपभोग घेतल्यानें नाहींसा होईल असें त्याला वाटतें; कारण, उपभोग म्हटला कीं त्याच्या पाठोपाठ उपरति आलीच. ' तिच्याविषयी विचार करीत तो रात्रीच्या रात्री घालवितो. त्याच्या वर्हींतलं ' प्रत्येक सानेट या गोष्टीला साक्ष आहे.

अरूच्या प्रेमाचे स्वरूप आपल्याला चांगले कळलें. पण, शका अशी कीं, अश्या विचित्र प्रियकराना सोंदर्यचिंतनासाठीं प्रत्यक्ष छी कशासाठी छागते ! एखाद्या मनोमय, काल्पनिक सोंदर्याकृतीवर ते कां प्रेम करूं शकत नाहींत या अतींद्रिय प्रेमामुळे दोन गोष्टी साघतील. त्यांना स्वत:ला चिंतनाचे सुख्व लाभेल आणि शिवाय अन्य कोणाहि व्यक्तीला त्या चिंत- नाच्या जोडीलाच भावनोद्रेक करविणाऱ्या इतर गोष्टींचा उपसग पोंचणार नाहीं. पण अरूच्या बाबतींत अशी अवस्था झाली आहे कौ, तो अनृकडे वासनारहित निर्मळ दृष्टीनें पद्दात आहे; पण त्यांच्या निकट सहवासाने भावनाविष्कारानें शारीरिक स्पर्शाने अन मात्र दरक्षणीं अधिकच गाग रून जात आहे. यापेक्षां, एकाद्या संदर स्त्रीवर आणि तिच्या कल्पनेवर तिला नकळत प्रेमाचा वर्षाव करणें लास्व पटींनी चागले, दुसऱ्या व्यक्तीचा अशा प्रेमांत कांहीं संउंघ नसल्यामुळे चिंतनापासून होणारें सुख अथवा

चिंतन करणाऱ्या व्यक्‍ती पुरतेच मर्यादित राहे शकेल आणि

कोणालाहि तें चिंतन बाधणार नार्ही ! अनचा स्वभारघम अरूच्या स्वभा- वधर्माहून पराकाष्ठेचा मिन्न असल्यामुळें त्याच्य़ा या बासनारहित उदात्त प्रमांचा बिचाऱ्या अनला मात्र भवंकर ताप झाला ! एमीलिया व्हिवियानीचं ददन झाल्याबरोबर होली तिच्यावर एकदम प्रेम करू लागतो, हें वासनारहित प्रेम आदे अशी तो आपल्या पत्नीला ग्वाही देतो. ' प्लेटा निक लव्ह ' करावयास कोणती हरकत आहे असाहि त्यानें युक्तिवाद केला असेल. पग एखाद्या संदर स्त्रीवर असें प्रेम करण्याऐवजी एखाद्या सुदर पुतळ्यावर त्यानें प्रेमाचा वघोव केला असता किंबा डांटेळा ज्याप्रमाणे त्याची काल्पनिक प्रेयसी बियाटिस कधींच मेटली नव्हती त्याप्रमाणें शोलीला ह्री लावण्यवती भेटली नसती तर बरें झालें असतें असें त्याच्या पत्नीला

भंगळेळें देऊळ ४३

वाटतें. आणि तें स्वाभाविक आहे. चिंतनासाठीं प्रत्यक्ष स्त्रीच कथयाला पाहिजे ! स्त्रीची काल्पनिक मूति कां चाळू नये £ पण निरुण, निराकार मर्तीचें ध्यान करण्यापेक्षा सगुण, साकार मूर्तीरचेंच ध्यान करणें सुलभ जातें ईं सत्य असल्यामुळें आपल्या चिंतनासाठीं अरूला अनुची सगुण मूर्ती निवडणें भाग पडलें असावें ! भक्ताच्या चिंतनाचा परमेश्वराला काय उप- सर्ग पोंचत असेल तें आपल्याला सांगतां येत नाहीं, पण अरूच्य़ा या वासना- रहित सौंदर्यचिंतनाचा अनूला मात्र फारच उपसर्ग झाला हें आपल्याला चागले ठाऊक आहे !

--आणि बायरनचा अवतार

अरू शेळीचा अवतार असला तर अनिरुद्ध बायरनचचा अवतार आहे. त्याला बायरनसारखच बेछट आयुष्य घालवावेंसें वाटते, आणि बायरन- भ्रमाणेंच लम्न झाल्याबरोबर अनवरीलळ आपले प्रेम नष्ट होऊ लागलें आहे असें त्याला वाटूं लागतें. भोगलोळुयता, अतप्तता, वेचित्र्याची आवड सोदर्यासक्ति इत्यादि गोष्टी त्याच्या रक्तातच आहेत. अनावर भोगलालसे मुळें जो कठोरपणा किंवा क्ररपणा उत्पन्न होतो तोहि त्याच्या ठिकाणीं भरपूर आहे, ज्या नि'्ठुरपर्श बायरन मिस छु अरचा त्याग करतो स्वतःपासून तिला झालेली भुलगीहि तिच्या ताब्यात देण्याचें नाकारतो त्याच निष्ट्रपणें अनिरुद्धहि अनूशीं ती घर सोडून जातांना वागतो.

भोगलोलुग पुरुषी प्रेमाचा दा नमुना माडखोलकराच्या पुढच्या कांहीं कादंबऱ्यात थोड्या फार फरकानें पुन्हा आला आहे. ' दुरेरी जीवन ' झधील मुकुंद, ' मखवटे ' मधील मोहन, डाकब्ंगळा ) या कादंबरींतील रतिलाल, इत्यादि ' स्त्रीसोंदवांची शिकार करावयास ' निवालेळे खोलकरांचे पुरुष जवळ जवळ अनिदुद्धाचेच वारसदार आहेत असं ग्हणावयासत हरकत नाहीं. असल्या भोगलोळलुप चंडोलाच्या तावडीत खांपडलेल्या स्त्रियांचे संरक्षण करण्यास विवाहसंस्था कितपत उपयोगीं थडेल हा एक प्रश्नच आहे. विवाहाची बेडी पायांत अडकलेली असतांहि आपल्या निरगेळ वासनांच्या तमीताठीं प्रतिदिनी नवीन

४४ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्वरेपरयंत

सोंदयांची शिकार करावयास ते तयारच असतात. विवाहसंस्थेचें त्यांना कोणतेंहि बंधन नाहीं !

प्रेमाचा उन्माद

श्रीपुरुषांमधीलळ आकषंणाची मदती अनूनें वारंबार वर्णिलेली आहे. प्रेमाला ती “उन्माद? म्हणत आहे, जिथं प्रेम, जिथे मीलन तिथे उन्माद हा असावयाचाच...त्या उन्मादाचा अनुभव ज्यानें घेतला नाहीं, त्यानें प्रमच कधीं केल नाहीं. तिच्या मते प्रणयाइतका उन्मादकारी मोह मानवी जीवनांत दुसरा कोणताहि असं शकणार नाहीं, पण प्रणय ही चीज मोठी विलक्षण असून तिच्यात विषाची दाहकता, सुषेचें माघर्य आणि सुरेची मादकता या तीन परस्परविरोधी गुणांचा मिलाफ झालेला असतो. तें कांहीं असलें तरी, स्त्रीपुरुषामधघील आकर्षण पराकाष्ठेचें लोमनीय असतें यांत तिला शंका वाटत नार्ही. स्रीपुर्षामधलें आकषण कोणीही उत्पन्न केलें असलें, तरी त्याच्यामुळे मनाला आल्हाद होतो ना! संसागला सोंदय चढते ना ! जीविताला पूर्णता येते ना ? मग त्या आकर्षणाविषयीं तुच्छतेने बोलण्यांत काय अथे !

खरीच प्रेम आणि पुरुषी प्रेम

प्रणयाचें आकर्षेण अमर्याद असतें त्याचा प्रभाव स्त्री पुरुष या दोघावरहि सारखाच असतो हें खरें असलें तरी स्त्रीचे प्रेम पुरुषी प्रेम यांचें स्वरूप मात्र मूलतः भिन्न असतें असं अननें आग्रहाने प्रतिपादन केलें आहे. तिचे म्हणणें असें कीं, स्त्री जेव्हा पुरुषावर प्रेम करते तेव्हां तें ती अत्यंत तन्मयतनें उत्कटतेनें करते, पुरुषाच्या मनाशी जीवनाशी ती इतकी समरस होते कीं, त्याच्य़ावा*चून तिला स्वतःचें स्वतंत्र अस्तित्वच मुळीं उरत नाहीं, प्रेमासाठी सर्वस्वाचा त्याग फक्त स्त्रीनंच करावा, ती जेव्हां प्रेम करते, तेव्हां प्रियकरा शिवाय वेगळ अस्तित्वच तिला मुळीं उरत नाहीं.---तिच्या जीवनाचा ओघ त्याच्या जीवनांत मिसळून जातो, नाहींसा होतो. तात्पर्य, नदी समुद्राला मिळाल्यानंतर ज्याप्रमाणें तिला स्वतंत्र अस्तित्वच रहात नाहीं त्याचप्रमाणे स्त्रीचे जीबन पुरुषाच्या जीवनांत

भंगलेले देऊळ ४५

पूर्णपर्णे विलीन होऊन ज्ञाते. पण पुरुषाचें प्रेम मात्र अश्या प्रकारचें नसतें असं अनूर्चे म्हणणें आहे. पुरुषाचा स्वभाव स्वार्थी असल्यामुळे त्याचें प्रेमहि स्वार्था असले पाहिजे हें ओघानेंच आलें. पुरुष हा प्रेमाच्या बाबतींत नेइर्मी अतृप्त राहतो. किंबहुना अतप्तता ? हा पुरुषजातीला मिळाळेढा शाप आहे असें तिचें म्हणणें आहे. तिच्या मर्ते प्रीतीच्या समाधीत प्रेमिकांच्या व्यक्तित्वाचा लय व्हावा. पण तो लग्न क्षणिक मात्र नसावा, अतस्तेच्या वेदनांनी त्यांनीं तळमळू नये. पुरुष प्रीतीच्या समाधींत सुद्धां स्त्रीशी कघींच पूर्णपणें समरस होत नाहीं, त्याला आपलें स्वतःचे व्यक्तित्व वेगळें ठेवावेसें वाटते, त्याच्या मनाची तसि होत नाहीं अतप्ततेच्या वेदनांनी तो सतत तळमळत राहतो अशी तिची तक्रार आहे. पुरुषी प्रेमाचं हें स्वरूप ती राबट ,ब्राऊनिंगच्या 1 पठ 0 १९ (2910132112 ' या कवितेच्या आघधार्रे विशद करिते. “' प्रीतीच्या उन्मादांत प्रेमी जनांना लाभणार अद्वेताचे तुख, ब्राउनिंगनें म्हटल्याप्रमाणं, खरोखरीच इतक क्षणिक, इतकं फसबं असतं का? प्रीतीच्या समाधींत प्रेमिकांच्या व्पक्तित्वाचा लय क्षणमात्र व्हावा न्‌ अततप्ततेच्या वेदनार्नी त्याच मन सदो दत तळमळत रहावं, इतकी माणसांची स्वतःच्या व्यक्तित्वाची चाड बलवत्तर आहे का?” तिचा आशय असा कीं, अतप्ततेची कल्यना पुरुषांच्या स्वार्थी स्वभावाला शोभेशी असून ब्राउनिंग पुरुष असल्यामुळें तो आपल्या जातीवरच गेला यांत काही आश्चये नाहीं, राबट ब्राउनिंगच्या जीवनाशी एलिझबेथ जितकी तन्मय झाली होती तितका तो तिच्या जीवनाशी समरस झाला नव्हटा, होणें शक्यहि नव्हते असा तिच्या म्हणण्याचा रोख आहे. ज्या छोकांचा आधार घेऊन अन्‌ ब्राउनिंगच्या अतुप्त ' पुरुषी प्रेमाच्या कल्पनेवर टीका करीत आहे ते छोक मुळात पुढीलप्रमाणें आहेत--

1 छ०्णाव ७७ १०प एटा८ 91 (0 €,

९०प ७४ घा |७5८ 50 ण०0, ॥०॥01८. ए०पा$ ७0 101102, ७07 5190९ ॥01 16९ ! छ/०९2 8०65 ए८801( 12? ए॥8(0 (02 ट८ळः€ ()' एट १7०प्पात, ञयाटट ०पणाव ७५८७९?

४६ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्वरेपयेत

1 ७०प1त 1 ल्णांव ४१०0 ४०० १1],

$66 (0 ए०पा €५ए€, वाते 560 एच 12901 3681112 00 ए०पा७, झा कहा] णशा]

1. ए0प 50105 5011125--ए0ए01 90 [॥ 10, 801 टुळ०्व 2१ 111.

1२०, 1 ४९0 प", (0७० १४०" ९0056,

गृ॥ ७00 3७7४५. 1 ४155 ए०पा' ९0९21,

(वाला ७ए०पा 5०0015 ए१॥॥॥--1 ७1एलर (1९2 1052 हत 100९० ॥0ठा९2 0080 (50टपट टचा) 50९912-0 गुणाला 12 ९००१ (2 ९०९७,

]०5८ ७८1 1 5220100 00प( (0 1९11071 ! ९८0215 (0८ (1169 100? (शिष्या? ]॥€ ०व ए०५६! (090179 1 व15ल्टा11-- ॥॥1111[2 1955107, घात (00९ [०111

(3) 111(2 116९905 (1013 १6९9017.

या छोकांत त्राउनिंगची स्वरी तक्रार कोणती आहे! प्रेमाच्या समा- धींत प्रियेच्या व्यक्तित्वा्शीं पुरुषाचा लय क्षणमात्रच होत भसून नंतर अततस्ततेची वेदना तेवढी उरते, आपलें व्यक्तित्व निराळें रहावें अशी त्याची घडपड असते ही अन म्हणते त्याप्रमाणें त्याची तक्रारा आहे काय मला तसें वाटत नाहीं. मला त्याचा आशय असा दिसतो कीं, प्रेमविष याशीं सर्वस्वी तद्रूण् व्हावें, त्यांत भक्षरराः विलीन होऊन जावें अशी माणसाची तीव्र इच्छा असते. पण, हे शक्‍य होण्याच्या मार्गात माणसाची बन्घनें आडवीं येतात, आपण कितीहि धडपडलों तरी आपलीं मनें अक्ष- रशाः तादात्म्य पावणें शक्य नाहीं. आपलीं मनें अमर्याद इच्छा करोत असलीं तरी ती इच्छा देहाच्या दोखलांमुळे संपूर्णपणे सफल होण्याची शक्‍यता नाहीं. शरीरें एकत्र आलीं तरी मने पूर्णपणें एकत्र कशीं आणतां येणार अशी ब्राउनिंगची शका आहे. तीं एकत्र आणावी, त्यांचें तादात्म्य व्हावें अशी त्याची तळमळ आहे. पण जोपर्यत शरीरें भिन्न आहेत तों- पर्यंत ही तळमळ खऱ्या अर्थानें थांबणार नाहीं असं त्याला वाटतें,

भेगललळें देऊळ

७/९ 5091] 02060100९ (1८ 5311९८, ७९ ५४१३1) ७2 0712 $७1110 ७01 (७0 11931105,.....

असें शेलीनें कितीहि जीव तोडून सांगितलें तरी दोन व्यक्तींचे पूर्ण तादात्म्य होणें ही गोष्ट अशक्य आहे. असें तादात्म्य व्हावें हीच ब्राउनिंगची खरी तळमळ आहे. पण आपण मानव सान्त ( (111६2 ) असल्यामुळें शरीराचे बंघ तुटल्यारिबाय आपणांस अनन्तांत ( 111012) विलीन होतं येणें शक्‍य नाहीं, असें असल्यामुळें प्रेमी जनांचे संपूर्ण तादात्म्य होऊ शकत नाहीं या विचारानेंच ब्राउनिंग खिन्न झाळेला आहे, त्याची ही खिन्नता म्हणजे मोगलोलडुपाची अतस्तता आहे अशी समजूत करून घेण्याचें कांहींहि कारण नाहीं. प्रेमिकाच्या व्यक्तित्वाचा लय क्षणमात्र होतो याचेच त्याला वाईट वाटत आहे. तो लय निरवघधि असावा असं त्याला मनापासून वाटत आहे, पण असा निरवचि लय बंधनांमुळे होऊ शकत नसल्यामुळें त्यार्चे मन तळमळत आहे. अततप्तता असलीच तर ती बासनांची अतप्तता नव्हे प्रियेच्या जीवनाशीं संपूर्णपणे तादात्म्य पाबार्वे या अमयाद इच्छेची अत- सता आहे, आणि तादात्म्याच्या इच्छेची खरी पूत झाल्यामुळें तो म्हणतो---

[॥॥॥॥1(2 3559107, भात. (01९ वाया (07 111(2 112१71(5 (118 ए€ए11.

यावर भाष्य करीत असतां जे. एच. फाउलर यानें जे उद्गार काढळे आहेत त्यांचा विचार करणें जरूर आहे. फाउलर म्हणतो-।“ [1 छल्पात वि 1052 ॥15 58९७812 तशा काते ७९०0006 एाळाए 3209507000 1॥ 086107९१, 5०५ (७९० 11011(2 ७०पात5 0( ठा 119012 281110 382 50 (13050९0 तत, ७० 7९१1911707) 5208142, (6 ए९१॥॥॥४ 15 णा111112.” शरीराच्या दखळा आड येत असल्या- मुळेंच मनें खऱ्या अर्थार्ने एक होऊं शकत नाहींत हीच कल्पना एम्‌. ई. कोलरिजच्या पुढील शब्दांत व्यक्त झालेली दिसेल --।“'[ [ज़ हाः 3प्8प ३४९ 872 1001) €9०) 60000. 1४० ४%१]॥५ 0 1९5 ७०७८९९0 ए॥१८ शात 1९ 1281250 0९1501 01 0८ 6९81011 ! "तात्पर्य असें कीं, ब्राउ.

"> रै शट मुक्‍तात्म्यापासून प्रमद्दरपयंत

निंगच्या म्हणण्याचा अननें संपूर्ण विप्यांत केला असून त्याला विनाकार- णच अन्याय केला आहे. ब्रांउनिंगच्या जीवनाशी संपूणेपणें समरस झालेली एलिझबेथ हि म्हणते--

"1006९ (९2 (1९ 07९9011 5111165, (९2७5, 0( 8] शा [2!-णचार्‍त, 7 (उठव ला00५८, 1 5911 ७८ 160९ (16९९2 06९027 82 तं.

दुसर्र असें कीं, अतसततेची कल्पना पुरुषांच्या स्वार्थी स्वभावाला शोभेशी असून पुरुष आपल्या जातीवर जाणारच हा विचार आग्रहाने मांडणाऱ्या अनला भवभूतीच्या रामाची आठवण कां झाली नाहीं? नुक तीच तिनें अरूबरोबर भवभूतीविषयीं चर्चा केली होती अपा पुरावा आहे म्हणून प्रियकराशिवाय स्त्रीला वेगळें अस्तित्व असंच शकत नाहीं, पण पुरुष मात्र प्रेयसीर्शी तादात्म्य पावू हाकत नाहीत ही तक्रार करण्यापूर्वी उंत्तररामचरितांतील “अद्वेतं सुम्वदुःखयोरनुगतं सवास्ववस्थापि यद, विश्रामो हृद्यस्य यत्र जरसा यस्मित्नह्यायां रसः |! या ओळींमध्ये रामार्ने स्त्रीपुरुषांतील प्रणयाचें जे उदात्त स्वरूप वर्णिले आहे त्याचा अनूर्ने थोडा तरी विचार करावयास हवा होता. कदाचित्‌ अनच्या कानापर्यंत हा विचार गेला -नसावा, तिनें फक्त ' मालतीमाधव ? हे एकच नाटक वाचले असावें

स्त्रीचे जीवन नदीसारखे कां वेलढीसारखें !

स्रीच्या जीवनाचा ओत सर्वेत्वीं पुरुषाच्या जीवनांत मिसळून जातो त्याच्याशिवाय तिला निराळें जीवन उरत नाहीं. आणि हाच स्त्रीच्या पुरुषाच्या प्रेमांतील महत्वाचा फरक आहे असें विवाहापर्वा अनू आप्र- हाने प्रतिपादन करते. पण प्रत्यक्ष व्यवहारांतील अनिदद्धांच्या अतिरिक्‍त भोगलालसेचा तिरस्कार उत्पन्न झाल्यानंतर तिचे या बाबतींतील विचार किती बदलतात हें पाहण्यासारखे आहे. तिनें आपल्या सेवेत अहोरात्र राबावे, आपण बाहेरून घरीं परतल्य़ावरोबर तिनें आपल्या स्वागताथे दारांत उभे राहिलें पाहिजे, एक क्षणहि दूर जातां कामा नये, किंघहुना तिला आपल्याशिवाय वेगळें अस्तित्वच उरता कामां नये अशी अनिद-

भंगलेळें देऊळ ४९

द्वाची समजूत झालेली होती. प्रेमाच्या या विलक्षण प्रकारामुळे कोणतीहि स्त्री वैतागली तर त्यांत काही. नवळ नाहीं. अनूसुद्धा अशीच वेतागते आणि स्त्रीला पुरुषारिवाय वेगळें अस्तित्व नसते हें अलड वयांत केललें प्रतिपादन स्वाभाविकच विसरून जाते तीव्र निराशेच्या पोटीं विचारते, ज्ञी द्दी काय नदीसारखी कुणाशी तरी सर्वस्वानें समरस होण्याकरितां कुणाच्या तरी जीवनांत स्वतःच्या जीवनाचा विलय करून घेण्याकरिता का जन्माला येत असते! ......... आम्हा स्त्रियाचें जीवन हें नदीसारखे आहे कीं वेलीसारखं ! स्त्रीचे जीवन वेलीसारखें असावें असें आतां अनूडा वाटूं लागलें आहे. वेल वृक्षाचा आघार घेत असली तरी त्यामुळें तिचें स्वतंत्र अस्तित्व मुळींच ळोयत नाही, असेंच स्रीच॑ जीवन असर्वे. या प्रकारच्या जीवनांत स्त्रीच्या व्यक्तिविकासाला वाव राहून तिला पुरुषाचे निकट साहचयहि लाभते असा तिचा अभिप्राय आहे. सारे बरोबर आहे. पण, मग, प्रेयसीच्या व्यक्‍्तित्वांत आपलें व्यक्तित्व संपूर्ण पर्णे विलीन करितां येत नाहीं म्हणून खित्न होणाऱ्या ब्राउरनिंगच्या प्रेमाला : पुरुषी प्रेम ! असें कसें संबोधतां येईल आणि पुरुषांच्या सार्थी स्वमा- वावर अतृप्ततेवर कशी टीका करितां येणार?

नवीन सामाजिक प्रश्न

या कादंघरींतन आण खी एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे. आतां अनेक कारणामुळे स्त्रिया पुरुष याचा संबध सावजनिक ठिकाणीं अधिकाधिक येत आहे यापुढच्या काळांत तर तो वाढ- तच जाणार अशीं चिन्हे दिसं लागलीं आहेत. अविवाहित पुरुषाचा अविवाहित ख्रीशीं निकट परिचय होऊन त्याचं पयवसान विवाहात झालें तर त्यात दूषणीय असें काहींच नाहीं. पण विवाहित पुरुषांशी अविवाहित सत्तरियांचा विविध कारणामुळें परिचय वाढत गेल्यास अविवाहित अथवा विधगा स्त्रियाना विवाहित पुरुषाविषयीं विशेष प्रकारचें आकर्षण वाटूं लाग- ल्यास जे प्रश्न उत्पन्न होण्याचा समव आहे त्या प्रश्नाना यापुढे समाजाला तोंड द्यावें लागणार असें स्पष्ट दिसत आहे. विवाहित पुरुषहि जर एकाद्या अविवाहित स्त्रीकडे कोणत्याहि कारणांसाठी आकृष्ट झाडा त्याच्या

डड

५० मुक्‍्तात्म्यापासून प्रमदरेपयत

पत्नीला त्याची झळ पोच लागली तर तिनें अशा स्थितींत काय करावें नवऱ्याच्या दुसरेपणाच्या लाडकीशीं प्रेमानें वागून एकत्र नांदावे, कीं तिच्याशी नवऱ्याशीं भाडून ( अथवा भांडतां ) घराबाहेर पडावे बगैरे अनेक प्रश्न डोक्यात काहूर करतात यांत शंकाच नाहीं. अशिक्षित, असंस्कृत गुणहदीन अशा पत्नीला विटल्यामुळें पुरुष बुद्धिमती कलावती अशा सुसंस्कृत स्त्रीवर ' बौद्धिक ' प्रेम करूं लागतो असें आपण नेहमीं ऐकतो. पण, प्रस्तुत कादंबरींत उलटा प्रकार झालेला आहे. अत्यंत बद्धिमती सुसंस्कृत अशा अनूच्या पाशांतून आपली सुटका करून घेऊन अनिदद्ध मनूकडे आकृष्ट होतो. मनू ही अनूच्या मानानें शिक्षणांत संस्कृतींत कितीतरी मागासलेली आहे हें अगदीं स्पष्ट आहे. मग अनिरुद्ध तिच्याकडे कां वळला ! ही बौद्धिक प्रेमाची भूक खास नाहीं. कारण अनूच्या सहवासांत तें प्रेम त्याला मिळर्णे खास शक्‍य होतें. मग तो मनूकडे कां वळला? एकच कारण आहे. मनू सुंदर होती अजून तरुणः होती. तिचें सौदर्य बारंवार होणाऱ्या प्रसूतीमुळे 'डागळलें' नव्हतें, तें अजून टवटवीत होतें. एवढें एकच कारण अनिरुद्धाच्या या ( कितव्या कोणास ठाऊक! ) नवीन प्रेमाच्या मुळाशी आहे. पहिल्या स्त्रीपासन बौद्धिक सुख प्राप्त झाल्यामुळेंच पुरुष दुसऱ्या एकाद्या बद्धिमती स्त्रीशी सहवास करू पाहतो असे विचार मांडणाऱ्या लोकांना प्रस्तुत पुस्तकांतील प्रणयप्रकरण चिंत्य वाटेल असें वाटतें!

माडखोलकरांच्या पुढच्या कांहीं कादंबऱ्या पाहिल्या तर त्यांतील विवाहित पुरुष पत्नीखेरोज अन्य स्त्रियांकडे आकृष्ट होतात याचें कारण पत्नी असंस्कृत अथवा बुद्धिद्दीन असते हें मुळींच खरें नाही असं दिसून येईल, ' दुहेरी जीवन ? या कादंबरींतील सुलोचना सर्वगुणसंपन्न असनहि मुकुंद तिची प्रतारणा करून इतर स्त्रियांच्या पाशांत सापडतो, ' मु्वटे > मधील रोजमुद्धां सोंदर्यवती बुद्धिमती आहे; पण तिचा प्रियकर मोहन घरांत स्थिर राहू शकत नाहीं. ' नवे संसार ) या कादंबरींतील विद्याधर हा स्वमावतः सालस आहे, अनिरद्धाप्रमा्णे चंडोल नाहीं; त्याची पत्नी मीरा हीसुद्धा त्याच्याशी समरस होण्याच्या लायकीची आहे; तरीसुद्धा तो मुक्ता नावाच्या स्त्रीकडे आकृष्ट होतो ते आकर्षण मर्यादा सोडण्याच्याहि

भगळेलं देऊळ

बेतांत येतें, तात्पर्य, माडखोळकरांच्या कादंअऱ्यांतील अन्य स्त्रियावर आसक्त होणारे विवाहित पुरुष बुद्धिमती स्त्रियांच्या शोधांत नसन वेचि- उ्याच्याच शोधांत आद्देत असे दिसून येईल.

सामान्यत: असें दिसून येतें की, ' आपण भोद्धिक प्रेमासाठी दुसऱ्या सरीकडे आकृष्ट झालों ' असें म्हणणारा वित्राहित पुरूष दुसर्‍याची स्वतः- चीहि फसवणूक करीत असतो, भोद्धिक प्रेमाचा हव्यास काहीं पुढुपाना असू शकेल, नाहीं असें नाहो. पण असें बौद्धिक प्रेम करू पादूणारे विवा- हित परुष म्हाताऱ्या स्त्रीकडे अथवा कुरूप स्त्रीकडे वळत नाहींत हे लक्षांत ठेवण्यासारखे आहे. यावरून बौद्धिकःवाच्या जोडीला सौोंदर्यहे आवश्‍यक. अततें हें दिसून येईल. हें झालें स्वास ' बौद्धिक ? प्रमिकार्चे वणेन, अनि- झद्धासारखे जे कोणी भ्रमरबृत्तीचे लंपट पुरुष असतात त्याना स्त्रीच्या बुद्धि- मत्तची फिकीरच नसते. ते केवळ आस्वादाच्या विविधतेच्या आणि वेचित्र्याच्या मागे असतात, त्यांना वरचेवर नावीन्य हवें अततें. हे वेचित्र्य आणि नावीन्य प्रात झाले म्हगजे त्यांना स्त्रीच्या बुद्धितेजाची फारशी गरज नसते. नवीन शोधलेली स्त्री बुद्धिमती अतली तर चागलेंच, पण तशी ती नसली तर कांहीं बिघडत नाहीं. अनि५द्धाचें मन मनृकडे आकृष्ट झालें तें कांहीं ती बुद्धिमती होतो म्हणून नव्हे, त्याला प्रेयसीमध्ये किती आणि कशा प्रकारची बुद्धि हवी होती ! बायरनच्या उद्गारांत याचें उत्तर सापडेल. बायरन म्हणतो, ७॥(५१ 08९8प-ांव29] फण्पाच ७८ 9 ७०७) फा 191207. €200पष्टाा (0 पावला5प्वात क्षार १७७७ ए९, तेण 10 $पत[टांटा1( (010९ 39012 (0 8४९ 11015९0. पतीची बुद्धिमत्ता ओळ. स्वता येईल तिचें महत्त्व पटेळ इतकी बुद्धीची देणगी स्त्रीमध्ये असली म्हणजे अनिरुद्धाच्या वगातील, किंबहुना, सामान्यतः बहतेक पुरुषांचे समाधान होतें. स्वतःपेक्षा अधिक तेजस्वी बुद्धिमत्ता स्रीच्या ठिकाणीं असली तर तें त्याला परवडत नाहीं, यामुळें बौद्धिक प्रेमाची सवच पर्ढे करून पत्नीकडे दुलक्ष करून अन्य स्त्रीच्या प्रेमाकडे वळणाऱ्या विवाहित पुरु घाच्या आचरणांतील मम कळून येईल असें वाटतें.

आणखी एक निकडीचा प्रश्न विवाहित स्त्रीपुर्षांच्या आयुष्यांत उत्पन्न झालेला आहे. सध्याच तो प्रश्न बिकट होऊन बसडा आहे, पण यापुढच्या

५२ मुक्‍्तात्म्यापासून प्रमहधरपयंत

काळांत तो अधिकच बिकट होईल यात कोणतीच शंका नाहीं, बिशेषतः ज्या विवाहित स्त्रिया सुशिक्षित आणि सुसंस्कृत असतात ज्याचे पति इतर तरुण अविवाहित स्त्रियांच्या सहवासांत राजरोस येण्याची शक्‍यता असते त्याची मानसिक व्यथा वृद्धिंगत होण्याचेच योग दिसत आहेत. म्हणजे असं कीं, आपल्या नवऱ्याशी * प्रथमवयसाकाळीं ' असलेली एखादी सुशिक्षित अथवा अधशिक्षित स्री सलगी वाढवू इच्छीत आहे हे ध्यानांत येऊनहि तिला अडथळा कसा करावा हें बहुशः सुशिक्षित विवा- हित स्त्रियांना समजत नाहीं. येवढ्या तेवढया कारणावरून नवऱ्याच्या परिचयांतील एखाद्या सुशिक्षित सुसंस्कृत स्त्रीशी भांडणे अथवा वाद- विवाद करून तिचें नवऱ्याचे संघटन कमी करणें ही गोष्ट सरिक्षणामुळें उत्पन्न झालेल्या डउदारपणाला शोभून दिसत नाहीं असें त्यांना वाटतें. आणि हें बरेंचसें स्वाभाविकहि आहे. यामुळें दुसऱ्या बाईशी नवऱ्याचा परिचय वाढत चालला आहे हें ड'ळ्यांना दिसत असतांहि आपला काक्षेखोरपण| दिसेल या भीतीनें त्या स्वस्थ बसतात, नवऱ्याला स्पष्टपणें एखाद्या घीट स्त्रीनं विचारलेच तर आपल्या नि्मळपणाची ग्वाही कोणताहि पुरुष मोख्या आत्मविश्वासाने देऊ शकत असल्यानें तिच्या त्या घीटपणाचा काहीं उपयोग होत नाहीं. परिणाम असा होतो कीं, पूर्वी सोज्बळ भासणारा परिचय एकाएकीं जिथरतो आपल्या हक्काचे विचार मग पहिलीच्या डोक्यांत येऊं लागतात. पण हें फार उशीरा होतें. नेमके हेंच अनू आणि मनू यांच्या चाबतींत घडलें आहे हें अगदी स्पष्ट आहे. स्त्रीच्या ठिकाणीं जें ' अंतेशांन ' असतें असें म्हणतात त्याचाहि मग कांहीं उपयोग होऊ शकत नाहीं, कोणतेंहि ज्ञान वेळींच झालें तर उपयोगीं पडतें !

मागच्या पिढ्यातील अनेक प्रतिष्ठित गुलहोशी पुरुष ' अंगवसत्रे * बाळ- गीत असत हे. आपण जाणतो, गडकऱ्यांच्या भाषेत बोलावयार्चे झालें तर या बाबतींत ' थोराघधरचे दाखले आहेत. ? असें जर आहे तर आधुनिक सुरिक्षितांना नांवें ठेवण्याचा अथवा त्यांच्या चारित्र्याविषयीं शका घेण्याचा काणाला कसा अधिकार मिळतो अशी शका एखादा घेईल. बाह्यतः: तरी पूवीच्या लब्घप्रतिष्ठितार्नी अंगवस््रे आणि उपागवस्ञे बाळगणे आणि सध्यांच्या सुशिक्षितांनीं पत्नीशिवाय दुसऱ्या एत्वाद्या अविवाहित ( अथवा क्वचित्‌

भंगलेळे देऊळ षे

विवादित ) स््रीशीं निकटतम परिचय ठेवणें या कृतींत फरक दिसत नाहीं हे खरें आहे, पण थोडा खोल विचार केला तर काहीं निराळेंच सत्य प्रतीत होण्याचा संभव आहे असें वाटतें. अंगवस्त्रे बाळगणारे पूर्वीचे घरंदाज अब्रूदार ? लोक त्या गोष्टीकड केवळ शारीरिक* सुखाच्या भावनेनेच पहात असत, शिबाय त्यांचे या बाघतींचील पराक्रम ' बहुंशीं घराबाहेर चालत असत, घरच्या कुटुंबिनीला या अंगवस्त्रांचा सामान्यतः उपसर्ग पोंचत नसे, अंगवलस्ने पांघरणारे लोकहि बाहेरची प्रकरणे घरांत आणून कुटुंबाच्या स्वास्थ्यात बिघाड निम|ण करीत नसत, चा बाहेरच्या स्त्रियांशी संबंध येई तो केवळ शरीरसुखासाठी ! तेवढें झालें कीं, झाल्या गोष्टीवर ते चांगला जाडजूड पडदा टाकून मोकळे होत यामुळें घर अबाधित रहात असे. त्या बाहेरच्या बायकानाहि यापासून कोणताच मनस्ताप होत नसे. एकमेकांची मनोमन समजूत असल्यावर या गोष्टींचा प्रश्नच उद्‌भवण्याचें कारण नव्हतें, पण, आतां हें सारें बदल्लें आहे. विवाहितांच्या संसारांत दिरणाऱ्या सुशिक्षित स्त्रियांची भूमिका अत्यंत निराळी असते. अंगच्या चातुयामुळें शिक्षणामुळे उत्पन्न होणाऱ्या धूततेमुळें त्या विवाहित पुरु- घाच्या मनाला त्याच्या भावनांनाच प्रथम कजजांत घेऊन टाकतात, आणि मग, असे पुरुष केवळ शरीरानेंच नव्हे तर मनानेहि आपल्या पहिल्या प्रेयसीपासून दुरावतात शेवटीं तिचा तिरस्कार करण्यापर्यंत ते धष्ट होतात, यामुळें, मागच्या पिढींतल्या पांढरपेशा स्त्रियांना, जीं दुःखें अज्ञात होतीं त्या दुःखांचा आजच्या कांही सुशिक्षित स्त्रियांना साक्षात्‌ परिचय होऊन त्यांच्या मनाचा विलक्षण कोंडमारा होत भाहे हें नाकबूल करण्यात कांहीं अथ नाहीं ! »___ > श्< > व. भंगलेल्या देवळांतील सांद्ये

या कादंबरींतील भाषा माडखोलकराच्या नेहर्मीच्या पद्धतीप्रमाणें प्रोढ असली तरी ' मुक्तात्मा) या पहिल्या कादंबररींतील अनिवार संस्कृतप्राचुर्या मुळें उत्पन्न झालेली क्रिष्टता येथें अगदीं दिसणार नाहीं. प्रौढत्व, उदारता,

आणि अथंगोरव या तीनहि गुणांनीं या कादंबरीची भाषा युक्त आहे. हे सारें असूनहि भाषेचे लालित्य आणि आकर्षकत्व मळींच कर्मी झालेलें

५४ मुक्‍्तात्म्यापासून प्रमद्वरेपयत

नाहीं. कोमल भावनांचा आविष्कार करावयास ज्या दोलीची आवश्‍यकता असते त्या शेलीचा या कादंजरींत प्रकषे झाळेला आहे. अनुच्या हृदयाच्या व्यथांचा आविष्कार करणें हाच या कादंबरीचा प्रधान इतु असल्यामुळें गडकरीळछ!प निसगवर्णनांना यांत फारसें स्थान नाहीं. अशी वर्णने करतां आलीं नसती असें नाही; पण माडखोलकरार्नी याभाघतींत चांगलाच सयम पाळला आहे, प्र. ६७ वरील रात्रीचे वर्णन, पू. ७४ वरोल ८० वरील समुद्राचे वणन इत्यादि वर्णने आकप्रक परंतु संयत आहेत. संयमाचे आणखी एक चागले उद!हरण पाहाबयारचे असल्यास पति मत झाल्यामळे निराधार स्थितींत माहरीं परत आलेल्या मनचे प्रष्ठ २८-३९ वरील वणन पहावे, प्रेमिकांच्या उन्मादक ठोगाराचें वर्णन करीत असतांहि माडखाल- करांनी चागलाच संयम दाखावला आहे. ओचित्य आणि अभिरुचि यांच्या मर्यादा निदान या कादंबरीत तरी त्यांनीं योग्य प्रकारें संभाळल्या आहेत कोठेंहि औचित्यमंग केला नाहीं. पुढच्या कादंबऱ्यांत देखीळ या मयादा त्यानीं संभाळल्या असत्या तर ? कलात्मक दोलीच्या जोडीला अनचा उत्कृष्ट भावनाविष्कार हा या कादञरीचा विरोष होय. पहिल्या प्रणयामुळें तिच्या मनाची झालेली चलबिचल प्रणयपूर्तीचें स्वप्न सफ झाल्याचा भास; अनिरुद्धाच्या उन्मादक प्रेमामुळे झालेली तिची बेभान धुंद अबस्था आणि सर्वराच्या सत्यानाशानें पिचून गेलेल्या तिच्या मनाची कारुण्यपूर्ण अवस्था, या तीनहि अवस्थाचें वि्छेषण मोठें हृद्य झालें आहे यांत शेका नाहीं. करुणत्य मूतिरथवा शरीरिणी विरदृब्यथेव बनमेति जानकी ? हें भबभूतीने विरहिणी सीतेचें केलेलें वणन भय मूर्तीवर आंसवांचा अभिष्रक करीत आयुष्य घालविणाऱ्या ) अनूच्या बानतींतह्रि साथे नाहीं काय!

माडखोलकरांची भाषा सफाईदार आकषक असली तरी एकंदरींत तिची प्रकृति ललित नसून प्रोढ प्रगल्मच आहे, त्यांच्या उपमा- उत्मेक्षांत वेदग्ध्य असले तरी पांडित्याकडे त्यांच्या भाषेचा विशोष कल दिसून येतो. गडकऱ्यांच्या भाषेची मोठीच छाप माडखोलकरांच्या भाषेवर सर्वत्र पडळेली आहे. प्रोढत्वाकडे त्यांच्या भाषेचा विरोष ओढा असल्या- मळें काडिदासापेक्षां भवभूतीचें अनुकरण तिनें कळत अथवा नकळत

भंगलेले देऊळ

केले आहे. अनिरुद्धाच्या पहिल्या स्पशाने अनूची जी अवस्था झाली तिचें बणेन असें आहे---।“...... माझीं गात्रे जशीं रोमांचानीं फुलून गेलीं | त्या स्थितींत सुख नव्ह्त आणि दुःखही नव्हतें. एक प्रकारची ग्लानि, एक प्रकारची मूछेना मात्र होती. उत्तररामचरिताच्या पहिल्या अंकांतील 'विनिश्वेतु शक्‍यो सुखभिति वबा दुःखमिति वा, प्रमोही निद्रा वबा किम विषविसर्पः किम मद: ॥' या छोकाघातील कल्पनेशी अनूच्या आवस्थेचे वणेन अवशप्र ताडून पहावे. अननें प्रेमाची महती पुढीलप्रमाणे चवर्णिळी आहे--'“' हलाहल, अमृत आणि मदिरा या तिघा भावंडांचे परस्परविरुद्ध गुणघम मिसळून विधात्याने प्रणपय ही चीज निर्माण केली असावी. विषाची दाहकता, सुवेचें माधुर्य, आणि सुरेची मादकता या तिहींचा मिलाफ झाला आहे प्रणयांत.” या उताऱ्पाची गडकऱ्यांच्या

पुण्यप्रमाब ' नाटकांतील कालिंदीच्या उद्‌गारांशीं तुलना करावी मदिरेच्या बेकाम धंदींट, अफची गंगी आणि भांगेची थरारणारी तह्रीनता मिसवळन परमेश्वराने प्रेमाचा प्याला निर्माण केला आहे, / ( अंक प्र. २) गतकाळच्या स्मृति आणि भाविक्राळच्या चिता या जश्या उत्कट आनंदाच्या उर्माीत विरून जाव्या..... , ? इत्यादि कल्पना पुण्यप्रमाबां तील बसुंधरेच्या पुढील उद्‌गारांशीं ताडून पहावी. “. चांदण्याच्या भरांत झाडाझुडपांस्वाली दडून बसलेल्या या फिकट सावल्या. सुद्धा, सुखकालच्या संमाषणांतल्या गतदुःखांच्या आठवणींप्रमाणें आनंदच देत आहेत. (अंकर प्र. २)

अनवधानाचा प्रमाद

एकदोन ठिकाणीं अनवघानामुळें माहितीच्या त्राबतींत लेखकाच्या हातून कांहीं प्रमाद झाले आहेत. हे प्रमाद दुसऱ्या आवत्तींतहि काढून टाकलेले नाहींत म्हणून त्यांचा जातां जाता. उळेब करावासा वाटतो. दुमऱ्या आवृत्तींत पू, २६ वर पुढील वाक्य आहे. डेस्डिमोनानें अथे छ़ोसाठीं इतके अपवाद सोसले, पण स्वतःच्या आंसवांनीं आणि रक्ताने हाण्याचाच प्रसंग तिच्यावर ओढवला ना ' ' ओथेलो ' नाटकांत सदर प्रसंगी पुढील स्टेज डायरेक्शन' आहे -1९ 5५1125 ७९.. यावरून तिच्यावर

५६ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्वरेपयेत

तीक्ष्ण शस्त्राचा वार ओथेलोनें केलेला नव्हता हें उघड आहे. तिचा गळा दाबून ओथेलोनें तिचा खून केला आहे. अगदों पहिल्याच पानावर “घुकलें फूल उमले जरि तें अश्रेनीं मिजले' अशी एक ओळ गोविंदा ग्रजांची म्हणून दिली आहे. सुकले फल देत वास लरि अश्रनीं मिजलें ' अशी मूळ ओळ आहे. प, बर पुढील विधान आहे, बोलून चाळून नवपुष्पावरले भ्रमर ते! शकुंतलेला नाहीं दुष्यंतानें अपमान करून परत घालविली ? दमयंतीला नाहीं. नलराजानें गाढ झोपेत दगा दिला ? सीतेला नाहीं रामचंद्राने कळवतां रानांत सोडून दिली (--्न्या साऱ्या पुण्यशछोकांचेच वारसदार ते ! अनिरुद्ध, दुष्यंत राम यांना एकाच मालिकेंत बसवून माडखोलकरांनी श्वा, युवा मघवा यांत्र फपकाच सूत्रांत गोबणाऱ्या पाणिनीवरहि कडी केली आहे यांत शका नाहीं राम हा नवपुष्पावरला भ्रमर नव्हता त्यानें केळेला सीतेचा त्याग अनिरुद्धाने अनूचा केलेला त्याग या दोन त्यागांची तुलनासुद्धां करण्याचें कारण नाहीं!

शाप

£ एका सुशील युवकाची प्रेमकथा ' असें सवतः माडखीलकरांनीं जिर्चे वणन केलें आहे ती “' शाप) ही कादंबरी १९३६ च्या जुलेमर्ध्ये प्रसिद्ध झाली. अतिरिक्त ध्येयवबादामुळे ज्याचें जीवन इतर व्यावहारिक माणसांच्या दृष्टीनें वाया गेलेले आहे अश्या निशिकांताची त्याच्यावर अतिरिक्त प्रेम करणाऱ्या सुहासची ही प्रेमकथा आहे. कठोर ध्येयवादामुळें निशिकांताचें जीवन शापित झालें आहे. हा उध्वस्त, हा ज्वलतू, जीवनक्रम एक शाप आहे मला ! असें तो सुहासला म्हणतो. असला हा उध्वस्त जीवन- क्रम सोडून देणें त्याच्या आटोकक्‍्यांतलें राहिलेले नाहीं आतां. मंत्रमूढ मनुष्याप्रमाणें तो त्या ध्येयबादाकडे खेचला जात आहे. सुहासच्या प्रेमाचे बंधनसद्धां त्याला अडविण्यास असमथ आहे.

सुहासर्चे त्याच्यावर अमयाद आणि एकनिष्ठ प्रेम आहे. परंतु आपल्या उध्वस्त आयुष्पाची-त्या शापाची-झळ लागून तिच्या सुखी जीवनाचा सत्यनाह होऊं नये, आपल्या फटिंग, बेछूट आयुष्यक्रमामुळें तिच्या सुखांत माती कालविली जाऊं नये यासाठींच केवळ विलक्षण संयमार्ने मन मारून, उसने अवसान आणून तो तिच्या निव्यांज, एकनिष्ठ प्रेमाचा अव्हेर करतो. त्याचा दाहक ध्येयवाद, आणि त्या ध्येयापायीं समाजाने त्याची केळेली अवहेलना या गोष्टींचा सहासला कोणत्याहि प्रकारे त्रास होऊं नये एवढीच त्याची तीव्र इच्छा आहे.

आपल्या ध्येयवादाचें समाजांतील प्रतिकूल शक्तींनी कंबरडं मोडले असे त्याला वाटतें. पराक्रमी व्यक्तींना आत्मसात करण्याची, त्यांचा पराक्रम निष्प्रभ करण्याची त्यांना स्वतःप्रमाणेंच निकृष्ट करून सोड- ण्याची अद्‌भुत किमया समाजाला लाभलेली असून समाज व्यक्तीवर कुर- घोडी करतो अशी त्याची तक्रार आहे. * व्यक्तीला आत्मसातू करण्याची, तिचं वेरिष्टय खुरटवून तिळा खश्ची करण्याची समाजाची जी ही दारुण

टि मुक्‍्तात्म्यापासून प्रमद्वरेपयेत

शक्ति आहे? त्या शक्तीविरुद्ध त्याला बंड करावयाचें आहे, त्याचा आशय असा कीं, व्यक्ति जशी समाजाला जबाबदार असली पाहिजे तसा समाजहि व्पक्तीच्या सर्वोगीण विकासाला वावं देणारा, उत्तेजन देणारा असला पाहिजे. आपल्या व्यक्तित्वाची समाजाने पायमलो केली, त्याची प्रगति सर्व बाजूनीं खुंटविळी असें त्याचें म्हणणें आहे. आणि समाजानें केलेल्या या अन्यायामुळें तो आतां समाजाची पवा करावयास तथ्नार नाहीं. तुरु- गांतून सुटून आल्यानंतर, ' तुरुंगापेक्षां अधिक नियमबद्ध, अधिक अमा- नुष, अधिक भयाण अशा दुसऱ्या तुरुंगांत मी आपले आयुष्प़ घालवीत आहे ' अशी तो जगाच्या वत्तीवर टीका करोत आहे रूगांतून बाहेर आल्यापासून त्याची गांधींच्या मार्गावरली श्रद्धा पार नाहींशी झाली आणि तो ददृशतबादी संप्रदायांत शिरला. कायदेभंगाची चळवळ त्याच्या दृष्टीनें 'निव्वळ एक लाट ठरली बत्या चळवळींत त्याच्या- सारख्या ज्या विद्यार्थ्यांनी हिरीरीने उडी घेतली, त्यांच्या जीविताच्या नौका फुटल्या; त्याच्यासारख्या ' उतावळ्या, भावनावश तरुणाच्या आयुष्याचा जो विचका झाला, तो मात्र कायमचाच ? असें तो गांधी-आयविंन करा- रामुळें बंद पडलेल्या कायदेभंगाच्या चळवळीचें वर्णन करीत आहे. गांधींच्या चचळवळीवरील श्रद्धा उडाल्यावर तो बांबच्या प्रकरणांत पडतो आणि अत्याचारीपणाचा शिक्का तेव्हांपासून जो त्याच्या कपाळीं बततो तो काय- मचाच. आणि यामुळेंच जग त्याला गुन्हेगार म्हणून वागवीत आहे. जगाने आपल्या व्यक्तित्वाची अवहेडना केळी अशी जी त्याची तक्रार आहे त्या तक्रारीचे हें मूळ आहे. जगाच्या असल्या या वत्तीमुळें त्याला आतां * बेछूट ' आयुष्य घालवावेसें वाटं लागलें आहे सुदह्यासचा भाऊ विभाकर निशिकांत याची दाट मेत्री असते. त्याच्या सुहासच्या लमाला सुहासच्या आदेची संमति सुग्वानें मिळण्याची फारशी आद्या नसतांनासुद्धा विमाकरानें त्या दोघांच्या प्रेमसंत्रंघाला उत्तेजन दिलें, पण निशिकांताच्या ध्येबवादी आयुष्याला अकल्पितपर्णे कडाटणी मिळा- ल्यामुळें त्यांच्या विवाहाचा प्रश्न निकालांत निघाल्य़ासारखाच झाला. केवळ निशिकांतावरील एकनिष्ठ प्रेमामुळेच सुहासने श्रीकांतासारख्या धनसंपन्नाला नकार दिला हें विभाकराला चांगलें माहीत आडे. स्वतःच्या इच्छेविरुद्ध श्रीकां-

शाप ५९

ताशीं ट्म़ करण्याचा प्रसंग तिच्यावर येऊं नये असें त्यालाहि वाटत आहे म्हणून निशिकांतानें केलेल्या देशसेवेच्या विविध प्रयोगाबद्दल तो पत्रांतून जरा कडकपणे लिहितो, निशिकातानें प्रयोगांत घालविले पांच वर्षाचे आयुष्य विभाकरांच्या मतें निष्फळ ठरलें आहे. म्हणून सुहाससाठीं तरी त्यानें एक गोष्ट यापुर्ढे करावी असा विमाकराचा त्याला आग्रह आहे. विभाकर त्याला लिहितो, ““ आतां द्दे सारे प्रयोग थांबवून तूं आपल्या भवितव्याला निश्चित स्वरूप देण्याच्या मागोस लाग, विलायतेस जाऊन डोक्‍्टरेट मिळवून त्यानें सुहासशीं लयन करावें अशी विभाकराची सूचना आहे. या सूचनेला उत्तर देतांना निशिकांत उलट लिहितो, माझा गेलीं पांच वर्षे यचचाढत आलेला आयुष्यक्रम जर मला बदलणे शक्‍य नसेल, तर मी सुहाास्शींच काय, पण कॉणत्याहि स्त्रीशी लम्न करून तिच्या जीविताचें मातेरे करू नये, हा तुझा सल्ला मला अगदीं मनापासून पटला, सुहासच्या त्यागाचा भलताच फायदा घेणें ' अधमपणारचे' होईल हें तो कबूड करतो. विभाकरानें सुचविलेल्या योजनेचा पूर्ण विचार करून आपलीं निश्चित मरते तो त्याला कळवीत आहे. अत्याचारी मागावर त्याचा आतां ' यत्किचितहि विश्वास उरलेला नाहीं, ' किंबहुना बांबच्या प्रकरणांत तो कसा ओढला गेला याचेच त्याला आतां नवल वाटत आहे. : ग्राधींच्या चळवळीवरील माझा विश्वास जसा उडाला, तसाच याहि चळवळीवरील विश्वास आतां नष्ट झाला आहे. ' आतां त्याला एक : नवीन प्रयोग ? करून पहावयाचा आहे. तो म्हणजे साम्यवाद, साम्य- वादाच्या अवेलंबनानेंच हिंदुस्थानापुढीठ सारे प्रश्न सुटतील अशी आतां त्याची खात्री पटली आहे, शिक्षण पुढें चाळू ठेवावयास त्याची हरकत नाहीं, पण सुहासला स्वतःच्या प्रेमबंधनात अडकवून तिच्या जीविताचे तिच्या निकट आआत्तांच्या आकांक्षांचे मातेरे करावयाची त्याची इच्छा नाहीं, सुहासचें मजवर प्रेम असेड, तिला समाजसेवेची आवड असेल पण माझे भवितव्य मला स्पष्ट दिसत असतां मी तिचें पाणिग्रहण करून तिला संकटांत कसा घालूं! सुहासविषर्यींच्या या निश्चयाचा उललेख करून तो म्हणतो, '' मी...सध्यांच्या संक्रमणावस्थेचा प्रतिनिचि आहे. माझ्या- सारख्या व्यक्‍तीचें आयुष्य प्रयोगांतच खर्ची पडावयाचे,

६० मुक्‍्तात्म्यापासून प्रमद्दरेपयेत

परंतु, आपल्या शापित आयुष्याची झळ सुहासच्या सुखी जीवनाला लागून ते वैराण होऊं नये या इच्छेने तिच्याशी लम करावयाचें नाहीं असे त्यानें आपल्या मनाशीं ठरविले असलें तरी तिच्याविषयींचे त्यार्चे आकषेण मात्र कोणत्याहि प्रकारें कमी झालेले नाहीं, त्या दोघांच्या अनेक दिवसांच्या निकट साहचयांमुळें त्याच्या तिजविषयींच्या भावनांना ' प्रेम- स्वझाचं मदिर स्वरूप प्राप्त झालें होतें. त्या प्रेमस्बझाच्या उन्मादांत त्यानें अनेक दिवस विहार केला होता. अश्शा स्थितींत, सर्व वासनांचा घेयानें निरोध करण्यात त्यानें बाह्यात्कारी जरी यश मिळविल्यासारखे दिसत असलें तरी त्याच्या अंतयांमात मात्र सुहासविषयींच्या साऱ्या कोमल भावना पूर्वीप्रमाणेंच जागत आहित. आणि त्यानें मनोमन केलेल्या निश्चयाची मुळींच जाणीव नसल्यामुळे सुहास आपल्या साऱ्या प्रेमाचा त्याच्यावर एकतानतेनें वर्षांव करीत आहे. अश्शा प्रकारें एकमेकांवर पूर्णपणें अनुरक्त असलेलें हें प्रणयी युगळ कांहीं तरी देवदुर्विलासामुळें एकत्र येऊं शकत नाहीं, आपल्या ध्येयवादाचा सुहासला त्रास होऊ नये अशी त्याची तळमळ आहे; आणि त्याच्यासाठी वाटेल तो स्वा्थेत्याग खुषीनें करावयास तयार असलेली सुहास त्याच्या या निश्चयाविषयीं अज्ञानांत आहे. म्हणून,

कां होतो आपण परस्परां पारखे ? कोणत्या नन्मिचें येतें हे मध आपल्या धुक !

असें विचारण्याची निशिकांतावर पाळी आली आहे.

त्याच्या मनांतीळ विचारांच्या गोंघळाची कांहींच जाणीव नसल्यामुळें हा आपल्याशी असा कां वागतो, आपला विनाकारण अंत कां पहातो या इोकेनें तिचें चित्त व्याकुळ होतें. आपण याच्यासाठी इतक्या गोष्टी आप्तेष्टांच्या मनाविरुद्ध जाऊन करीत असूनहि त्याचें वतन असें कां याचा उलगडा तिला होऊं शकत नाहीं, म्हणून कळवळून ती त्याला म्हणते, 6: तुम्ही खरोखरी अंत पहातां आहांत माझा, निशिकांत !............ मला केव्हां केव्हा वाटतं, स्त्रीह्ृदय ही काय चीज आहे हें जन्मांत कधीं कळायचे नाहीं तुम्हां पुरुषांना !............गेल्या पांच बर्षात ज्या कारणांमुळ तुम्ही आमच्या घरच्या मंडळींच्या मनांतून उतरलां, त्या

शाप ६१

कारणांमुळे--नेमक्या त्याच कारणांमुळे प्रिय झाला आहांत तुम्ही मला जास्त !............मी मानी असेन, कलामिय असेन, तुमच्या तत्त्व- ज्ञानावर माझी तितकी श्रद्धा नसेल,---पण मी सुद्धां गेलीं दोन वषे महारमांगाच्या बस्तींत काम काते. आहे ना ? इतकीं व्घधे आपण एकत्र घालविली; आणि तरीसुद्धा तुम्हांला माझं मन कळं नये £-- खरोखरी अतिशय कठोर, अतिशय क्रूर आहांत तुम्ही--” तिनें आपल्या भावनाना अशी वाट करून दिल्यापरोबर तिच्याशी ल्न करण्याचा केलेला निश्चय तो तिला सांगतो. हें तो तिला मन कठोर करून सांगतो खरा. पण त्याच्या दडपून टाकलेल्या साऱ्या मृदु भावना उफाळून येतात आणि तो दीन होऊन तिला अगदीं आर्त हाक मारतो; आणि तीहि गद्गदित होऊन म्हणते, निशिकात, तुम्ही कसेहि असा, कसेहि वागा.-पण मला दूर लोटूं नका आपल्यापासून--”

श्रीकाताचे वडील आणि विभाकरचे श्वदार अप्पासाहेच एक नाणाव- लेले कायदेपंडित असतात. श्रीकांता्शी सुदहासरचे लयन व्हावें अशी त्यांची घडपड असते. पण निशिकांतामळें हें घडत नाहीं हें त्यांना माहित असते. म्हणून ते सहासपुढें एक पेंच निमाण करतात, कोठल्या तरी जहाल भाष- णामुळें निशिकांतावर खटला भरण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारचे कायद्याचे सल्लागार अप्मासाहेबांचे मोठे स्नेही असल्यामुळें ते त्यांच्याजवळ निशिकांताविषयीं रदबदली करावयास तयार आहेत. परंतु, पुन्हां असें भाषण करण्याची हमी त्यांना निशिकांतापासून पाहिजे एक मोजद- लाहि यासाठीं पाहिजे, सुहासने श्रीकांता्शी लग्न करणें हा तो मोजदला. आणि जर सुहास हें करावयास तयार झाली नाहीं तर राजद्रोहाच्या आरो- पावरून निशिकांतावर खटला भरला जाईल असा ते दम देतात. निशिकांत आपला बेछूट आयुष्यक्रम भदलण्यास मुळींच तयार नाहीं असें सांगून विभाकरहि तिला वस्तुस्थितीची नाणीम करून देण्याची व्यथे घडपड करतो. पण, खटल्याचा निकाल काय वाटेल तो झाला तरी सहास आपलें स्वातंत्र्य घालविण्यास मुळींच तयार नाहीं, ' स्अतःला लिलांवालठा उभी करायला तयार नाहीं मी--! ' असे ती भावाला स्पष्टपणें जजावते.

अखेर निरिकांताला रहायलाच बोलावून साऱ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष

६२ मुक्‍्तात्म्यापासून प्रमडरेपयेत

करावा असें विभाकर ठरवतो, त्याप्रमाणें निशिकांत रहावयास येतो, परंतु, स्वतःचा आयुष्यक्रम बदलावयास तो तयार नाहीं. विभाकरला तो विनवून म्हणतो, माझं असंच चालायच मातां जन्मभर ! सुहासहि आपल निश्चय बदलण्यास तयार नाहीं. जणं काहीं दोघांनीं आपल्या आयुष्याचे मातेरे करून घ्यावयाचे ठरविलें आहे. रात्रीच्या शांततेंत तिच्या मनांत एक विचार येतो. बंगल्याच्या दुसऱ्या टोंकाला, तिच्या समोरच्याच खोलींत निशिकांत निजला होता. आपण स्वतःच त्याच्या खोलींत जाऊन त्याची विनवणी करावी असें तिच्या मनात येतें. यायोगानें त्याचें मन वळेल, त्याचा निश्चय विरघळेळ असें तिला वाटतें, पण रात्रींच्या एकांतांत त्याच्या खोलींत एकटीनें जाणें बरें नव्हे असें वाढून ती थकते; पण यामुळें जिवाची तगमग मात्र वाटूं लागते. इतक्यांत आपल्याला दाराशी कोणीतरी हांक मारीत असल्याचा भास तिला होतो. निशिकांताचा आवाज ती ओळखते. ज्याच्या खोलींत जाण्याचा मोह तिनें निग्रहाने आवरून घरला होता त्या तिच्या प्रियरराचाच तो आवाज होता. दार उघडावे कीं नाहीं ती गोंधळून गेली. पुन्हां तिला वाटलें कीं त्याच्या हाकेला उत्तर देणें अधमपणारचे होईल; त्याच्या विशुद्ध चारित्र्याविषयीं, त्याच्या अनघ ? प्रेमाविषयी शका घेतल्यासारखे होईल, आणि लगेच ती दार उघडते. तो निशिकातच होता; पण त्याचे डोळे मिट्लेळ होते--तो झोपें- तच तेर्थे आला होता, त्याचें तुद्दासच्या खोलीकडे येणें 'ह्या त्याला त्यावेळीं पडत असलेल्या स्वञाचाच एक भाग होता.--जी गोष्ट जागतावस्थेत त्यानें कर्घीहि केळी नसती ती त्याच्या तिच्यावरील निस्सीम प्रेमाने र्वझात करविली, ? आणि हें लक्षांत आल्याबरोजर सुहासच्या नेत्रांतून अश्रघारा वाहूं लागल्या, त्याला त्या अवस्थेंतून जागे करावें असें एकदा तिला बाटले, पण, अश्ा विचित्र वेळीं आपल्या खोलीत येण्याचा अविचार घडल्याबद्दळ त्याला मरणप्राय वेदना होतील या विचारानें ती त्याला जागा करीत नाहीं; आणि तिच्यापासून कठोरपणें दडवून ठेवलेल्या साऱ्या भावना तो झोपेतच. तिच्यापुढे व्यक्त करितो. ' अशरण ? होऊन तो झोपेतच तिला म्हणतो, त्या शापाची झळ तुला लागं नये, म्हणून तुझ्या प्रेमाचा अव्हेर केला मी, पण सुहास, मी सर्वस्वी तुझा आहे आणि तुझाच राद्दीन शेवटपर्यंत...

शाप रे

तुझ्याशी लम्न करण्याचा निश्चय करतांना माझ्या जिवाची फार तळमळ. झाली...ज्यावेळीं मला स्त्रीप्रेमाची गरज वाटेल, माझ्या कंटकमय, रक्ष जिण्याचा कंटाळा येईल, अनुकपेच्या ओलाव्यासाठीं माझा जीव तळमळे लागेल, त्यावेळीं मी धांब घेईन तुझ्याकडे,--तं दुसऱ्याची झाली असलीस तर गतस्मृतींच्या चिंतनांत अयुष्य घालवबीन आपलं.---पण...मी...सर्वस्वी तुझा आहे. आगि तो झोपंतच तिचे हात आपल्या आठांवर दाबतो. तिच्या अंगांवर तर रोमांच उभे रह्वातातच, पण तो सेद्धां झापेंतच म्हणतो, & तुझ्या हातांच्या स्पर्शानं किती सस, किती गारवा वाटला मला.” शेवटीं तो तिचे द्वात सोडतो परत आपल्या खोलींत जातो. साऱ्या हाल- य्चालळी झोपेतच झाल्यामुळें त्याला त्यांची यत्किचितहि जाणीव नव्हती.

त्याच्या स्वम्तमाषगारने त्याचें आपल्यावर किती खरं आणि किती गाढ प्रेम आहे हें तिला कळून आलें आपल्या जीविताचे सार्थक झालें असं तिला वाटलें, ज्या त्याच्या आपल्यावरील गाढ प्रेमाची तीव्रता, उत्कटता आणि असीमता आपल्याला कदाचित्‌ लम्न होऊनहि कळली नसती, त्या त्याच्या दिव्य प्रेमाचा साक्षात्कार झाला आज आपल्याला असें वाटून तसल्या त्या विलक्षण अवस्थंतहि तिला कसले तरी विचित्र समाधान वाटलें,

पग निरिकांताची स्थिति मात्र चमत्कारिक झाली यानंतर, सुहासविषयीं उत्पन्न झालेला जो उत्कट अभिलाष त्यानें विलक्षण निग्रहाने दडपून टाकला होता, तो अभिलाष लच्छी नांवाच्या घरच्या तरुण आणि रसरसलेल्या मोलकरणीचे अनावत तारुण्य दृष्टीस पडतांच एकाएकी तीव्रतेने उफाळतो तिच्या डोळ्यांतीळ, गालांबरील आणि ओठावरील ल्ज्जेच्या गहिय्या छटांनीं आणि तिच्या लाजऱ्या डोळ्यांतेन आणि ओठांतून ओसंडणाऱ्या उन्मादाने त्याचें भान नष्ट होतें. मोहाचा अतिरेक झाल्यामुळें तो तिला घट्ट आवळही. तिच्या स्तनांच्या स्पशाने “' अननुभूत अशा सुखाच्या आस्वादानें त्याची शद्धवद्ध हरपली आणि त्या उन्मादाच्या भरांत त्यानें तिच्या अनावत उरोभागाचें चुंबन घेतले, पण आपल्या हातून प्रमाद घडत आहे याची जाणीव होतांच तो तिला एकदम दूर लोटतो. आणि सुद्दातची आठवण होऊन तो गांगरून जातो.

६४ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्ठरेपयंत

आपल्या प्रमादाची जाणीव होऊन त्यानें तिला लगेच दूर लोटली खरी; पण, त्या मोहाची चब त्याच्या ओठानी चाखली, त्या पापाच्या स्पर्शाने त्याचे शरीर डागळलें. सुहासशीं बोलतांना त्या पतनाची जाणीव सारस्थी मनाला बोचीत रहाणार, त्यापेक्षां मोकळेपणाने तिला सारें सांगितलेले बरें असें टरवून तो सुहासला सर्व प्रकार इत्थंभूत सांगून टाकतो. तिला बाईट वाटतें. पण त्याच्यावरील असीम " प्रेमामुळे ती त्याला दोष देत नाहीं. उलट, झाला प्रकार पुन्हा होऊं नये यासाठीं ती त्याला लग्न करण्याचीच सूचना करते. पुन्हां तुम्हाला अश! प्रकारचा मोह होणार नाहीं कशावरून १....... .....असले प्रसंग पुनः पुन्हा येण्यापेक्षा आपण सुखी होऊं या दोघंहि--” असें ती त्याला कळवळून म्हणते.

पण त्याला तें अशक्य वाटते. शेवटच्या आशेचा चक्काचूर होऊन ती आसवें दाळे लागते. त्या दोघाचें एकमेकावर कितीहि प्रेम असलें तरी त्यांच्या कपाळीं सहजीजनार्चे सुख नादीं, समाजाच्या दृष्टीनें आपण विजातीय असून रूढ समाजघटनेंत आपल्याला स्थान नादीं असं त्याला वाटत आहे, समाजाला मान्य असलेल्या रूढ मार्गानें जातां ध्येयवादी जीवनाचा त्यानें अंगीकार केला हेच त्याचें पाप ! आणि त्या पापाचे प्रायश्चित्त त्याला अशा प्रकारें मिळालें आहे.

लच्छीला मिठी मारल्यामुळे त्याच्या खांद्याखालीं वस्तऱ्यानें झालेल्या आणि ओल्या असलेल्या जखमेला तिच्या छातीवरील रोगदूष्रित त्रणाचा स्पही होतो; आणि त्याला तिचा भयंकर रोग जडतो. या प्रकाराची हकि- कत कळल्याघरोबर एके काळीं त्याच्यावर अमर्याद प्रेम करणाऱ्या विभाकराला त्याच्याविषयी एकदम तिरस्कार वाटूं लागतो. एरवी निशिकांत आजारी पडला असता तर त्यानें त्याला ताबडतोब आपल्या घरीं आणलें असतें. पण आतां मात्र भयंकर स्थितींत निरिकाताला त्याच्या खोलींत एकटाच ठेवून तो परत येतो. इतर्केच नव्हे तर, त्याच्या रोगाच्या भर्यकर स्वरूपाची सुहासला स्पष्ट शब्दांत जाणीव करून देऊन तिला त्याच्याकडे जाण्याची तो बंटी करतो.

पण तिच्या त्याच्याविषयींच्या भावनांचा प्रमाब तिला असल्या परि- स्थितींत स्वस्थ असू देणें राक्य नव्हते. भावाच्या तीत्र विरोषाला

शाप 13

जुमानतां ती अपरात्री निशिकांताकडे गेली व: मी आज आले ती चुमच्यानवळ कायमचीच रहायला आलें ' असे तिनें निशिकांताला सांगितलें. आणि ' तिचा श्वास त्याच्या श्वासांत मिसळला, अश्र त्याच्या अश्रूत एकवटले.

बिफल ध्ययवादाचे मायाजाल

मेगलेल्या देवळां'तील अरू निरमिलाष्र प्रेमाच्या कल्पनेमार्गे लागून सोंदर्यचिंतनांतच सुख मिळविण्याची आकांक्षा बाळगतो. पण या विचित्र आकांक्षेपा यी तो अनूचा मात्र कमालीचा छळ करतो. तो केबळ आपल्या- पुरतेंच पहातो; अनूच्या मनाची स्थिति काय असेल याचा तो कधींहि विचार करीत नाहीं, अनूचा छळ झाला तो अरूच्या प्रेमविषयक विचित्र तत्त्व- ज्ञानाने झाला, पण, शाप? मधील सुहासचा छळ होतो तो निशि- कांताच्या ध्येयवादामुळें, त्याचा ध्येयवाद तिला बाघतो. . तसें पाहिलें तर उपभोगाची लालसा बाळगतां स्त्रीवर उत्कट प्रेम करण्याची अरूची कल्पना हाहि एक प्रकारचा थ्येयवादच नाहीं काय? हे मान्य केलें तर अनू आणि सुहास या दोघींना त्यांच्या प्रियकरांच्या ध्येयवादनेंच वंचित केलें आहे असें दिसून येईल. ध्येयवादाच्या मइत्त्वाविषयीं आवश्यक तेविषयी कसलाच वाद नाहीं, पण, थ्येयनिष्ठला लागणाऱ्या मनाच्या कठोरपणाची करारी निश्चसांची जोड ज्यांना लाभलेली नसते असे कच्च्या दिलाचे लोक फसव्या ध्येयवादाच्या कल्मनेनें क्षणेक भारून जातात आपल्या परिसरांतील निकट व्यक्तींना उपद्रव देतात एवढीच तक्रार आहे. भंगलेल्या देवळां' तील अरू अनूला वारंवार स्पशे कशासाठीं करतो! त्या स्पर्शामुळे त्याला कांहीं होत नसले तरी तिच्या शरीरावर रोमांच उमे रहातात आणि ती बेचेन होते. भावनांचा उद्रेक अनावर झाल्यावर स्वाभाविकच ती त्याला लग्नाविषयी विचारते, पण त्याचा ध्येयवाद त्याला तिच्याशीं ढम्न करण्याची परवानगी देत नाहीं! या कादंबरीतील निशिकांत ध्येयवादी असल्याबद्दल कांहींच तक्रार नाहीं. पण, त्या ध्येय- वादापायीं त्याने सुह्यासचा जो विनाकारण छळ चालविला आहे त्याबद्दद

६६ मुक्तात्म्यापासून प्रमद्ठरेपयेत

आत्र तक्रार आहे. कठोर ध्येयवादी जीवनामुळें बेछूट वर्तनामुळे सुहासच्या सुखी जीवनाला झळ लागूं नये या कल्पनेने तो तिच्याशी ल्म करावयास तयार होत नाहीं. पण तिच्या सहवासांत मात्र तो राहूं इच्छितो. अत्यंत कठोरपणें तिचा सहवास तो सोडं शकत नाहीं. त्याच्या मनाचा असला निश्चय होणें शक्‍य नाहीं, ध्येयनिष्ठेमुळें वृत्तीला जो कणखरपणा यावा लागतो तो त्याच्या ठिकाणी नाहीं हें सिद्ध करावयास पुरावे शोधण्याची गरज नाहीं. सुहासचें आपल्यावर अगदीं एकनिष्ठ आणि अमर्याद प्रेम आहे हें त्याला चांगले माहीत आहे. त्याच्यासाठीं आतांपर्यंत तिनें किती- तरी स्वार्थत्याग केला आहे यापुढेंहि कोणताहि त्याग त्याच्यासाठी करावयास ती एका पायावर तयार आहे. त्याला बरें वाटावें म्हणून ती महारवाड्यांतहि साम!जिक कार्यासाठी जाते. श्रीकांतासारख्या सघन माण- साशीं लम करण्याचा मोहृ तिच्या मनांत देखील येत नाहीं; आणि निधेन बेछूट अशा . निरिकांतावर ती नातलगांचा तीव्र विरोध पत्करून कायावाचामनंकरून नित्सीम प्रेम करते. तिच्या या प्रेमाची सारी कल्पना निरिकांताढा आहे. अश्शा स्थितींत, तिचा मोहृ आपल्या ध्येयवादाच्या थ्येयपू्तीच्या आड येईल अशी त्याला भीति बाटत होती तर त्यानें कठोर- पणे तिचा सहवासच टाळाबवास नको होता काय? आणि असा काय त्याचा ध्येयवाद बाया चालला होता कीं, सुहाससारख्या समजूतदार एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या सुसंस्कृत स्त्रीच्या निकट सांनिथ्यामुळें त्या ध्येय- वादाच्या मागात कांटे पेरळे गेले असते? बर्रे, आपल्या निधन, बेछूट जीवनाच्या संपर्काने तिचें सखी जीवन व्यथित होईल अशी जर त्याला भीति वाटत होती तर तिच्याशीं लम करण्याच्या निश्चयानेंच तिच्या जीवनाची आपण अधिक भयंकर नासाडी करीत आहों हे त्याला दिसाव- यास नको होतें काय? अनेक वेळां अगदीं कळवळून ती त्याला लग्न करण्याची विनंति करते आणि तो पुन्हा तिला नकार देतो. बास्तविक तिच्याशीं त्यानें ल्झ केलें असतें तर त्याच्या बेछूट जीवनाला कांहीं स्थेय प्रास झालें असतें त्याच्या हातून ध्येयपूतींची थोडीतरी खटपट झाली असती, गंमत अशी कीं, आपल्या बेछूट ध्येयवादी जीवनाची तिला झळ लागूं नये या इच्छेने तिच्या प्रेमाचा अव्हेर करणारा निशिकांत स्वमसंचा-

शाप ६७

रांत तिच्या खोलींत गेला असतांना तिला म्हणतो, '' ज्यावेळीं मला स्री: प्रेमाची गरज वाटेल, माझ्या कंटकमय, रूक्ष जिण्याचा कंटाळा येईल, अनुकंपेच्या ओलाव्यासाठीं माझा जीव तळमळू लागेल, त्यावेळीं मी घांव घेईन तुझ्याकडे,” (प्र. ६९ ) म्हणजे त्याला स्त्रीप्रेमाची खरी गरज उत्पन्न होईपयत तिनें त्याच्या आगमनाची वाट पहात ताटकळत बसावयाचे असाच याचा अथे नाहीं का! हा विलक्षण ध्येयवाद आहे यांत शोकाच नाहीं!

बरें, त्याचा ध्येयवाद खरोखरीच जळजळीत असता त्या थ्येयाच्या पूतासाठीं प्रत्यक्ष कृति करण्याच्या बेतांत तो असता, तर क््नीप्रेमाच्या मोहानें त्याच्या कार्यीत विझत उत्पन्न झालीं अततीं हें कबूल, पण,, सुद्दासच्या अमर्याद आणि समजूतदार प्रेमाचा पुनः पुन्हां अव्हेर करणाऱ्या निशिकांताच्या ध्येयवादाचें प्रयक्ष स्वरूप कोणतें आहे तेंच समजावयास साधन नार्ही. मागे तो कायदेभंगाच्या चळवळींत सायडला होता बॉवच्य़ा प्रकरणांतहि सामील होता अता पुरावा सांपडतो. गांधी- इथविन करारामुळे तो तुरुंगांतूत सुटून आल्यानंतर गांचीबादावरोल जशी त्याची श्रद्धा उडून जाते त्याचप्रमाणें दद्दशतवादी मार्गाबरीलहि त्याची श्रद्धा नष्ट होते अशी त्याची स्वतःचीच कबुली आहे. गाधींच्या चळ: वबळीवरील माझा विश्वास लसा उडाला तसा याहि (म्हणजे दहशतवादी ) चचळवळीवरीळ विश्वात आतां नष्ट झाला आहे” (प्र. ३२ ) असें तोच सांगत आहे. मग त्याच्या आतांच्या ध्येयवाद!चे नक्की सखवरूप कोणतें ? दहृशत- वादाधुळें प्रतिक्षणीं उद्भवणारे धोके आतां सत्याच्या मार्गात राहिलेळ नाहींत. आतां त्याला ' रशियाच्या बंधमोचनाच्या कामी यश्वी झालेल्या साम्यवादा 'चा प्रयोग करून पहावयाचा आहे, या साम्यवादाच्या प्रयोगांत सुहाससारख्या सुसंत्कत आणि एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या स्त्रीचा त्याला प्रत्यक्ष उपसर्ग कोणता पोंचलळा असता ! तिनें त्याच्या निधनत्वाचा बेछूट जीवनाचा केव्हांच राजीखुप्रीने स्वीकार केळा होता. अश्ञा स्थितींत स्वतःच्या ध्येयवबादाची सत्च करून तिच्या अतिरिक्त प्रेमाचा अव्हेर कर- करण्याचें त्याला कोणते कारण होतें तेंच समजत नाहीं. दुसरें असें कीं, साम्यवादाचा प्रयोग तरी तो करून पहातो काय ! या बाबतींत तो प्रत्यक्ष

६८ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्दरेपर्यंत सू

काय करतो याचा कसलाहि पुरावा आपल्याला उपलब्ध नाहीं, तात्पर्य असें की, कसलीच कृति त्याच्या हातून घडत नाहीं, मग, सुहासच्या सांनिध्यामुळें त्याच्या मार्गांत कोणतें विजन उत्पन्न झालें असतें निष्क्रिय स्येयवादाच्या मार्गात स्रीच्या प्रेमामुळे कसला व्यत्यय येणार !

आणखी एक गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. स॒हासच्या प्रेमाचा तो अव्हेर करतो हें खरें आहे. पण कठोर ध्येयवादी पुरुषाला मोहावरहि विजय मिळवावा लागतो. निरिकात तर पराकाष्ठेचा मोइवश आहे. सुहासविषय्रींच्या वासना बाह्यात्कारी जरी त्याने दडपून टाकलेल्या असल्या तरी त्याचें मन त्या वासनांनीं ओतप्रोत भरळेले आहे. आगि वासनांचा निरोध ( 1९01९55017 ) केल्यामुळें उद्‌भवणारी बिकृतिहि ( 300ठा- 10911४ ) त्याच्या ठायीं स्पष्टपणें दिसून येत आहे. रात्रीं तो झोवेंत तिच्या स्वोलींत चालत जातो वब तिच्याशीं झोपेंतच बोलतो. दिवसा ज्या गोष्टी तो तिच्यापासून दडवून ठेवतो त्याच गोष्टी तो झोपेत तिला सागतो आपल्या दुचळ्या मनाचें प्रदरान करतो, 'स्वम्नसंचार' (5011131100 ९) खच ' स्वझमाषण ( 50ए१ण[०वण०€122 ) या गोष्टीं शक्‍य असल्या तरी स्या कांहीं सुदृढ मनाच्या खास द्योतक नाहींत. हा मनोदौबेल्याचा किंबहुना मानसिक विकृतीचाच एक प्रकार आहे असं मानसशास्त्र सांगते, निदिकांताच्या बाबतींत तर हा प्रकार जरा अतिरेकालाच गेलेला आहे असें दिसते. झोवेंत चालणें बोडणें यांच्या जोडीला स्पशज्ञान जाग्रत असणें हा विकृतीचा अतिरेक आहे असें शास्त्र सांगते, निशिकांतानें या सीनहि गोष्टीचें प्रात्यक्षिक दाखविलें आहे. तो झोपेंत अगर्दी चुकतां सहासच्या खोलीच्या दाराशी जातो, तिला हांक मारतो, तिला आपल्या साऱ्या भावना सांगतो, तिचे हात आपल्या ओठावर दाबतो आणि तिचा स्पर झाल्याबरोबर तो झोपेंतचच तिला म्हणतो, तुझ्या हातांच्या स्पर्शाने किती सख, किती गारवा वाटला मला ! मघांपासून चाललेली माझ्या शरीराची आग, माझ्या जिवाची तगमग एका क्षणांत थांबली ! निशिकांतानें झोपेंत केलेल्या साऱ्या गोष्टी होऊं शकतील, या प्रकारच्या अनेक विचित्र गोष्टी शास्त्रज्ञांनी नमूद करून ठेविलेल्या आहेत, ( लेडी संकबेथर्चे उदाहरणहि सर्वश्रत आहे. ) पण, या गोष्टी निरोगी मनाच्या

शाप ६९

द्योतक नसून मानसिक विकृतीच्या द्योतक आहेत, उन्माद ( 1१5५९19 ) अथवा ' एपिलेप्सी ' यांच्याप्रमाणंंच या गोष्टी होत, मनोविकृतीचा ( ॥॥०ताएए किवा. ००5 वा२])९55 ) पुराबा असलेल्या स्वस- संचार स्वझभाषण इत्यादि गोष्टी करणाऱ्या आपल्या नायकाच्या ठायीं कठोर ध्येयनिष्ठेमुळे येणारा कणखरपणा मुळींच नसला तर त्यांत आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे

स्वम्नतंचार स्वम्नमाषण हा निशिकांताच्या वासनानिरोधाचा एक परिणाम सांगितला, हा निदान घातक तरी झाला नाहीं, पण या वासना- निरोघाच्याच पोटीं पुढे लच्छी मोलळकरणीला तो मिठी मारतो. याचा मात्र फार घातक परिणाम होतो त्याला उपदंशासारखा भयंकर रोग जडतो. फसव्या आणि खोट्या थ्येयवादाच्या वेडगळ कल्पनांनी भारल्यामुळें जो अनेसर्गिक वासनानिरोध तो विनाकारणच करतो त्याचे हे भीषण दुष्प- रिणाम अपरिहार्यच आहेत! त्याला एकट्यालाच हे दुष्परिणाम भोगावे लागले असते तरी फार बरें झालें असतें. पण त्याच्या डागळलेल्या जीवनाच्या संपर्कनें सहासच्या निर्मळ जीवनाचीहि नासाडी नक्की होणार यांची बाट काय! हें तर झालेच, पण तिच्या अनिवार मनोब्यथांनाहि त्याचा हा विफल ध्येयबादच कारणीभूत झाला नाहीं काय? एवंच, त्याच्या या निष्क्रिय विकृत ध्येयवादाचा शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही दृष्टींनी बिचाऱ्या सहासळा जहरी उपद्रव पोंचतो. ती हें सारें आपल्या इच्छेने सहन करते हा तिचा मोठेपणा आहे!

वबंचक ध्येयवादामुळें व्येयबादी व्यक्‍तीच्या निकट सांनिध्यात असलेल्या निरपराध व्यक्तीच्या आयुष्याची झाळली ही होळी पाहून स्वाभाविकच इब्सनच्या वाइल्ड डकू ? ( ४/॥ 120 ) या प्रसिद्ध नाटकात असल्या ध्येयवादावर केलेल्या प्रखर टीकेची आठवण झाल्यावाचून रहात नाहीं. सदर नाटकांतील रेलिंग हा डॉक्‍टर म्हणतो, ...तैला'५$2 19६ ठा टशंटा) ७४०५०: 1१2915, ७/९ 19९५९० (८ 6०९1120190 ५०॥त : ॥€5.' पुढे तो म्हणतो, *“' (८ २१९९१९० एवा 0 115 ॥-८- 1110907, कात ४०७ 1009 ॥10॥ 0 11159 1190011055 ३७ (1४6९ 59002 810176. ध्येयवादाळा 110-1115501 म्हणूनच तो थांभत नाहीं, नाटक.

श्‌ ७० मुक्‍्तात्म्यापासून प्रमद्दरेपयेत

संपतांना तो याहिपेक्षां कडु शब्दांत फसव्या आणि खोट्या ध्येयवादाची पुढीलप्रमाणें निभत्सना करतो- 0, 12 छ०ठणते ७8८ वणा ए०- 1९09016, १९ 9, 1 0010) ९८ एठ्पात ७९ गत जा ९८९ टला 1०प॥७तलह्त काड (08 ८९) 00 ॥९5(९080१्टा ७७, ता ठण" ७0०श्शाए ३५॥ (12 011 0 (1102 विला." रसरसलेल्या, जातिवत आणि कठोर ध्येयवादाची आपल्याला थट्टा करावयाची नसून फसव्या, निष्क्रिय विकृत ध्येयवादाच्या मायाजालांत गुरफटलेल्या व्यक्‍तींच्या सहवासामुळे सुहाससारख्या निमळ व्यक्तींच्या जीवनाची जी विनाकारणच नासाडी होते तिच्यावरच आक्षेप घ्यावयाचा आहे हें कोणीहि विसरतां कामा नये!

उन्मादक सोंदयोचा अनाबर केफ

सुहासविषयीं आपल्या नायकाला जबरदस्त शारीरिक आकघेण वाटत आहे. स्त्रीच्या सोंद्यामुळें मोहासक्त होणें हे त्याच्या स्वभावातच आहे. त्याच्या खोलींत देहाती तरुणीचे एक चित्र टांगलेले होतें. 'तिचें तें कमरेपर्यंत उघडे असलेलें उाघेसूद शरीर, उरोजाची उन्नतता दशविणारें लाल स्तनबंधन आणि लज्जेने आकुंचित झालेले मादक डोळे! असले उन्मादक चित्र पाहिल्यावर सुहास त्याला उपरोधिकपणें विचारते, हँ चित्र कसली स्फूर्ति देतें तुम्हांला? '? यावर तो उत्तर करतो, तें चित्र उत्कृष्ट कलाकृति म्हणून लावळं आहे तिथे मी, --- उत्तानतेचे प्रदशेन म्हणून नव्हे. उत्कृष्ट कलाकृति म्हणून अत्यंत उन्मादक चित्र निवड- ण्य!तच त्याच्या मनाचा कल दिसून येत नाहीं काय? असल्या मोह्विवश मनुष्याला स्त्रीच्या बाबतींत कठोर संयम कसा दाखवितां येणार? आणि बळेच जर त्यानें आपल्या वासता मारून टाकल्या तर मानसिक विकृति निर्माण होणें अगदीं अपरिहायं आहे. किंवा दडपलेल्या वासना केव्हां तरी उसळी मारून वर येणारच, याला कांहीं इलाज नाहीं, हा मनुष्य मोहाच्या आहारीं अगदीं सहज जाऊं शकेल यांत कसलीच शंका नाहीं. त्याला लच्छी भेटली नसती तर दुसरी एकादी बच्छी भेटली असती. पण मोइवश होण्याइतपत दुबळेपणा त्याच्या ठायीं भरपूर आहे. नंतर त्याला पश्चात्ताप होईल ही गोष्ट निराळी! पण, मोहाच्या क्षर्णी मन आवरून

शाप ७९१

घरण्यासाठीं वृत्तीचा जो कठोरपणा ध्येयनिष्ठ पुरुषांच्या ठिकाणी असावा सागतो असें आपण ऐकतों त्याचा लेशहि निरिकांताच्या ठिकाणी नाहीं. आणि यामुळेंच लच्छीच्या अधविव्रत शरीराचा त्याला एवढा भयंकर मोहृ पडला त्या मोहाला तत्क्षणीं बळी पडून त्याच्या बेछूट ध्येयवादानें तिच्या उन्मादक तारुण्याला आलिंगन दिले ! त्याच्या मनाची त्या क्षर्णी झालेली धुंद अवस्था म!डखोलकरांच्या ठिकार्णीहि संक्रांत झाल्यासारखी दिसत आहे. ' त्या प्रसंगाचे ' माडखोलकरांनी केलेलें हें बेभान, धंद आणि मदिर वर्णन पहाण्यासारखे आहे. तिच्या डोळ्यांतील मादकतेची धंदी त्याच्या डोळ्यांवर चढली ...... जणुं कांहीं तिच्या त्या योवनमत्त शरीरांतून उठणाऱ्या आसक्तीच्या अनिवार उर्मात त्याचें व्यक्तित्व विलीन झालें ! तिच्य़ा पुष्ट वक्ष:ःस्थलाची घडधघड त्याच्या सोत्कंठ हृदयाला सारखी जाणवत होती ...... क्षणाघात तिच्या भोंबतालचा त्याचा करपाश घट्ट झाला; तिच्या उरोजाचीं टचटचीत अग्रे गुलाबाच्या दाठर कळ्यांप्रमाणें त्याच्या अंगाला बोंचून आत दबलीं.-- रसरशीत तार्जे नारिंग जसें स्पर्शाला मऊ पण अंतयामी टणक असते, तसे तिचे ते उमार उरोज वाटले त्याला !--आणि त्याच्या बोंचक स्पशाने त्याच्या अंगावर रोमाच थरारून उठले " ( पृ. ८० ), हें रसभरित उत्तान वर्णन प्रथमच माड- खोलकरांच्या लेखणींतून या ठिकाणीं उतरलें आहे. पुढें * काता,' ' दुहेरी जीवन, ' * नागकन्या ' आणि ' डाकचंगला * या कादंबर्‍्यांतून अनावृत भथवा अधेविवृत स्त्रीदेहाचीं जीं उन्मादक आणि गहिरी वणनें येणार आहेत त्यांची ही पूर्वतयारी आहे असं समजावयास हरकत नाहीं. 'काता? कादंबरीतील विजयेच्या अनावूत शरीराचें वर्णन, ' दुहेरी जीवन ' मधील नायकाने अंगाथा विल्वरफोस या बाईसमवेत केलेल्या जलक्रोडेचें वर्णन, नागकन्या ' कादंबरीतील चांदण्यांतील नझ अवस्थंतील जलक्रीडेचें वर्णन आणि * डाकजंगला ' या कादंबरीतील अधविवस््र अवर्स्थेत पोहणाऱ्या कांचनगोरीचें बर्णन इत्यादि पराकाष्ठेचीं उत्तान, कामुक आणि बाचकाच्य़ा हीन वासना चाळविणारीं जीं भडक वर्णने माडखोलकरांनी पुढें केलेलीं आहेत त्यांचा पहिला घडा शाप या कादंबरींत त्यांनी गिरविला आहे, अजून तो घडा घटलेला नाहीं. तो पूर्ण घटल्यावर ते

मुक्‍तात्म्यापासून प्रमदरेपयंत

या बाबतींत कोणतें कौशल्य व्यक्त करूं शकतील याची थोडीशी चुणूक शाप) मधीळ वरील भरदार वर्णनात पहावयास सांपडेल !

व्यक्तिनिष्ठ समाजवाद

नायक निशिकांत गांधीवाद बांबवाद यांचा त्याग करून साम्यवादाचा प्रयोग करून पहाणार आहे. पण त्याचा हा साम्यवाद समाजनिष्ठ नसून पूर्ण व्यक्तिनिष्ठ असला पाहिजे असें त्याच्या कलाविषयक मतांवरून स्पष्ट दिसून येत आहे. ' स्वतःच्या समाघानासाठीं ' आपण चित्रे काढतो असे म्हणून कलेचे उद्दिष्ट तो पुढीलप्रमाणें सांगतो, खरा कलाविकास हा आत्मप्रतीतीसाठीं असतो. ............कलाविलासाचा सारा आनंद आत्मविकासात आहे....... मला केव्हां केव्हां असं वाटतं कीं, साम्य- बाद्यांनीं कितीहि गप्पा मारल्या, तरी कलेला कांहीं त्यांना आपल्या तंत्राने राबवून घेतां येणार नाहीं...... कला ही व्यक्तिनिष्ठच रहाणार सदेव......... ती बेछूट आत्मनिष्ठच रहाणार नेहमी. ( प.९६-९७. जाड टाइप माझा ) ही विलक्षण व्यक्तिनिष्ठा ( एताऱांतेण9- 17) ) आणि साम्यवादांत अभिप्रेत असलेली समाजनिष्ठतेची मळ्भूत कल्पना यांमधील भयंकर विरोध लक्षांत घेतला असतां आपल्या नाय- काचा समाजवाद खोटा आहे, आणि त्याला समाजवादाची मूलभूत तत्त्वेहि मान्य नाहींत असा निष्कष्ष काढल्यास त्यांत कांहींच चूक होणार नाहीं, व्यक्ति विरुद्ध समाज या झगड्यात समाज व्यक्तीवर कुरघोडी करून तिचें व्यक्तित्व मारून टाकतो ही त्याची तक्रारहि आत्यंतिक व्यक्ति- निष्ठेचीच द्योतक नाहीं काय ' व्यक्तीला आत्मसातू करण्याची, तिच वेशिष्ट्य खरटवून तिला खच्ची करून टाकण्याची समाजाची ही दारुण शक्ति आहे.' तिच्याविरुद्ध त्याला बंड करावयाचें आहे. व्यक्तिनिष्ठेचें हे तत्त्वज्ञान नायकाला मान्य असल्याबद्दल आपल्याला तक्रार करण्याचें कारण नाहीं. पण, एकाच वेळीं आत्यंतिक व्यक्तिनिष्ठा समाजवाद हीं दोन्हीं तत्त्वे त्याला कशीं मान्य करतां येतील हे एक विलक्षण कोर्डे आहे हें कबूल केलेंच पाहिजे. आत्यंतिक व्यक्तिनिष्ठा तत्त्व म्हणून मान्य करणारा मनुष्य समाजवादी असूं शकणार नाहीं; आणि समाजवादी मनुष्य

शाप छ्३े-

पराकाष्ठेचा व्यक्तिनिष्ठ असू शकणार नाहीं. आणि नर असा विचित्र समन्वय एकाच माणसाच्या ठायीं ( आपल्या नायकाप्रमारणे ) आढळला तर त्याची व्यक्तिनिष्ठा हीच खरी असून त्याचा समाजवाद नकली किंवा बेगडी समजावयास मुळींच हरकत नाहीं खरोखर ! कल्चडे मोत्यांप्रमाणें हा : कल्चड समाजवाद ? समज्ञावा,. आणि यामुळेंच आपल्या नायकाच्या समाजवादाचे मी ' व्यक्तिनिष्ठ समाजवाद ' असें वणेन केलें आहे. वास्तविक बर्नाडे शाच्या भार्षेत बोलावयाचे झालें तर, निशिकांत हा [1500191 5020181150) आहे असेंच म्हणार्व लागेल. असल्या विरोधी गोष्टींचा समन्वय करण्याच्या या लालसेने ध्येय आणि सुहास या दोहोंचीहि प्रतारणा करण्याचा विपरीत प्रसंग त्याच्यावर आला नाही काय !

सुहासचें आकषक व्यक्तित्व

सुहासर्चे व्यक्तित्व मात्र अत्यंत आकर्षक आणि प्रभावी आहे. सर्व गोष्टी प्रतिकूल असतांहि, मोहाचे आकर्षेण उत्पन्न होण्यासारखी परिस्थिति असतांहि ती अत्यंत करारीपणानें आणि निष्ठेने बेछंट जीवन घालविणाऱ्या निशिकांतावर खरेखुरे प्रेम करीत आहे. ' प्रेमाच्या सफलतेच्या त्या एका क्षणासाठीं ' तिनें अक्षरशः सर्व परींनीं लोमनीय अश्या आपल्या आयुष्याची जाणूनबुजून नासाडी करून घेतली हें तर आपण पहातच आहोंत. मनाच्या अत्यंत विकल स्थितींत लब्छोच्या सोंदर्यारने त्याच्यावर घातलेल्या मोहनीचा परिणाम कळल्यानंतरहि ती त्याचा द्वेष करीत नाहीं. उलट, पुन्हा असा मोह पडु नये यासाठीं ती त्याच्याशीं ल्न कराबयासहि तयार आहे. तोच तें मान्य करीत नाहीं. अखेर त्याला भयंकर सांसर्गिक रोग जडला असून या कारणासाठींच आपला भाऊ त्याच्याकडे जाण्याची आपल्याला बंदी करोत आहे हें कळताच तिचें सार्रे सत्त सामथ्य उफाळून येतें. अशा स्थितींत त्याला एकट्याला सोडून आल्याबद्दल ती भावाला कटु शाब्दांनीं बोलते. त्या रोगाची हकीकत कळल्यापासून विभाकराचा निशिकांताविषयींचा आदर पार मावळला आहे. पण, स॒हासच्या प्रेमाची खरी कसोटी लागण्याची हीच वेळ आहे. आणि त्या कसोटींत ती उतरते सुद्धां, :' जगांत काय मोह कधी कुणाला आजवर पडलेला नाहीं !---

मुक्‍तात्म्यापासून प्रमद्दरेपयंतं

जगांतली शेंकडा नव्वद माणसे हीं केवळ त्यांच शील बिघडण्यासारखी परिस्थिति त्यांच्या भोंवतीं नसते म्हणूनच सुशील राहिलेली असतात असें स्पष्ट शब्दांत ती बोलते. निरिकांताला क्षणेक मोह पडला असला असला तरी त्याचें आपल्यावरील प्रेम हिणकस नाहीं अशी तिची खात्री आहे, त्याच्या उत्कट प्रेमावर तिचा विश्वास आहे, ' प्रेम आणि मोह या अगदीं दोन मिन्न गोष्टी आहेत. प्रेमाचा संबंध हृदयाशी असतो, तर मोहाचा शरीराशीं असतो ' असें म्हणून ती निशिकांताची बाजू घेऊन भावाशी भांडते; आणि तळमळणाऱ्या निशिकांताला आपल्या सांनिध्याची यावेळीं फार गरज आहे हे ध्यानांत आल्याबरोबर भावाच्या रोषाची किंवा इतर कशा चीहि पवा करितां ती तत्क्षणी अपरात्रांच निशिकांताकडे जाते. तिच्या अढळ प्रेमानें अशा भीषग स्थितींतहि तिला त्याच्याकडे नेलें. * तू सोडून नाहीं ना जाणार मला £ ) असें निशिकांताने कळवळून विचार- ल्यावर ती म्हणते, नार्ही.--_मी आज आलें, ती तुमच्याजवळ कायम- ववीच रहायळा आलं,

धे

कांता

: मुक्ताःमा ' या कादंबरींतील दहरातवादी क्रांतिकारकांच्या प्राथमिक अवस्थेतील राजकारणाचा आपण मार्गे परिचय करून घेतलाच आहे. त्या कादंबरीतील समाजवादी नायक चंद्रशेखर समाजवादार्चे प्रत्यक्ष काये कोणतें करितो हेंहि आपण पाहिले आहे. मजुरांच्या वस्तींत स्टडीसर्कल आठवड्यांतून तीन वेळां चालविर्णे वीरेंद्र या फरारी क्रांतिकारकाला गुप्तपणे हिंदुस्थानांत आणविण्याचा मनसुबा करणें आणि अखेर एतद्विषयक एक महत्त्वाचं पत्र गहाळपणार्ने टेबलावर उघडं टाऊल्यामुळें तुरुंगांत जाणें हें त्या कादंबरींतील दद्ददातवादी राजकारणाचे प्रत्यक्ष स्वरूप आहे, या सक्रिय ' राजकारणाच्या जोडीला हिंदी राजकारणांतील तत्कालीन अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चेद्रशेख्वराचीं सोयपत्तिक व्याख्याने असल्यामुळे शास्त्र ( ७७०7४) विनियोग (७1००0०७) या दोन्ही दृष्टींनी तत्कालीन समाजवादी राजकारणाचा परिचय आपणांस करून घेतां आला. " मुक्तात्मा कादेवरी प्रसिद्ध झाल्यानंतर बरोबर सहा वर्षानी प्रस्तुत * कांता ही कादंवरी १९३९ मध्यें प्रसिद्ध झाली. भंगलेलें देऊळ ! या कादंबरींत माडखोलकरांनी राजकारणाला दुरूनसुद्धां स्मशश केला नव्हता. शाप? मध्ये नायकाच्या समाजवादी मताचे ओझरते उलेग्ब आळे आहेत. यापेक्षां विशोष कांहीं राजकारण त्याहि कादंबरींत नाहीं, पण ' कांता ' प्रसिद्ध झाली तेव्हां :' शभर टक्के राजकीय कादंबरी ' असे तिर्चे कोणी बणेन केलें; तर, ही कादंबरी केवळ बुद्धिजीवी बाचकांसाठीं असून यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या माडखोलकरांच्या तीन कादंबऱ्यांपेक्षां ही का्दं- बरो अधिक सरस आहे असें मत कोणीतरी सांगितलें. तेव्हां, संपूर्ण पणे राजकीय असलेल्या या कादंबरीतील राजकारणाची तपासणी जरा कसो- शीनेंच करावयास पाहिजे. येथे आपल्याला सनदशीर ' राजकारण करणाऱ्या राजकारणी पुरुषांची तात्विक व्याख्याने ज्याप्रमार्णे ऐकावयास सांपडतील त्याचप्रमाणे दहृशतवादी क्रांतिकारकांच्या गुप्त बेठकींतील हृदय-

७६ मुक्‍तात्म्यापासून प्रमदरेपयत

मेदक च्चाहि एकावयास सांपडतील; इतकॅच नव्हे तर, दहशतवादी राजकारणांतील प्रत्यक्ष कृतीचा भागहि आपणांस पहावयास सांपडेल, तत्कालीन दहशतवादी राजकारणाचा कोन्सिलांतील सनदशीर राजकार- णाचा ऐतिहासिक दृष्ट्या अभ्यास करू इच्छिणाऱ्या चिकित्सक वाचकास ही कादंबरी महत्त्वाची वाटावयास पाहिजे,

कांतेचा कॉडमारा

माडखोलकरांनी नायिकेचें नांव कादंबरीला दिलें असल्यामुळे तिळा प्राधान्य मिळावे असा त्यांचा हेतु असावा. परंतु, कादंबरीला नांव देण्यासारख महत्त्व प्रत्यक्ष कादंबरीत कांतेला मुळींच मिळालेले नाहीं. कादंबरीचा शोबट कातेच्या शोकपूर्ण अंतांत होतो यामुळें कदाचित्‌ तिचें नांव कादंबरीला देण्याचा मोह माडखोलकरांना झाला असावा, परि- णामाच्या दृष्टीनें पाहिलें तरोहि शोकमय अंत झाल्यामुळें कांतेची करुण मूत डोळ्यांसमोरून दूर होत नाहीं हें खरें असलें तरी कांतेपेक्षां सर महादेव ठाक्रच वाचकाच्या मनावर अधिक परिणाम करतात हें अमान्य करता येणें शक्य नाहीं. असें असतां कांतेलाच प्राधान्य देण्याचा श्री. माडखोलकराचा उद्देश उघड आहे. कादंबरी ' शहोभर टक्के राजकीय असल्यामुळें आणि तिच्यामध्ये बुद्धिजीवी वाचकालाही गुदमरून टाक- णाऱ्या प्रचारकी थाटाच्या व्याख्यानांनीं भाऊगर्दी केल्यामुळें कादंबरी हातांत धरण्यासाठी प्रथम काहींतरी जबरदस्त आकषण निर्माण करणें माड- खोलकरांना भागच पडले असले पाहिजे. भाणि “कांता या नाबामुळे ते आकषेण निःसंशय उत्पन्न झालें आहे !

हें अधिक विशद करण्यासाठीं, कांतेला प्राधान्य मिळावे हा लेखकाचा उद्देश उघड असल्यामुळें तिचीच चर्चा प्रथम करू. कातेचा होवट शोक- पूर्ण करण्यांत लेखकाचा एक हेतु असा दिसतो कीं, तिच्या ' रम्य पण उदास ? जीवनाची अशी दुखःमय परिणति दाखविल्याने एरबीं ज्या व्यक्तीला प्राधान्य मिळण्याची शक्‍यता नव्हती तिला तें प्राधान्य मिळार्वे आणि यामुळें कादंबरीला तिचें नाव देण्यात विशेष प्रमाद घडू नये. शेवटच्या प्रकरणामुळे वाचकाच्या मनावर होणाऱ्या बिलक्षण परिणामाने

कांता ७७

'ही गोष्ट पुष्कळच साध्य झाली आहे हें मान्य करणें प्राप्त आहे. पण कांतेच्या त्या शोकपूर्ण अन्तामुळें झाळेल्या परिणामाने भारावलेल्या मनां- तीळ पहिली खळबळ शांत झाल्यावर असे म्हणण्याचा मोह होतो कीं, कांतेला प्राधान्य मिळालें तें तिच्या स्वतःच्या वेशिष्ट्यामुळें नव्हे, तर लेखकाला तें द्यावेसं वाटळें म्हणून !

सर महादेव ठाकूर या माली गव्हर्नरसाहेबांच्या पुतण्याची ( प्रिय- दशनाची ) कांता ही पत्नी. ती बी. ए. होती आणि स्त्रियांच्या साऱ्या चळवळींत माग घेत होती असें माडखोलकरांनी ए. २७ वर सांगून टाकलें आहे. ती सुंदर होती हेन सागतांही कळण्यासारखे आहे. कादंबरींतल्या नायिका सुंदर नसतील तर वाचकाला त्यांच्याविषयी आसक्ति कशी वाटावी ) सोंदर्याच्या जोडीला कलासक्तिहि तिच्या ठायीं होती, ती दिलरूबा उत्कृष्ट वाजवीत असे त्याच्या साथीवर श्रोत्याला मुग्ध करण्याइतपत गातहि असे. पण ती नुसतीच सुंदर नव्हती तर त्या सोंदर्यात ' कांहींतरी विशेष, काह्ींतरी अनिवचनीय ' होतें, त्या सोंदर्यात मनाला मोहित करण्यापेक्षा स्वतःविषयी आदर उत्पन्न करण्याची शक्ति जास्त नव्हती का ?......तिच्या सोंदर्यापेक्षां बुद्धिमत्तेचेंच आकषण अधिक घडत असे (प्र. २७ ). वृत्तीने ती गंभीर होती. पण त्या गांभीयात कारुण्याची छटा प्रथमपासून मिश्रित झालेली दाख. विल्यामुळें तिचें जीवन रम्य असूनहि उदास झालें आहे.

अशी ही नायिका स्वतःच्या पतीच्या ध्येयांत बारंबार विभ आणीत आहे. त्यामुळे प्रियदशेनाला ' स्री ही पुरुषाच्या जीवनांतील त्याच्या साहसी वृत्तीला पायबंद घालणारी प्रतिबंधक शक्ति ' आहे असे वाटूं लागतें त्या उभयतांतील आवरणाचा पडदा कांहीं केल्या नष्ट होऊ शकत नाहीं.

ज्ञीचं जीवन भावनामय असतं ' असे उद्‌गार कांता प्रियदशना- जवळ काढते; पण तिचे आयुष्य मात्र निराळी साक्ष देत आहे, प्रियदशे- नाने सत्याग्रहाच्या चळवळींत भाग घेऊं नये अशी तिची अंतयांमींची इच्छा असते; आणि केवळ निरुपाय म्हणून ती पतीच्या इच्छेपुढें मान तुकविते. तिची दृष्टि ' संसारापलिकडे, कुटंबाच्या स्वास्थ्याच्या आणि घरा- ण्याच्या प्रतिष्ठेच्या पलिकडे जाऊं नये ) याविषयीं प्रियदशेनाला आत्यंतिक

स्का मुक्तात्म्यापासून प्रमहरेपयेत

खेद होतो आणि त्याला स्त्रीचे प्रेम म्हणजे निसर्गाचे पुरुषाला कुठल्या तरी एका रूढ परिस्थितीला जखडून ठेवण्याचे मदुसक्ष्म पाश आहेत असें वाटूं लागतें. कांतेचें हे जीवन भावनावशतेचें द्योतक आहे काय! उलट, कठोर व्यावहारिक बुद्धीनें आपल्या पतीला त्याच्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा विलक्षण प्रयत्न ती करते हें सहज दिसून येईल ! भावनाबश स्त्रीचे प्रतीक पाहावयाचे असेल तर इ्यामासुंदरीकडे बोट दाखवावें लागेल. तिचें जीवन खरेखुरे भावनामय आहे. व्यवहारांत आपल्या कृत्याचे काय परिणाम होतील याची मुळींच तमा धरितां मनांत आल्याबरोबर अत्या- चाराचें कृत्य करणारी श्यामासुंदरी भावनामय आहे हें पटते. पण कांता स्वास भावनामय नाहीं. नुसतें कारुण्य आणि औदासीन्य म्हणजे भावना- मयत्व खास नव्हे. अत्यंत दुबळी आणि उदासीन माणसेंही कित्येक वेळां भावनामयत्वाचा त्याग करून पूर्ण व्यवहारी बुद्धोनें वागतांना दिसून येतातच ना?

काता खरोखरच भावनामय असती तर प्रियदशेनाच्या सत्याग्रहाच्या कल्पनेला किंवा उमाकांताच्या अत्यावारी कल्पनांना तिनें पायबंद घातलाच नसता. तिनें तसा पायबद वेळावेळीं घातला; इतकेंच नव्हे तर त्यांच्या कृत्यांच्या भीषण परिणामाची कल्पना मनांत येऊन तिचा थरकांपहि होत असे. आणि असें असलें तरी पतीच्या विचारांना ती संमति देते ती केबळ स्वतःच्या मनाविरुद्ध |! प्रिय- दशनाच्या विचाराशी तिला समरस होता आले नाहो तरी ती आपलें मन मारून * सर्व गोष्टी पाहते यांत भावनामयतेपेक्षां तिचें दौबल्यच अधिक डोळेफाड दिसं लागतें. ' आपल्या सुशिक्षित मुलींचे इथंच चुकतं सारं | स्वतःचे मन मारून टाकायला त्या तयार नसतात, म्हणूनच सुखाचे संसार होत नाहींत त्यांचे !... निसगांचीच मुळीं अशी योनना दिसते कीं, संसाराचा भार वाहतांना जी कुरकूर करील, स्वत:च्या अस्तित्वाचा न्‌ व्यक्तित्वाचा बळी जी आनंदानं देणार नाहीं, ती स्त्री नव्हे;--माता आणि कांता होण्याचा तिला हक्क नाही !?' (ए. ६९). कांते'वें हें तत्त्ज्ञान ती भावनामय नसून व्यवहारी वृत्तीने वागणारी होती हेंच सिद्ध करीत नाहीं काय ! कांता म्हणजे पराकाष्ठेच्या मनोदोबेल्याचा एक आदश समजावयाठ.

काता ७७५.

प्रत्यवाय नाहीं ! ' बी, ए. झाळेळी आणि स्त्रियांच्या सर्व चळवळींत भाग घेणारी ' ही विदुषी कोणते उद्‌गार काढते पहा-'“ पुरुष ज्यावेळीं एकाद्या इट्टाला पेटतात, तेव्हां स्रीचे समजुतीचे किंवा विनवणीचे शब्द निरुपयोगी ठरत असतात त्यांना आळा घालायला !...साइसी पुरुषांच्या आयुष्यांत स्री ही केवळ शोभेची वस्तु आणि उपभोगाचा विषय अततो एक, ( ए. ३० ) स्त्रियांच्या वास्तविक योग्यतेविषयीं विपरीत कल्पना उराशी बाळगणारा एखादा पुरुष ज्या पद्धतीनें स्त्रियांची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करील त्याच पद्धतीनें कांता स्वत:च्या तोंडाने आपली दुर्बलता व्यक्त करीत आहे, दौघेल्याचा आदश तो हाच! पुरुषांची मनें आवरणें हँ स्रियांच्या आटोक्याबाहेरचें काम आहे हें अनेक प्रसंगीं मान्यु करून परिस्थितीला पाठ देण्याखेरीज गत्यंतर डरल्यामुळें येणारीं दःखें घीरार्ने सोसावयास ती तयार होते, परिस्थितीपुढे असहाय होऊन मान वाक- विण्यास ती तयार झाली यांत तिची सहनशीलता व्यक्त होत असली तरी निरुपायाच्या निराठीच्या पोटीं उत्पन्न झालेली ही सक्तीची सहनशीलता आहे हें विसरून चालावयारचे नाहीं! भाऊजींना ताळ्यावर आणायला बाई जशा असमर्थ ठरल्या, तसंच माझंही झालं आहे या बातजतींत, पुरुष एकदां हट्टाला पेटले, म्हणजे संसाराची राखरागोळी झाल्याशिवाय त्यांचे डोळे उघडत नाहींत, (पृ. ६५ )-हे कांतेच उद्गार ती परिस्थितीला मुकाट्याने शरण गेली होती हें उदघोष करून सांगत नाहींत काय ? आपल्या पतीच्या महृत्त्वाकांक्षांलीं ती कधींच समरस होऊं शकली नाहीं. इतकेंच नाहीं तर त्या महृत्त्वाकांक्षांचे सारखं मय वाटत असतें तिला ! ' कठिण कठिण कठिण किती पुरुषह्ृदय बाई? हे जुनेंच पद ती गद्यांत एकसारखी घोकत राहते. पुरुषांची मनं आवरणे किती कठिण असतं हें लग्न झाल्यावर कळेल तुला-” (प्र. ६७ ) असा पुरुषांच्या मनाविषयींचा बागुलबुबा ती उमिलेच्यापुढे उभा करिते. एकदा सांगितलें तर उ्मिळेला कदाचित्‌ पृ॒र- षांच्या मनाची खरी कल्पना येणार नाहीं. अशी शका येऊन ती पुन्हा एकवार म्हणते- पुरुषांचे मन आणि महत्वाकांक्षा या किती विलक्षण चिजा आहेत तें लम झाल्याशिवाय कळणार नाहीं तुला !-तीरावरल्या झाडांचीं पानं प्रवाहात पडल्यानं त्याचा वेग कधीं कमी झाला आहे का?”

८० मुक्‍्तात्म्यापासून प्रमद्रेपयंत

प. ६९ ) कादंबरी संपेपर्यंत उर्मिलेचें लम झालेलें दिसत नाहीं; पण पुरुषांच्या मनाच्या काठिण्यांविषयी कांतेनें तिच्यापुढे उभ्या केलेल्या या बागुलबुबामुळें तिचें मन खास हादरले असलें पाहिजे कदाचित्‌ तिनें आजन्म कुंवार राहण्याची प्रतिज्ञा केटी अस्तली पाहिजे !

कांतेच्या सोंदर्यात पार्थिवतेचा अंश फार कमी होता हें कादंबरी- काराने अनेक वेळां स्पष्टपणें सांगितलें आहे. तिच्या सोंदयापेक्षां तिच्या बुद्धिमत्तेचाच प्रभाव अधिक पडत असे, तिचें जीवन भावनामय नसन मुख्यतः बौद्धिक होतें हें यावरून चागले प्रतीत होतें. तिच्या स्वभा- बांतळा तो मानीपणा आणि बौद्धिकता पाहिल्यानंतर प्रियदशान दिपून जात असे, प्रणयाच्या ऊर्मी विलीन झाल्यावरसुद्धा तिला आपल्या व्यक्ति- स्वाचा विसर पडल्याचा त्याला क्षी अनुभब आला नव्हता” ( पृ. १११); आणि यामुळेंच प्रियदर्शनाच्या महत्त्वाकांक्षांचें सौरस्य कळून ती त्यांच्याशीं कधींही समरस होऊ शकली नाहीं. पतीच्या महत्त्वाकाक्षांशीं समरस होण्याच्या बाबतींत तिचें बौद्धिक जीवन आणि व्यक्तित्व सतत प्रत्यवाय उत्पन्न करीत आहेत. याचा थोडक्यात अर्थ असा कीं, कांतेचें जीबन भावनामय नसून स्वतःच्या व्यक्तित्वाचा परिपोष करण्याची लालता घरणारें आणि मुख्यतः बौद्धिक होतें. परंतु आपल्या व्यक्तित्वाचा विकास व्ह्य्वा अशी अनिवार लालसा असूनहि तं व्यक्तित्व तिळा कर्धी हि प्रकट मांत्र करता आलें नाहीं. तिचें बौद्धिक जीवन पतीच्या करारी निश्चयापुढें धुक्याप्रमाणें वितळत गेळें आणि मानसिक दौभल्याच्या जोडीला श्यारीरिक दौबंल्याची भर पडल्यामुळे तिचा अंत असा उदास आणि करुण झाला !

कांतेचें हे उदासरम्य जीबन वाचकाच्या मनाचा ठाव घेत असलें तरी तिच्या पराकाष्ठेच्या दौमेल्यामुळें तें खिन्नदि होतें; आणि तिच्या व्यक्तित्वाचा बौद्धिकतेचा चाललेला निष्ठुर कोंडमारा पाहून माडखोलकरांना आधु निक' सशिक्षित सख्रीचा नमुना ( (४०० ) वाचकाच्या पुढे मांडावयाचा होता कीं काय अशी दृढ शंका येऊं लागते, सशिक्षित आणि ' स्रियांच्या चळवळींत भाग घेणारी * कांता स्वत:च्या दोबल्याचें असलें प्रदशोन करीत असतांना पाहून शिक्षणामुळे बोद्धिकतेचा व्यक्तित्वाचा विकास त्तरिया -करू शकतील हें खरें वाटत नाहीं,

कांता -$

दहशतवादाच्या पा्थवभूसीवर कांतेचें हे करूण चित्र केवढा विलक्षण विरोध निर्माग करतें ! राजकारणातील विविध बिषयावरील पाडित्यपूर्णे प्रवचनांनीं दहशतवादी क्रातिकारकांच्या मठींत चाललेल्या पिस्तुलांच्या हदयमेदक चचांनीं गुदमरून गेलेल्या निःशस्त्र वाचकाळा कातेच्या सहवासांत निःसंशय विरंगुळा मिळतो !

सर महादवब ठाकुएंचे तेजस्वी व्यक्तित्व

कांतेच्या दुबळ्या उदास जीवनावर पडदा टाकून सागरव्हिलामध्यें शिरल्य़ाबरोबर अत्यंत विरोधी चित्रे दिसू लागतात, सर महादेव ठाकूर हे माजी गव्हनेर गहूमंत्री आणि त्यांच्या खान्याच्या टेबलाभोंजतीं बसन खाद्य पदाथावर ताव मारणारी आणि भरल्या पोटावर गाषी-आयवित पत्रव्यव- हारापासून तों जगांतील सर्व प्रकारच्या राजकारणावर अधिकारवाणीने आणि वक्‍्तृत्वप्ण रीतीनें व्याख्पानें देणारी अने$ प्रतिष्ठित पात्रे आपणांस पहावयास मिळतात. पण काट्याचमच्यांच्या कणडटु निनादांतून आणि बक्‍तत्वकलानिपुण पंडितांच्या व्याख्यानाच्या माऱ्यांतूनहि सर महादेव यांचें विलक्षण तेजस्वी व्यक्तित्व पूर्णगणें उमटून दिवतें. किंबहुना असेंहि म्हगतां येईल कीं, वाचकाच्या मनावर खरा परिणाम कादंभरींतील कोणती व्यक्ति करीत असेल तर ती व्यक्ति म्हणजे सर महादेव ! अमयांद ते भव आणि तितकीच अमर्याद सत्ता उयमोगिलेल्या सर महादेवाच्यासारख्या अत्येत मानी तेजस्वी पुरुषाला स्वतःच्या घराण्याचें नांव घाळविळेलें पाह- ण्याचें दुदेंब सद्दन करावें ळागतें, स्वत:च्या मुडाच्या चडोल वृत्तीची कल्पना पूर्ण रणें असल्यामुळें घराण्याचें नांव पुतण्या तरी उजळ करील या वेड्या आरोनें व्याकुळ झालेल्या सर महादेवाना पुतण्याकडून दारुण निराशेचा घक्का मिळावय़ाचा होता. माजी गव्हनराचा पुतण्या कायदेभंगाच्या चळ- वळींत सामील होणें ही घटना खरोखरच विचित्र आहे यात इंका नाहीं, प्रियदशनाविषयीं मनांत बाळगलेल्या नानाविध आकाक्षाचा चुराडा डोळ्या- देखत झाळेळा पाहूनहि अत्यंत घीरानें आलेल्या परिस्थितीशी कुरकुरतां टक्कर देगाऱ्या सरताहेबाविषयीं कुतूहूळमित्रित आदरच वाटतो. भगदीं

द्‌

ट्रे मुक्तात्म्यापासून प्रम दरेपर्यंत

शडोवटपर्यंत त्यांचा करारी स्वमाव अभंग राहिला. स्वतःच्या आवडत्या पुतण्याला शिक्षा ठोठावून मी माझी कठोर कतेब्यबुद्धि लोकांच्या निदशे- नाला आणून दिली असती (पृ. १०४) या त्याच्या प्रियदशनाविष- यींच्या उद्गारांनीं आणि शेवटीं प्रियदर्शन तुरुंगांत गेल्यावर त्याला अ? बग मिळावा म्हणून प्रियेवदा बॅ. नायर्डूंकडे खटपट करायास गेली असें कळल्यापराजर त्यांच्या मानी स्वभावाला झालेल्या विषारी दशामुळें त्यांच्या स्वभावाचे खरं वैशिष्ट्य परिपूर्णतनें प्रर्तात होतें.

: राजकाय कुटुंबा तील राजकारण

कांता आणि सर महादेव टाकूर या दोन प्रमुख्ख व्यक्तीची ओळख करून घेतल्यावर आता थोडेसें राजकारण केलें पाहिजे, राजकारण हा कादंबरीचा हेतु असल्यामुळें कादंबरींतील सर्वच व्यक्तींचं जीबन राजकारण- मय झालें आहे. रानकारणाच्या कोणत्या ना क'णत्या तरी प्रकाराशी कादं- बरीतील प्रत्येक व्यक्ति संचद्ध आहे. राजकारणात प्रत्यक्ष भाग घेणाऱ्या व्यक्ति राजकारणी प्रवचने झोडून ' दुेभर टक्के राजकीय कादंघरो हॅ विधान अक्षरशः खरें बरतात, असेंहि म्हणतां येईल कीं, निव्वळ राज- कारणाच्या जडजंबाल चचेनें कादंबरी अगदींच सत्तावनी क्रातियुद्धा '- प्रमाणें हृदयविदारक होऊं यये येवढ्यासाठीं कांता, विजया, श्य़ामासुंदरी इत्यादि स्त्रियांची योजना लेखकानें केली असावी, आणि या चतुर योळने मळेंच कादंबरी शोवटपयंत वाचण्याइतका धीर वाचकामध्यें उरतो या मार्मिक योजनेच्या जोडील!च सागरव्हिलामधील वेभबद्याली उन्मा- दक वातावरण आणि माणसातील 110 जागत करणारीं स्त्रीदेहाचीं रस, भाव आणि कला यांनीं दुथडी भरून बाहणारीं बणंनें असल्यामुळें प्रचा- रकी वाढ्य़य लिहिणाऱ्यांचा पितामह जो जी, बी. एस्‌. त्यालाहि साधलेली गोष्ट माडखोलकरानीं साधन दाखविली आणि आपली राजकीय व्याख्यान- बाजी सामान्य आणि त्याचप्रमाणे बुद्धिजीवी वाचकांच्याहि गळीं उतर- विण्याचा कलापूर्ण प्रयत्न केटा असं म्हणावयास हरकत नाहीं!

“क्ार्ते तील राजकारणाचे स्वरूप कळण्यासाठी प्रथम सर महादेवांच्या राजकीय कुटुबा'ची माहिती करून घेतळी पाहिजे, ए. १५ वरया

कांता ८$

राजकीय कुटंवा'ची ओळख लेखकाने करून दिली आहे, बे. हेमंतकुमार गुत्ता हे अंडव्हकेट न्ननरल ( प, २५७ ) असून त्याची पत्नी हिमगोरी कौन्सिलची सरकारनें नेमलेली सभासद होती, वब॒कोन्सिलांत नेमणूक झाल्याबरोबर पुरवणी अंदाजपत्रकाबर तिनें ' ठसकेदार ' भाषग केलें होतें, प्रियबंदा देशमुख ही नागपुरातील निमसरकारी चळवळींत प्रामुख्याने भाग घेणारी, जुन्प्रा, संपन्न घराण्यांतील तरुण विधवा होती. या विदुषीसुद्धां कौन्सिलच्या गॅलरीत, लॉबींत किवा लायबरींत नेहमीं दृष्टीम पडत प्रस- गविरोषीं त्या सर महादेवाचे दोत्यहि करीत, यादवराव कदम हे डी. एस्‌. पी, च्या जागेप्यत चढलेले पोलिस अधिकारी होते. सरस,हेषांच चिरं- जीव राघ मोहन शॅरिस्टर असून मजूर समासद म्हणून सरकारनें कोन्सि- लांठ त्यांची नेमणूक केली होती. आणि या सर्व झकपक पोषाख केलेल्या बड्या लोकात सरमाहेबाचा खादीधारी पुतण्या प्रियदशान मोठा विचित्र विरोध निर्माण ' करून रोहिला? होता. १९२९ मध्यें त्यानें बकिलीला सुरवात केली असावी असें दिसते.

या राजकीय कुटुंबांत चाललेले राजकारण अभ्यासू वाचकाला अपुरे वाटं नये म्हणून त्वामीजी आणि पंडितजी या दान (अनुक्रमे) जटिळ कुटिळ आचार्यांची योजना करून आणि त्याच्याकडून अपुरे राहिलेले राजकारणाचे वस्तुपाठ पुरे करवून कादेबरा ' शभर टक्क राजकीय? बन- विण्यात आली आहे !

पण हे सर्व झालें ' सनदशीर ) राजकारणाविषयीं ! सनदशीर राजकारण करणाऱ्या पर्यकपंडितांच्या प्रवच्चनांनीं कादंजरीचा बराचसा भाग व्यापिला असला तरी श्री. माडखोलकराना या ' राजकीय कुटबात ? फार्स करमत नसले पाहिजे, त्यांचा सर्व आढा. कृष्णकांतांच्या ' मिष्टान्नमाडाराकडे ? दिसतो. या खानावळीत इ्यामासुंदरी ही बंगाली तरुणी आणि तिच्या भोंबतीं बउलेले तरुण पिस्तुळाचा चाप दाडल्याबरोबर पिकले कवठ झाडा- वरून खालीं पडावे त्याप्रमाणें दिंदुस्थरानचें स्वातंच्य अलगद हातात पडेल या प्रामाणिक समजुतीने पिस्तुलविज्ञानाची शास्रीय आणि उद्बोधक चर्चा करीत बसतात, दहशतवाद्याच्या या मठीत इ्यामासुंद्री, डी, एस, पी. यांदवरावांचा मुलगा जयसिंग, कातेचा भाऊ उमाकांत, चारुचंद्र नावाचा

८४ मुक्‍तात्म्यापासून प्रमदरेपयंत

एक बंगाळी तरुण, आणि इतर दोन चिल़ूर लोक येवढे सभासद नेहमी जमतात आणि जयंत चितळे या भर्यकर दहशतबाद्यापासून प्रात करून घेतलेल्या स्फूतींच्या स्फुलिंगांनीं पारतंत्र्याच्या कुंद वातावरणांत गारठून गेलेल्या आपल्या युयुत्मु वृत्तीला चेतना देण्याचा प्रयत्न करीत असतात !

दहशतवाद्यांची बलाढय इंग्रज सरकारलाहि भीति वाटते. मग, सुरी- चाकू हींच हत्यारें माहीत असलेल्या आणि दिवाळींतल्या पिप्तुटायलिकडे किंवा सिनेमांत पाहिलेल्या पिस्तुलायमलिडडे पिस्तुलविज्ञानाची महिती घपुळींच नसलेल्या शास्त्रदीन सामात्य वाचकाला कृष्णकांताचे ' मिष्टान-< भांडार ' अल्लीबाबा आणि चाळीस चोराच्या गहेप्रमाणें थरकांप उडविगारें वाटल्यास नवल नार्ही ! म्हणून प्रथम सरसाहेबांच्या राजकीय कुटुंबांत अनाहूत जाऊन तेथील खमंग टोस्ट चघळें-आणि मग मसालेदार काफीचा एखादा घोट घेऊन चपराशाने आणलेल्या काचपात्रात हात धुव. येवढे झाल्यावर तबकांतला विडा तोंडांत टाकू हळूच वेताच्या खुर्चीवर रेळून ? * अथातो राज्यशास्त्रजिज्ञांसा ' असें म्हणून कान टवकारून त्या राजकारणशोडांची भरघोस प्रवचने ऐकू !

एक गोष्ट प्रामुख्याने नजरेस येते ती अशी -' राजकीय कुटंबाःत एक प्रियदर्शन सोडून दिला तर बाकीचे सारे गांधीवादाची प्रत्यक्ष किवा अप्र- त्यक्ष टवाळी करणारे आहेत. सर महादेवांना ' बायक्रापुटें सोशलिझमवर व्याख्यान ' ही कल्पना फार अनिष्ट वाटते. ( पृ. १७ ) जबाबदार माण- सानी ' जिमा मोकाट सोडून ' जहाल भांषा वापरू नये असें त्यांच्या सनदशीर मनादा वाटत असतें. प्रियदशनानें काँग्रेसच्या चळवळीपासून भ्रयत्नपूर्वक दूर राहावें अशी त्याची मनापासून इच्छा आहे. पण तरुण पिढी स्वतःपेक्षा अधिक जहाल निपजणारच याचीहि कल्पना त्यांच्या मनाला होती. “' तूं काँग्रेसला मिळालात याबद्दळ मला म्हगायचें नाहीं कांहीं, आमच्या पिढीपेक्षां तुमची मतं अधिक जहाळ अतावींत हें साइ- जिकच आहे.” (पृ. १८ ) खरें म्हणायचे तर राजकीय कुटुंबांत सर महादेवच सवात अधिक विचारपूर्वक तोळून बोलत असतात. श्रांधींच्या मार्गाने जाण्यांत देशाचं कल्याण नाहीं असा त्यांचा विश्वास आहे. आ्रांतिक स्वायत्ततेच्या काळांतीळ पहिल्या मंत्रिमंडळांत प्रियदर्शन असावा

कांता ८५

असें त्यांना मनापासून बाटत असल्यामुळें ते त्याचें मन बळविण्याची रिकस्त करोत असतात. या सर्व गोष्टींमुळे त्याची व्याख्याने जवाबदारीची जाणीव ठेवून केलेलीं दिसतात. गांधीवादावर टीका करीत असता ते गांधींचीहि टवाळी उडवितात, पण त्यामध्येंहि फट्कळपणापेक्षां विचारी धूर्तपणाच अधिक दिसतो. “गांधींची ती धार्मिकता तुम्हांआम्हाला तिरस्करणीय आणि दांमिक़ वाटते, पण बहुजनसमाज त्या धार्मिकतेमूळेंच त्यांच्याकडे इतक्या प्रवळतेनें ओढला गेला आहे, असें ते मि. मूर्हेड यांना बजावून साग- तात. ' राजकारणांतीळ सय हे किती चंचल आगि सापेक्ष असतें! हॅ सिद्ध करण्यासाठीं त्यानी केलेली गांधींच्या सत्याची मीमांसा (पृ. १५७) चिन्तनीय आहे. सत्य सत्य म्हणजे तरी काय ! सःय सापेक्ष असतें हें तर झालेंच. पण, राजकारणांत ही त्याची सापेक्षता त्ते, पक्ष आणि परि- स्थिति यांच्यावुळे इतकी कांहीं वाढते की, शोबटीं एका माणसारचेंसःयहे दुसऱ्या माणसाच्या दृष्टीनें असत्य ठरल्याशिवाय रहात नार्ही. ' सरसाहेच * राजकीय चारित्र्य भाणि खाजगी जीवन ' यांत दोन ध्रुवांइतकें अंतर मानतात. त्यांना म. गांधींच्या खाजगी जीवनाविषयी आदर आहे. फक्त त्याचें राजकीय चारित्र्य त्यांना पसंत नाहीं. अंगीकृत कार्याविषयी अविचलित निष्ठा, सार्वजनिक बाघतींत चोख वतन आणि लोकांची प्रतारणा करण्याची वृत्ति या तीन गुणानाच ते राजकीय चारिञ्य समजतात आणि लोकांची प्रतारणा करण्याच्या बाबतींत मात्र त्यानीं (म. गाघींनी ) युरोगातल्या निर्ढांवलेल्या मुत्सद्यांवरहि ताण ' केल्यामुळें सरसाहेबांना म. गांधींचे राजकीय चारित्र्य मान्य नाहीं, पण त्याचवरोबर ' गांधींचे खाजगी जीन अत्यंत शुद्ध आहे ' याविषयीं त्यांना मुळींच शेका वाटत नाहीं. दहशतवाद्यांच्या मठींत बाबरणारा जयसिंग आणि सर महादेव या निरनि- राळ्य़ा कार्यक्षेत्रांत वावरणाऱ्या दोन व्पक्तींच्या म. गाधींच्य़ा व्यक्तित्वा- विषयींच्या कल्पनांमधील भयंकर विरोब लक्षात घेतला असतां सर महादेव व्यावहारिक आणि समतोल मनाचे धूत राजकारणी पुरुष आहेत हें कळून चुकते. जयसिंगकृत ही मीमासा पहा.-'' तुमच्या त्या महात्म्याची रहाणी न्‌ तःबज्ञान याचा विचार जों जों करावा, तों तों मानवी विकृतीचा तो एक अजज नमुना आहे असं वाटायला लागते मनाला ! एकोकडे स्वतःला

८६ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्वरप्यंत

' दरिद्रनारायण म्हणवून घेऊन उघड्या अंगानं हिंडायचं न्‌ दुसरीकडे कोट्याधीशयांच्या तंत्राने राजकारणाची सूत्रे हलवायची !...... एकी उडे अह्मचर्यावर प्रवचने झोडायचीं न्‌ दुसरीकडे तरुण शिष्यिणींकडून शारी रसेवा करून घ्यायची............! (पृ. ५५ ) आतां सर महू देव काय म्हणतात पहा, गांधींचे खाजगी जीवन अत्यंत शुद्ध आहे. राबददल मला इंका नाहीं, तसेंच हातीं घेतलेल्या कार्याविषयी त्यांची निष्ठाहि अम- ्यांद असते.” (पृ. १५८ ) याच ठिकाणी सर महादेवाची थोर व्यक्तींच्या खाजगी जीवनाविषयींची उदार विचारतरणी पहा. अलौकिक 5यक्तींच्या चारिञ्यामागून नीतितत्त्वें धावत जातात असे म्हटलें तर ते चूक होणार नाहीं. ज्याचं बुद्धिसामर्थ्य अचाट असतें, त्याच्या बौद्धिक आणि मानसिक गरजाही अचाट असतात...... त्याच्या खाजगी वर्तनाचा उपसग जोंग्रयेत सार्वजनिक कार्यांना होत नादीं, तोंपरदेत लोकाना त्याची दख्वल घेण्याचें कारण नाहीं. (पू. १५८)

सरसाहेताचे विद्वान चिरंजीव ब. राधामोहन म. गांधींना 'गसपुतीन समजतात. “' हिंदुस्थानांतल्या गब्जरातल्या गब्वर भाडवळवाल्यांशीं अस- ळेला त्यांचा ख्हसंवघ, टेंगिक चवेविषयींचा त्यांचा हव्यास, स्त्रीमहवासा- विषर्यींची त्याची आसक्षिति आणि आपल्या प्रत्येक कृतीला घार्लिक स्वरूप देऊन स्वतःचे माहात्म्य पद्धतशीर रोतीने वाढविण्याचा त्याचा प्रपव्न पाहिला, म्हणजे त्यांना रासपुतीन म्हणाबय़ाला हरकत नाहीं वाटत फारशी.” ( ए. ९९ ) इंग्लंडांत सात वर्षे राहून गुण उघळलेल्या (प २२) आणि अपरात्री पिऊन घिंगागा घालणाऱ्या ( पु. ६४ ) आणि डान्सिंग हाळमधून चे. गुस्तांसमवेत दोन अग्लो इंडियन पोरींना बरोबर धेऊन बाहेर पडल्यावर दारूच्या धंदींत पानपट्टीच्या दुकानासमोर गडबड केल्यामुळें पोलिसांनी पकडून गेटावजर नेलेल्या या सर्वसंगयरित्यागी महाशयानीं म. गांधींच्या ऱ्वारित्याची चर्चा करावी या गोष्टीला हसार्वे कीं त्याच्या बेजबाबदार मृस्यपणाची कींब करावी तेंच कळत नाहीं ! जो प्रकार राघामोहनचा तोच चे. गुसांचा. या प्रचेड राजकारणी पुरुषाला त्याची पत्नी कशी ' टोमगावते' ह्य खास माडखोलकरांचा शब्द आहे ! ) तें पाहण्यासारखे. आहे-- “६ आणि मी इथून टळल्यावर तुम्ही न्‌ राधामोहन सदरमधल्या अंग्लो

कांता ट्क

इंडियन पोरींना घेऊन रात्रमर धुमाकूळ घाला ! गोरेवाड्यांचा बंगला आहेच झोगारून ठेवलेला तुमच्यासाठी ! ”? ( प. १८६ ) म. गांघींच्या र्‍चारिञ्याची चचा करण्याच्या बाबतींत या चडोडांना त्याच्या श्र दानती- मुळें खात अधिकार प्राप्त झाला आहे यात शका नाहीं |

सरपाहेओांच्या राजकीय कुटुंबांतील राजकारणाचे हें असें स्वरूप आहे. गांचीवादावर चर्चा करण्याचा आव भाणून शेवर्टी म. गांब्रींच्या व्यक्ति त्वाचीच नीरस चर्चा करणाऱ्या राजझारणांतल्या पेंढाऱ्य़ांना गांधींना स्त्रीसहवास आवडतो ? हा मंत्र जपण्यापलीकडे आणखी काय बौद्धिक पराक्रम करतां येणार

गांधीवादावरोल या व्याख्यानांच्या जोडीला कोगतींच निश्चित मर्ते नसलेल्प़ा पंडितजींची व्याख्याने आहेतच ! व्याख्यानांचे विघ्रप्रहि विविध वैचित्र्ययूणे आहेत.--कामगारांची दु:स्थिति, सटाबुटात मिरवणारा आधुनिक तरुण, स्वातंत्र्याचा खरा अर्थ, गावी समाजवाद, जत्राहरलाळ सोशलिध्ट रियब्लिक, महाराष्ट्र राजकारणांत कां मार्गे पडला, हिंदू समाजाच्या अधोगतीचें कारण, इंग्रजांची महत्वाकाक्षा, जागतिक दृष्टि, इत्यादि विषयावर पंडितजींचीं विद्वत्ताप्रचुर व्याख्याने ऐकण्याचे भाग्य ज्याला लाभलें तो धन्य, तो पुण्य !

या व्याख्यानांच्या विषयांसंबंघीं फारशी चर्चा करण्याची आवरपकता नाहीं, एरबीं पंडितजीचीं हीं व्याख्याने हृदय हातानें घट्ट दाबून धरून ऐेकाबयास हरकत नाहीं. पण अत्यंत अस्थानी आणि अवेळीं व्पाख्यानें कोणी बडबडायला लागला कीं, त्याच्या अंगावर चावरा कुत्रा सोडावासा वाटतो. प्रिवदशनाला अटक झाल्यानंतर कांतेचें समाधान करून तिचा पाहुणचार घेण्यासाठीं आलेल्या हा पंडिव घरांत पाऊल टाडल्यापासून कांतेच्या समोर वरील जाड विषरयांअर चार पानें व्याख्यान नरर्डे दुखेययेत बघडचजडतो हो गोष्ट संतापजनक आहे खरोखर! आगगाडीचा भत्रकर अपघात झाल्यावर सुदेवाने शीरसलामत वाचलेल्या उतारूंसमोर एक्स- ची एंजिताच्या घातुकपणावर शास्त्रोप व्याख्यान अपघाताच्याच ठिकाणीं देणाऱ्या एंजिनविज्ञारददावर जीं स्ठृतितुमर्ने उघळलीं जातील त्याच तुमनांनीं या पंडिताची श्रतिस्मृतिपुराणोक्त पूजा बांघावयाचा अनावर मोह होतो !

ट्ट मुक्‍्तात्म्यापासून प्रम दरेपयंत

सठस्त्र क्रा्ताचे राजकारण

सरतेरोबटीं दहृशतवाद्यांच्या मठींत प्रवेश करावयाचा आहे. सरास क्रांतीनेंच फक्त स्वातंत्र्य मिळेल ही प्रामाणिक आशा उराशीं बाळगून एकत्र जमलेळे अ।र्घा डझन वीगत्मे चोरून आणलेल्या पिस्तुलाचे बार करून गांधींच्या मख अर्हितावादानें विनाकारण दुगावलेलें हिंदवी स्वातंत्र्य खेचून आणावयास उद्युक्त झाले आहेव. आणि शेवटीं इयामासुंदरी, जय- सिंग चारुचंद्र या तिघानीं एका साहेबाचा पिस्तुलानें खून करावयाचा बेत केटा असतां नेम चुऊल्याठुळे साहेब तर मरत नाहींच, पण उलट त्याचीच गोळी श्यामासुंदरीला लागून ती मरते तिचे दोघे मित्र पकडळे जातात-आणि त्यामुळें या “* पतित देशाला स्वातंत्र्य अद्यापि मिळे शकले नाहीं! ती गोळी त्या साहेबाला लागली असती तर १९३० च्या एप्रिल- मध्येंच हिंदुस्थान कायमचा स्वतंत्र झाला असता आणि गाघींच्या अहि- सेच्या कटकटींतून भारतमाता मुक्त झाली असती !

कादंबरींतील एकंदर राजकारणाचे सूक्ष्म अबलोकन केलें असतां माड'- ख्वोलकरांना कांहीं तरी निमित्ताने गांधींची गांधीवादाची टवाळी करा- बयाची अनिवार लालसा असली पाहिजे हँ स्पष्ट दिसून येतें. त्यांना जर निःपक्षपाती चर्चा करावयाची असती तर त्यांनीं गांधीवादाची तरफदारी करणारें एखार्दे जाणतें व्याख्याननाज पात्र निमाण केलें असतें. पण तसें काहींच झालें नाहीं, आणि गांधीवादाचा प्रतिनिचि म्हणून निर्माण केलेला प्रियदर्शन बाकीच्या व्याख्यानपंचाननांच्या मान.नें ' कोण्या झाडाचा पाला? वाटतो ! बिचारा बोलतोहि अगदीं थोर्डे, त्यामुळें तोफांच्या गड- गडाटांत तडतड्यांच्या झावाजाप्रमाणे त्याचें गांधीबादाचें समर्थन लोपून जातें,

श्री. माडखोलकरांना नुसतें गांधीवादांतील वेयर्थ्य दाखवावयाचें नसून दहदातवाद्यांच्या जहाल क्रांतिकारक तचे मदृत्व वाचकाला पटवावयार्चे आहे. कृष्णकाताच्या मिष्टान्नभांडारांत जमलेल्या व्यक्ति हेच त्याचे खरे जिवलग ! जयंत चित्ळे या दहशतवाद्याच्या गुरुमाउलीनें १८ माच १९३० रोजीं जयसिंगाला पाठविलेल्या दद्वापानी पत्रावरून हें उघड शेते,

कांता ८९.

कादंबरीचे एकंदरींत सर्वच वातावरण ' सशस्त्र क्राति? या शब्दाने दुम- दुमून गेलें आहे, सशत्र क्रातींनें मिळाले तरच स्वातंत्र्य मिळूं शकेल हें युयुत्सु तत्व खरोखरच माडखोलकराना पटवाबयार्चे असेल तर त्यांचा हेतु त्यांना कल्पनाहि नसेळ इतका अयशस्वी झाला आहे. पिस्तुलवाद्याची स्टँगमनला गोळी घालून स्वातंतर्पराची मुहूतंमेढ रोबण्याची कल्पना फसते आणि स्टेंगमनचीच गोळी लागून इयामासुंदरी मरते इय्रामासंदरीचें दहन करून तिचे दोघे साथीदार रात्री जे निजतात ते अगदीं सकाळीं नऊ वाजतां प्रत्यक्ष स्टंगमन त्याच्या उशाशी येऊन उमा राहीपर्यंत ! मिस्वुलवाद अयदास्वी होतो कटांत प्रत्यक्ष सामील असलेल्या थोड्याशा लोकांगलीकडे तें तत्त्वज्ञान फेलावू शकतच नादीं हें स्वत: माडखोलकरांनींच सिद्ध केलें आहे. कारण उमाकान्तानें पिस्तुलाची चोरी केल्यावर तो कटाला नाला- यक आहे या कल्पनेने जयसिंग त्याला सर्व गुपित सांगत नाहीं, शेबटीं कट फक्त या तिघांतच शिलछ़क राहतो. क्रांतिकारकांच्या भोंत्रतीं एक विशिष्ट तेजोबळय निर्माण करण्याचा प्रयत्न आरंभीं करण्यांत आला आहे. पण पुढें हें वलय नष्ट होऊन सा'ध्या मानवाकृति त्या ठिकाणीं राहिलेल्या दिसून येतात. जयंत चितळेच्या प्रेमाचा अव्हेर करणारी आणि त्याला मर्यादेयळीकडे जाऊं देणारी इयामासुंदरी महिन्या सवा- महिन्यांतच स्वतःवर लादून घेतलेले बंधन झुगारून देऊन जयसिंगाच्या सहवासांत प्रणयमृच्छंना अनभविते आणि “त्या अवस्थेचा आस्वाद आणि उन्माद यांनीं तिचें हारीर आणि मन जणं काहीं भारून टाकलें) जातें.

हा प्रकार झाला जयसिंग आणि इंयामासुदरी यांच्यासारख्या निश्चयी आणि करारी दहशतवाद्यांचा! उमाकात हा उघडउघड अधवट दहदात- वादी ! डी. एस, पी. कदमांच्या स्वाजनी खोलींत शिरून त्याच्या टेबलाच्या खणांतील पिस्नुळ तो चोरीत असतां त्याची प्रेयसी विजया त्याला पाहते आणि तिला एकदम मूर्च्छा येते. सदर उमाकांत तिला त्या स्थितींत उचळून तिच्या खोलींत नेतो आणि तसल्या त्या भयंकर स्थितींत सुद्धा हा तेजस्वी जहाल क्रातिकारक अतृप्त मनाने, आणि शरीरशास्त्राच्या व्य्यार्थ्या- प्रमाणेंच जणं काय, त्या मूच्छित स्त्रीच्या वरविरहित, विलोभनीय कामवासना जाग्रत करणाऱ्या अवयवाकडे चिकित्सक जिज्ञास्‌ बद्धीनें

९० मुक्‍तात्म्यापासून प्रमद्वरेपर्यंत

पहात राहतो! आणि हा म्हणे पिस्तुलाचा बार करणार आणि साहेबाला सतुद्रापलिकडे पिटाळन लावणार!

अध्याचारी क्रांतिकारक तत्त्वज्ञानाचे वैयथ्य स्वतः रपामासंदरीच स्पष्ट करीत आहे. तिचे हे कारुण्यपूणे उट्गार पहा--“' मामावर देशोघडीला लागून हलवायाचें दुकान काढण्याची पाळी आली; भाई ऐन तारुण्यांत फासावर गेला; आहे त्यांच्या वियोगाने झिजून पिचून मेळी. -- आमच्या साऱ्या कटबाची अगदीं वाताहत होऊन गेली या क्रातिवादामुळे !- माझ्यांत आतां आवडया माणसाचे मरण पाहण्याची शक्ति उरलेली नाही. ? (ए.४१)

भी. माडखोलकरांचे कलांवेभव

श्री. माडग्वोळकरांच्या कला मकतेचें कोतुक करितांना त्यांच्या ब्याख्या- नांकडे दुलक्ष करावेंसें वाटतें. प्र २१ वरील वर्णन यासाठीं आचावें. पृष्ठ २७ वरील कांतेचें बणन असेंच रेखीव आहे. प्रठ १७५ वरील खालील वाक्ये पाहा--_“ चांदण्याचा शुभ्र प्रकाशा त्या ताटव्यावर पडला होता आणि त्या प्रकाशात अधउट उमललेल्या कळ्या हळबारयर्णे हंसत होत्या त्याचें तें लाजरे, मधर हास्य पाहून तिच्या मनाला कसलीशी सूक्ष्म वेदना झाली आणि तिच्या हृदयांतल्या गृदमरडेल्या अबोध भावना गाऊं लागल्या.” कांतेच्या शोकमय अंताचें वणन असेंच अत्यंत हळबारपणें केलें आहे. माझ्य़ा मतें कलेतील सूचकतेची परमावधि या ठिकाणो झाली आहे.

परंतु माइखोलकराच्य़ा कलाविलासाचे खरे क्षेत्र निराळेच आहे. स्त्रियांच्या सोंदर्यारचे निरनिराळ्या अवय्रडांचें उन्मादक वर्णन केल्याबद्दल पुष्कळांनीं त्यांच्यावर कडक टीका केळी आहे. (' वाड्य़यशोभा, ? जून १९३९. पृ. ५६ ) परंतु या टीकेचा मळींच उपयोग नाहीं ! माड- खोलकरारचे तें वैशिष्ट्य आहे--तो त्यांचा स्वभाव आहे. एकवेळ कादंर बरी लिहिणें ते सोडून देतीळ पण या स्वभावाचा वैशिष्ट्याचा त्याग ते कधींहि करणार नाहींत, त्यांची उरोजप्रियता अनावर आहे, कोणाला काय प्रिय असावे हें ज्याचा तो ठरवील, व्यक्‍तीच्या मनाचा हा प्रश्न आहे, यामुळें उन्नत बक्षःस्थढाचीं उरोजांची वणनें माडखोलकरांनी करू नयेत

कांता ९१

असा कोणी उपदेश करण्याचें कारण नाहीं. पणत्या बाबतींत ओचित्य भग होईैळ येवढी खघरदारी माडखोलकरांनी अवश्य घ्यावी. कारण, ओचि- त्यभंग ददृटकून रसभंग करतो हे त्याच्यावारुख्या चतुर कलामिज्ञाला एखाद्याने सांगण्याची आवश्‍यकता नाहीं. अनोचि-यादते नान्यद्रसमज्धृत्य कारणम्‌ ? ईं ध्वन्यालोककारानींच सांगाबग्रास इवे असें नाहीं, “काता! कादंघरींत पृष्ठ ७४ वर या प्रकारच्या औओचित्यभग!चें स्पष्ट लक्षात येण्यासारखे उदाहरण आहे. मार्गे त्याची थोडीशी चर्चा केली आहे. मार्च्ळ्त पडलेल्या स्वत:च्या ग्रेयसीकडे ज्या पद्धतीनें आणि कामुकतनें उमाकात पाहतो ती पद्धति आणि कामुकता खास औचित्यभंगाला कारण होतात.-'' मानेपासून उरोजापयंत क्रमाक्रमाने उन्नत होत गेलेलें गोरेपान वक्षःत्थलळ, बोडिस घातललें नस- ल्य़ामुळें गुंड्या सुटलेल्या सेळ ब्लाउजमधून दिसणारे रेखीव उरोज, नीवि- बंघापर्थेत निमुळता होत रोळला नितळ कटिप्रदेश, विष्कटलेल्या पातळाच्या निळसर रंगामुळे खुलून दिसणाऱ्या गोंडस जेघा !--” कां, कादंबरीकार, थांबलात कां ! सस्कृत कवींचा आधार घेऊन वणन परिपूर्ण करतां येणार नाहीं का? वर्णन ठीक आहे हें ! पण कोगत्या परिस्थितींत किती शगार करावा याला कांहीं मयादा असते कीं नाहीं !

विजया मूच्छित पडल्यामुळें तिचें वस्त्र विसकटलें तर त्यांत अस्वाभाविक कांहींच नाहीं, याबाजतींत मी अन्यत्र जे लिहिलें आहे तें येर्थे उद्‌धूत करणें अस्थानीं होणार नाहीं असें वाटतें. “.ती संदर असेल तिचे वित्रत अवप्रब पराकाष्ठेचे उन्मादक असतील या दोन्ही गोष्टी एऊदम मान्य. पण ती बेशुद्ध पडली असतां तिला शुद्धीवर आणिण्याची प्रथम खटपट करण्याऐवजो मशारनिल्हे क्रातिकारक तिच्या विलोमनीय अव- यवांकडे सूक्ष्मपणे पहात बसतो. या ठिकाणीं स्रीच्या विवृत अवयवांचे उन्मादक वर्णन करणें अभिरुचीच्या दृष्टीनें योग्य आहे काय ? असें वर्णन ओऔजनि-यमंगाला कारणीभूत होणार नाहीं काय ? पण लेखकाला याची थोडीसुद्धां फिकीर नसावी असा दाट संशय येतो............या ठिकाणीं संदर्भानुसार, तिच्या अधनझ शारीराचें इत्कें गहिरे वर्णन करण्याची थोडी तरी जरूरी होती काय ? पण स्त्रीदेह्याची उत्तान आणि कामुक वणेने, करण्याचा थोडासा प्रसंग उद्भवल्याबरोजअर ओचिःय ' वगरे साऱ्या

९२ मुक्‍्तात्म्यापासून प्रमद्ठरेपर्यंत

गोष्टी चुटकीसरशी विसरल्या जातात याचा हा बलवत्तर पुरावा आहे, ”% शाप ) कादंघरींतील लच्छीच्य़ा अनावृत तारुण्याचे आणि ' गुलाबाच्या दाठर कळ्यांप्रमाणें ' असलेल्या तिच्या उरोजांच्या ' टचटचीत ! अग्रांचे, रसरशीत ? ताज्या नारिंगाप्रमारणे ' स्पशांला मऊ ' पण ' अंतयामी टणक ? असलेल्या तिच्या 'उभार' उरोजञांचें गहिरे वर्णन करून माड- स्वोलकरांनीं या बाबतींत पहिला घडा गिरबिला होता हें वाचकाच्या थ्यानांत असेलच. प्रस्तुत कादंबरींत उत्तान वर्णनाच्या जोडीला औचित्य- भंग कसा करावा हीन अभिरुचि कलात्मक रीतीनें कशी प्रकट करावी हा पुटचा घडा ते गिरवीत आहेत, आणि, या उन्मादक कलेंतील त्यांचें यश ' प्रतिपः्वन्द्रलेखेव ) वृद्धिंगत होत गेलेले आपल्याला पुढच्या कांहीं कादंतेऱ्यांत दिसून येणारच आहे. म्हणून त्याची येथे चर्चा नको!

राजकर्‍य व्याख्याने

राजकीय व्याख्यानांचा विविध विषयांवरील चाचा अक्षरशः कहर झाला आहे या कादंबरोत, 'मुक्तात्माः कादंबरीतहि चंद्रशोेखरचीं कांहीं व्याख्याने आहेत. पण, प्रस्तुत कादंबरींतील व्याख्यानाच्या मानानें तीं बरींच संयत आहेत हें कबूल केलें पाहिजे. कादंबरीत प्रसंगोपात्त कांहीं महत्त्वाच्या विषयावर चचा असल्या तर त्यामुळें रागावण्याचं कांहीं कारण नाहीं, पण अश्या चर्चा घटनांतून निमाण झालेल्या असाव्यात, म्हणजेच, त्या समयोचित समयप्रेरित असाव्यात, केवळ व्याख्यानांसाठी व्याख्याने किंवा चचोसाठीं चर्चा असा प्रकार वरचेबर होऊं लागला तर तें दूषणीय ठरेल, विशेषतः, खास स्वतः चीं मर्ते वाचकांना कळविण्यासाठी अथवा त्यांच्या माथी मारण्यासाठी लेखक जेव्हां एकाद्या पात्राचा उपयोग करून घेतो तेव्हां तीं व्याख्याने आक्षपाह ठरतात. नाटकापेक्षां कादंबरींत व्य़ाख्यानांना अधिक अवसर असतो हे मान्य. पण, या व्याख्य़ानांमुळे कादंबरीढा वादविवादमंडळाचें अथवा चक्रीकीतनार्चे स्वरूप येऊं नये इतकी तरी कादंबरीकारानें स्वबरदारा घ्यावयास पाहिजे. कादंबरीच्या साच्यांत

|)

: साहित्याचा धुवतारा, ' ए. ११७.

कांता ९३

ओतलेला राबकीय मतप्रचार कला, तंत्र, किंवा त्या मतप्रचाराची परिणाम- कारकता या दृष्टीनें कितपत यशस्वी होऊ शकेल हे. मराठी बाड्यय़ांत अजून ठरावयाचें आहे. कादंबरींत मतप्रचार असावा किंवा नसावा हा 'प्रक्ष त्या कादंबरीत विवेचिल्या गेलेल्या प्रचारकी मतांचा वाचकांवर चिरस्थायी परिणाम झाळेला दिसून आला तर सुटेल असें काहींना वारतें. पण चिरस्थायी परिणाम झाला किंवा नाहीं हे. ठरविण्याचे साघत कोणतें १? तें कांही असलें तरी वृत्तपत्रांत आलेले सभाचे आणि चचोचे साग्रसंगीत वत्तान्त किंवा अतेंब्छींतील विविध वादविवादांचे रिपोर्ट म्हणजे काहीं कारदंजरी वाडय़य नव्हे ! कादंजरींत व्याख्याने असलेलीं चालतील. पण, त्या व्याख्पानामुळें कार्दबरोला एकाद्या रिपोटांचं का्द- बरीकाराळा रिपोटराचं स्वरूप येता कामा नये ही अट आहे, नुसतेच चचोचे रिपोटे कादंबरींत दडपून देण्याऐवजी राजकीथ बात्तींतील स्वतःचे सिद्धान्त तर्केशद्ध रोतीनें मांडण्यासाठी लेखकानें आधुनिक भारता ? सारखा एखादा ग्रंथ लिहून राजकारणावर र्जे काय पाडित्य आपल्पाला प्रदा्शीत करावयाचें तें बेडाराक करावें. पण हे करण्याची बौद्धिक कुवत ज्यांच्याठिकाणीं नाहीं असे 'कच्च्या दिला'चे लोक स्वतःला मान्य असलेले पारखुन घेतलेले वेडेवाकडे तिद्धान्त आपल्या कादं- बरींतील पात्रांच्या द्वारे बेधडक माडतात पात्रांना पुढें करून आपण त्या मताविषयींच्या घाऱ्या जपाबदारीतून सहीसलामत सुटून जातात. शांघीवादावर स्वतः गांधीजींवर माडखोलकराची अनेक पात्रे काळवेळ पाहतां तुटून पडतात. यांतेलीं कांहीं पात्रे तर अगदींच मामुली, बाष्कळ, किंबहुना नालायक असल्यामुळें त्यांनीं केलेल्या गांधीवादाच्या अथवा गांधीजींच्या व्यक्तित्वाच्या हेटाळणीकडे सभ्य माणसांना लक्ष देण्याचें कारण नाहीं. पण, प्रतिष्रिते आणि जाणत्या पात्नाच्या द्वारें हे काम जेव्हां माडखोलकर करू लागतात तेव्हा त्यांनीं केलेल्या विधानाची वापरलेल्या युक्तिवादाची कडक इजेरी कोगी घेतली तर त्यांत कांहींच चूक होणार नाहीं, वास्तविक, जी गोष्ट पराकाष्ठेची विवाद्य आहे तिची चचा करावयास अथबा त्यावर साघक बाघक मत देण्यास कादंबरीतील पात्रे फारच थोड्या मर्योदेंत उग्युक्त ठरतात, निश्चित

के.) मुक्‍्तात्म्यापासून प्रम दरेपर्यंत

सिद्धान्तांचें प्रणयन करावयाचें भरसेल तर निराळाच प्रबंध लिहिणें आव- इयक असतें. शॉ नाहीं का प्रदीधे प्रस्तावना लहून आपले सिद्धान्त मांडीत ! अद्या प्रणीत केलेल्या सर्व सिद्धान्तांची संपूर्ण जबाबदारी मांडणाऱ्यावरच पडते. पण, कादंबरींत ती जबाबदारी त्या त्या पात्रावर दकळून कादंबरीकाराळा फडर्के झटकतां येते. आपले वैवक्तिक दूषित पूर्वग्रह व्यक्त करण्यासाठीं माडखोलकरांनी अनेक पात्रांचा दुरुपयोग करून घेतला आहे अशी त्यांच्याविष्द्ध तक्रार करावयास भरपूर जागा आहे. त्यांच्या निरनिराळ्या कादंचऱ्यांत आलेल्या राजकीय चर्चामध्यें त्यांचीं स्वतःची मतें इतक्या स्पष्टपणें दिसत आहेत कीं, त्याबद्दलची सारी जत्नाजदारी त्यांच्या शिरावर टाकावयास कसलीच हरकत नाहीं. माडखोलकरांमध्यें कांही प्रामाणिकपणा असता तर आपल्या पात्रांआड दडून स्तत:ःस॑ मान्य नसलेल्या राजकीय मतप्रणाठींबर भथवा एखाद्या राजकीय पुढाऱ्यावर त्यांनीं निरगल टीका केलीच नसती. पण त्यांच्या बुद्धीचा तकशक्तीचा आंबाका येथपर्यंतच असल्यामुळें एखादा राजकीय प्रत्रंघ लिहावयास सांगून त्यांच्या ज्ञानाच्या मर्यादा उघड करून दाखबिण्यांत कांहींच मतलब नाहीं. समाजवादाचा पुरस्कार अजागळ पात्रांच्या द्वारें करोत असतां निरनिराळ्या कादंबऱ्यांतून वरचेवर गांधी- वादाची वा गांधीची त्यांनीं जी बेछूट निदा केडेली आहे तिची या कादंबरींत केवळ सुरवात आहे. “मुखवटे, “नवे संसार! 'प्रमद्दरा' या राजकीय कादंबऱ्यांच्या विवेचनाच्या वेळीं प्रस्तुत विषयाची आणखी चचा करावयाची असल्यामुळें येथे यापेक्षां अधिक कांदीं लिहिणेंच बरें !

3260

दुहेरी जीवन

कांता ' कादंबरीत सशस्त्र क्रांतीच्या राजकारणाचा ऊहापोह केल्या- नंतर त्या कादंबरीतील विविध राजकीय चर्चाचा खुद्द माडखोलकरांनाच किंचित्‌ कंटाळा आल्य़ाप्रमाणें झालें असावें. आणि यामुळें रुचिपाळट म्हणून प्रत्यक्ष राजकारणापासून अथवा राजकीय वादविवादांपासून अलिस्त अस- लेली दुहेरी जीवन ! ही कादंबरी १९३९ च्या डिसेंबर महिन्यांत, म्हणजे * कांता! लिहिल्यानंतर दहाच महिन्यांनीं, त्यानीं लिहिली. येर्थ समाजवाद नाहीं, दद्दशतवाद नाहीं, गांघीवादाची टवाळी नाहीं, सामाजिक प्रश्नांवर चर्चा नाहीं, प्टेटानिक लव्ह नाही. अथवा ध्येयवादहि नाहीं. भंगलेले देऊळ ? या कादंबरींतील अनिरुद्ध मात्र आतां आपल्याला मुकुंदाच्या वेषांत पुन्हां आढळेल अनू सुलोचनेच्या वेषांत आढळेल, पात्र जवळ जवळ तींच आहेत. नाटक फक्त बदललं आहे. पण, पात्रांना आतां चांगला सराव झाल्यामुळं तीं आपल्या कलेत अधिक दर्दी झालेलीं दिसतील. “भंगलेल्या देवळांःतील अनू अनिद्द्धाच्या उन्मादक प्रेमानें बेहोष झाली असल्प्रापुळें, स्वतःच्या विचारांवर विक्रारांवर तिचा मुळींच ताबा राहिला नसल्यामुळे त्याच्या मोहूप्राय आयुष्यांतील भनेक निंद्य प्रसंग स्वतःच्या वडिलांकडून कळले असतांहि त्या साऱ्या गोष्टींकडे ती दुलक्ष करते. इतकेंच नव्हे तर त्याचा अपराघ सोम्य करण्यांचा प्रयत्न करते; किंबहुना, त्याच्या हातून घडलेल्या प्रमादांचा णाठपुरावाहि करिते हे आपण मारग पाहिलेंच आहे--“' शिक्षणाचा प्रसार जसजसा होत जाईल आणि लम्नाचें बय जतलसें वाढत जाईल, तसतशी अविबाहित मुलां- मुलींच्या ठिकाणीं हदी निरागसता कमीच आढळणार,..... अनाप्नात पुष्पांची अपेक्षा करण्याचें तें युग संपर्ले आतां. ( पू. ९८, लाड टाइप माझा. ) अनूनें या ठिकाणीं अनिरुद्धाच्या बिवाहपूवे आयुष्यांतील प्रमादांकडे डोळेझांक करावयाचें ठरवले आहे हे स्पष्ट आहे. विवाहोत्तर जीवनांत अनिरुद्ध जे स्वेराचार करितो त्याबद्दल एका शब्दानेहि तिनें

२६ मुक्‍तात्म्यापासून प्रमदरेपयंत

पसंती दशवबिल्याचा पुरावा नाही, उलट, शक्‍्पर होईल तितक्या निष्ठुरपणें ती त्याच्य़ा वर्तनावर टीकाच करीत आहे. सामाजिक परि- स्थिति आमूलाग्र बदललेली असल्यामुळे आचारविचारांच्या बाबतींत पू्वीइतका कडक सोंअळेपणा यापुढें राहूंच शकणार नाहीं हें मान्य करून, अनूनें अनिरुद्धाच्या विवाहपूर्व दुर्वर्तनाकडे दुलेक्ष कां करावप्राचें ठरविलें हे आपण समजू शकतो, इतका विचारांचा उदारपणा नवीन लोक दाख- बतील यांत शंका नाहीं, पण जुन्या लोकांपेकोंहि कांहीं लोक हें करावयास तयार होतीलसें वाटतें,

परंतु ' दुहेरी जीवन ! या कादंबरीतील साराच मामला निराळा आहे. “अनिष्द्धाची सुधारून वाढविलेली आवृत्ति' असें ज्याचें यथाथ वणन करितां येईल असा या कादंबरीचा नायक मुकुंद सुलोचनेसारख्या तुशि- क्षित सुसंस्कृत स्तत्रीचरोबवर विवाह झाल्यानंतर जें ' दशकुमारचरित? नव्याने करून दाखवितो त्याची तरफदारी स्वतः सुलोचनाच करीत आहे. या ठिकाणीं मुकुंदाच्या विवाहपूर्व आयुष्यांतील प्रमादांचा प्रश्नच उद्भवत नाहीं, त्याच्या हातून जें कांदहो अद्भूत चरित्र घडलें आहे तें सारें विवाहो- त्तर आहे. पतीच्या विवाहोत्तर स्वैराचाराला न!ख़षीनें बळेंच मान्यता देण्याचा प्रमग स्त्रियांवर अनेक वेळां येतो हें आपणांस ठाऊक आहे. अशी प़रन्यता त्यांनीं दिली नाहीं तर त्यांचें जीवन आहे त्यापेक्षा अधिकच भीषण होतें असा नेहमींचा अनभ आहि. पण, अशा प्रकारचें जीवन घालविणाऱ्या सतञिया आपल्या नशिबाला दोष देऊन आपले वैराग आयुष्य कसेतरी घालवीत असतात याबद्दल कोणाहि सहृदय माणसाला केव्हहि सहानुभूतीच वाटली पाहिजे, आणि याच कारणामुळें अनूविषरयी आपगास सहानुभूति वाटली तर त्यांत अस्वाभाविक असे काहींच नाहीं, सुळोचनेच्या दुर्दैवी जीवनाविषयींहि सहानुभूति वाटावयास हरकत नव्हती. पण, मुकंदाच्या विबाहीत्तर स्वैराचाराची प्रत्यक्ष माहिती मिळूनहि ती त्या स्वेराचाराबद्दल त्याला दोष तर देत नाहींच, उलट, अगदीं निःसंदिग्ध शब्दांत त्याची तरफदारी करते आणि त्याचा अपराध सौम्य दिसावा, किंबहुना क्षम्य ठरावा अशीहि खटपट करते. हा साराच प्रकार सामान्य -माणसाच्या आकलनाच्या पलिकडचा आहेयांत शका नाही, आणि म्हणूनच

दुहेरी जीबन ९७

मुकुंद ही ज्याप्रमाणें अनिरुद्धाची सुधारून वाढविळेडी आदृत्ति आद्वि त्याचप्रमार्णे सुलोचना ही अनूची सुवारून वाढविलेली आव्रत्ति आहे असं म्हगावयात इरकत नाहीं. अनिरुद्धाला ज्या गोष्टी करण्याचा धीर नव्हता स्या मुकुदानें लीलेने करून दाखविल्या आहेत, आणि स्वेराचाराचें समथन करण्याचा जो धीर मनूला झाला नव्हता तो सुलोचनेला झाला आहे असें दिसून यईल,

चाळू युगमानाचा महिमाच असा आहे कीं, सुशिक्षितांच्या संसारांत कोणत्या ना कोणत्या तरी कारणानें वेवाहिक असंतोष थोड्याफार प्रमाणांत रहाणारच. सरिक्षित आणि पुढारलेल्या समाज्ञांत स्त्रीपुर्षांची सलगी अनेक कारणामुळें दिवसेंदिवस वाढतच चाललेली दिसून येईल. विवाहित पुरुषाचा अविवाहित स्त्रियांशी अनेक प्रसंगीं निकट सहवास होत असतो हें स्पष्ट दिसत आहे. निकट सहवासाचे परिणाम विवाहित स्त्रीलाच जास्त भोंबतात हेंहि अगदीं खरे. जनाच्या भ्रमरवत्ति असलेला विवाहित पुरुष सहवासवशात्‌ दुसऱ्या एखाद्या अविवाहित तरुण स्त्रीकडे आकृष्ट होऊं शकतो. याला प्रेम म्हणा किंञा मोह हणा अथवा वासना म्हणा. वस्तुस्थिति अशी आहे खरी. आणि यामुळेंच, अलिकडच्या बर्‍याच मराठी कादंबऱ्या या वैवाहिक असतोषावर पुरुषाच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या प्रेमावर आधा- रलेल्या आहेत असं दिसून येईल. सुरिक्षिताच्या संतारांत नव्पानें उद्‌ मव- णाऱ्या या निकडीच्या प्रश्नांडे डोळेताक करणें हें घातक आहे यांत दोडा नाहीं. किंबहुना, जाणत्या लेखकानं या प्रश्नांचा सवागीण विचार करून व्यावहारिक दृष्टीने उगयुक्त अशीं जर उत्तरे दिलीं तर तीं इवींच आहेत. नवऱ्याच्या बहुरंगी, बहुढंगी, चवबचाल प्रेमामुळे सुशिक्षित विवाहित सरीला ख्य़ा मानसिक यातना भोगाव्या लागतात त्या अपरिहार्य दपजून त्यांकडे दुलक्ष करणें पुरुषाच्या प्रत्येक नवीन 'प्रेमा चें रस भरित वणेन करण्यांत समाधान मानर्णे या दोन गोष्टींत कादंबराकारानें आतांपर्यंत आपले मन गुतवून ठेवळेलें आहे असें दिसतें. या प्रश्नाचे विळेबण करून त्यांपावून उः्पत्न होणाऱ्या अडचणींत्रर कांहीं तोडगा सुचविण्याचे घाडस कादंबरीकाराला अजन करवत नाहीं हें कमूल केलें पहिजे, तोडगा नाहीं सुचविला तरी चालेल, पण, सुशिक्षित पुरुषाच्या हातून विवाहानंतरहि

9

९८ मुक्तात्म्यापासून प्रमद्वरपर्यंत

खो अनाचार घडतो त्याचें प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन तरी कोणी करूं नये. आधुनिक सुशिक्षितांच्या मेळाव्यांत उत्पन्न होणाऱ्या वेवाहिक असंतो- धाचे केवळ तिऱ्हाइतपणें ब्णन करण्यात माडखोलकराना समाधान वाटत नसार्वे असें निदान दहेरी जीवन ? या कादंबरीपुग्तें म्हणावयास कांहींच हरकत नाहीं, वेवाहिक असतोषाचें अकारण अवडजर माजवून येन केन प्रकरेग त्याला वाचा फोइणरे लोक जगांत नसतात असें नाहीं. पण, अशा प्रमरें खोट्याच असंतोषाचे निमित्त पुढें करून आपल्या रंगेल विलासी किंबहना व्यभिचारी वत्तीबर जोंगरयत ते पांबघरूग घालीत नाहींत वब आयल्या वत्तीचें शास्त्रीय समथन करीत नाहींत तोंययंत त्याच्या अनावर मोगलालुग्तेकडे दलक्ष करावयास हरकत नाही, परंतु, कादंबरीतील पात्रे ज्यावेळीं आपल्या अथवा इतराच्या ठपभिचाराचें नुसतेंच प्रदशान करितां त्याचे प्रत्यक्ष अथवा अप्रयक्ष समथन करण्यांत बुद्धि वेंचतात त्यावेळीं त्या पात्रांचा निमाता जा कादंबरीकार तो स्व:चे विचार त्या पात्रांच्या तोंडून वदवीत आहे कीं काय असा संशय आल्याबा'चून रहात नाहीं. आणि याच दृष्टीने ' दुहेरो जीवन ' या कादंबरींतील वैवाहिक असंतोषाचे स्वरूप आपणास आता पहावयाचे आहे.

प्रस्तुत कादंबरींतील सुशिक्षित ससंस्कृत नायक मुकंद विवाहापूर्वी सुलोच नेशी विवाह झाल्यानंतर किती प्रकारचे रंग उघळतो याचें माठें रसपूर्ण वर्णन माडखलकरानीं केलें आहे. विवाहापूर्वी तो एका पारशी कुटुपर ? च्या मार्गे लागतो नाना रंगढंग करून ती पद्मपत्रमिवा- म्मसा ' पूर्णग्णें अल्प राहून त्याच्याशीं लग्न करण्याचें नाकारते. हे मकुराचें पहिलेंययञेम, पहिल्या प्रेमाची महृति तरुण वेटंरचीं दुःखें वेश्ीबर टागणाऱ्या प्रतिभासंपन्न लेखकापासून तों तहत माध मनोहरांपर्यंत सवांनी मुक्तहस्ताने वर्णिली आहे हें कोणास ठाऊक नाहीं ! मकुंदहि पहिल्या प्रेमाच्या नाशानें तळमळत असतां हेलन फनोडीस या ' सक्तीने कोमा्य पतकग्लल्या ? तरुणीशी सल्गी वाढवं लागला--_अथवा ती सलगी आपोआप वाढत गेली. तिला आणि मला कळत आमचा दा स्नेह हूतक्या जलद वाढत गेला की, रोज एकमेकांना भेटल्यारिवाप्र चेन पडे- नांसं झालं आम्हाला ( उ. ६५ ), पहिलें बहिलें प्रम अचानक खंडित

दुहेरी जोबन ९९

झाल्यामळें 'छ्लीसुलभ' (मला वाटतें, माडखोलकरांनी द्या शब्द ५०७००९७012 या इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून वापरला असावा, ) मुकुदाला पुन्हा एकदा प्रेमयाशांत पडणें आवश्‍यक वाटलें थरांत काय विलक्षण आहे ? स्वरोखरच., कांहींहि नाहीं ! कोणताहि ! नॅमिळ ?) मानव असंच करील परंतु, हाय ! हेलनचें ल्न एका बुढुघा दंतवेद्यार्शी होतें--अन्‌ श्री मकुंद पुन्हां एकदा निराश होतात. त्याच्या निरारोबद्दलहि कांहीं तक्रार करण्याचें कारण नाहीं.

पग या निराशीच्या पोटीं मुकुंदामधील सुस्त डॉन्‌ जुअन्‌ जागा होण्याच्या पंथाला लागतो, डॉन्‌ जुअन्‌ची ही प्राथमिक अवस्था पहा- मी मनांत आणलें असतें, तर तिच्या ल्म़ानंतरहि आमचा प्रेमसंजंघ-पण माझे मन आजच्या इतकें निढावलें नव्हतें त्या वेळीं 1”

याला श्री, मुकद ' भावजीवन ' असें अमिधान देतात, मुकद नंतर सुलोचनेशीं विवाह करितो ती त्याची कायदेशीर प्रणयिनी बनते. पण गंमत ही कीं, सुलोचनेच्या सहवासांत मुकुंद जें जीवन घालवितो त्याला तो झावजीवन ' म्हणावयास तयार नाहीं, सुलाचने, तुझ्य़ा बुद्धिप्रधान व्यक्तित्वानें माझा सगळा संतार, माझे अलिकडलें सगळें जीवन ढ्यापर्ले आहे, यांत शेकाच नाहीं. पण माझ्या भावजीअनांत मात्र स्थान नाहीं तुला! (ए.६१)

: भावजीबन

मकुदारचें हे“ भावजीअन ' म्हणजे काय गोडबंगालळ आहे तें आतां पाहिलें पाहिजे, या भावजीबनाच्या मंथनातून श्री. माडखोलकराच्या प्रेम विषयक तत्त्वज्ञानाची काहीं रत्नेंडि गवसली जाण्याचा सभव आहे. हेलन फर्नाडितच्या बाबतींत वंचना झाल्यानंतर मुकुंदाच्या कक्षेत सुळोचना येते. तिची ' ब्रौष्दिकता त्याला आकर्षक वाटते त्यामुळेच त्याचें लक्ष तिच्या- कडे जाते. कांतेप्रमाणेंच ही सुलोचना बौध्दिक तेजानें तळपणारी, गमीर, मितभाषी शालीन स्त्री आहे. सुलोचनेंवषयींचे त्याचें आकषंग बाढत गेलें तें संगीताच्या अभिरुचीमुळे, ' वायुलीनच्या आतंतापूर्ण सरानी ? मकुंदानें मानी सुलोचनेच्या हृदयांत प्रवेश करून घेतला,

१०० मुक्तात्म्यापासून प्रमहरेपयत

कोणाला वाटेल, वैत्राहिक जीवन यशस्वी व्हावबास सामःन्पतः ज्या गुणांची अपेक्षा असते त्यांपेकीं बरेचसे गुण सुलोचनेच्य़ा ठायीं असताना तिच्या सहवातांत त्याला : भावजीवन ? कीं काय म्हणतात तें अनुभवाज- यास मिळालें असावें. नाही, याला : भावजीअन ? म्हणत नाहींत ! वाला घ्रेम ? म्हणत नाहींत | मुकुंदाचा हा सवाल ऐका- पण या साऱ्या आकषणाजा प्रेम म्हणतां येईल का ?......तिच्यामुळें मला स्वतःचा विसर कधींहि झाला नाहीं,... अर्थातू मी प्रणय म्हणू शकत नाहीं त्याला, पण थतीला प्रणयोन्मत्त करणें जरी सुलोचनेला कधींच जमले नाहीं तरो माझे जीवन यशस्वी व्हावयाला, नेतृत्वाला पोषहु अशा माझ्प़ा गुणांचा विकास व्हावयाला तिचें तें संयत आणि समंजस सहजीवनच खरोखरी कारण झालेलें नाहीं कां? अशी स्पष्ट कबुली देणें त्याला भाग पडतेच.

मग प्रश्न असा कीं, सुलोचनेसारखी पत्नी प्रास होऊनहि मुकुंद तिला उघड उघड फसवून घराबाहेर ' भावजीवन ' प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न कां करितो आणि या प्रश्नाचे उत्तर देण्यांत माडग्वोलकर स्वतःला गुंतवून बसळे आहेत. सुळोचनेविषरयी स्वत:ला जे कांहीं वाटतें त्याला सुकुदरावांच्या मतें ' प्रेम ) ही संज्ञा प्रास होऊं शकत नाहीं. खरें प्रेम तें की, जे माणसाला उन्मत्त बनवितें मर्यादेयलिकडे जावयास लाविते, ज्यामुळे अंगावर अविरत रोमांचाच्या लहरी उट्‌ं शकत नाहींत तें कसले प्रेम ! ज्यामुळे मनाची अवस्था वादळांत सापडलेल्या नौकेसारखी होत नाहीं तें प्रेम नव्हेच |! ज्यामुळे मनुष्य गोड स्वझमय ग्लानीत गंगून जाऊं शकत नाहीं ते प्रेम या पदवीला पात्रच नाहीं, सुलोचनेनें असलें प्रेम मुकु- दाला कधींच दिलें नाहीं. आणि येणेपरी ' मावजीवन ? लब्ध झाल्या मुळें बिचारा नाइलाजास्तव ज्यायोगे ग्लानि येईल, गंगी येईल, अंमल न्वढल्यासारख होईल, धुदकारल्यासारखे होईल, उन्माद चढल्यासारख वाटेल, बादळांत सांडलेल्या नौक्रेप्रमाणें वाटेळ अश्या खऱ्या, जातिवंत, रसरसलेल्या प्रेमाच्या मार्गे धाव घेग्याचें ठरवितो.

हें सारें मान्य, पण शंका अशी कीं, सुडोचनेचें जीवन मुख्यत; बौद्धिक आहे, तिच्यांत भावनांचा थयथयाट नसून एक प्रकारची गंभीर शांतता आहे हें चांगलें माहीत असून मुकुंदाने असल्या धीरप्रशांत प्रेयतीवर आरं-

दुहेरी जीवन १०१

भींच प्रेमाचा वषाव करून लग्नहि कां कसे केलें? एकदा दिलेलें वचन पाळून कतव्य पार पाडण्याचा काहीं हा प्रश्न नव्हता. बरें, तिच्यामळें स्वतःच्या गुणांचा विकास झाला ती स्वतःच्या नेतृत्वाला कारण झाली अशी तोच कबुली देतो. पण कोणत्याहि कारणामुळें असो, तो सुळो चनेसारख्या बुद्धिप्रचान सात्त्विक स्त्रीची प्रतारणा करून व्यमिचारी आयुष्य घालविण्यास उद॒क्त ह'तो स्वतःचे पतित जीवन तिच्यापासून मोठ्या कसोशीने लपवून ठेवितो. कौन्सलमधील भाषणें तयार करण्याच्या कामी स्वतःच्या पतीला मदत करणाऱ्या बौद्धिक तेजाबरोषर कलेची आसक्ति बाळगणाऱ्या स्त्रीची प्रतारणा करणाऱ्या मनुष्पाला कोणतें प्रेम हवें होतें हे समजणे फारसें कठीण नादी. सुठोचनेमळें म्हणे त्याला मयादेच्या पलीकडे जातां येत नवहते, तिचे प्रेम म्हणे त्याला उन्मत्त करीत नव्हतें तिचें प्रेम म्हणे त्याला धद करीत नव्ह्ते. शापेन प्याल्याप्रमा्णे मादक धदी यामुळें उत्पन्न होईल तेंच खरें प्रेम अशी त्याची खऱ्या प्रेमाची व्याख्या आहे, सुस्वरूप गणी पत्नीच्या प्रेमांत कक आणणारा उन्माद नसल्या. मळे गांबमबांनीच्या फमास लावणीच्या साथींत पाघळणाऱ्या प्रेमांत धंदी उत्पन्न करून घेण्याची लालसा बाळगणाऱ्या दोलतजाद्यात वब मकंदरावा- सारख्या सुसत्कुत अभिजात मनुष्यात फारता फरक आहे असं वाटून घेण्याचें काहीच कारण नाहीं. जर सुटोचनेंत कधीहि होणारे दुर्गण असते, उच्च संस्कृतींत शोभणारा रासवटपणा तिच्या अंगो. असता, पतीच्या जीवनाशी समरस होण्याचें त्याच्या गुगांची रसिकतेने वाहवा करण्याचें साम्थ्ये तिच्यात मुळींच नसतें, रूगाने ती हीन असती, कलशीं तिचें जन्मतः वेर असतें, किंबा ती स्वतःच चवचाळ असती तर अन्प स्त्रीच्या मार्ग लागल्याबद्दल मुकंदास फार थोडा दोष लागटा असता, परंतु त्याची स्वतःची कबुली स्ष्ट आहे. सुलोचनेअरील त्याचं मन उडण्याचे कारण तिच्यामध्ये केफ उ"पन्न करण्याचें सामथ्ये नव्हतें हेंच एक होय. दुमरें कांहीं नाहीं. ही अंमल, निश्या, केफ वगेरे प्रकरणें खरोखरीच गूद आहेत यांत शंका नाहीं. बदफली पुरुषाने आपल्य़ा बदफेलीपणावर झांकण घालण्यासाठी उपयोगांत आणलेली हद्दी एक वळुति आहे.

१०२९ मुक्‍्तात्म्यापासून प्रमद्वरेपयंत

वस्तुस्थिति अशी आहे कीं, मुकंदानें कितीहि प्रयत्न केला असता तरी खगांतील कोणत्याहि स्त्रीशी तो फार काळ इमानी राहंच शकला नसता त्याच्या स्वभावाची घडणच अशी आहे, बिचाऱ्याचा त्याला खरोखरच काहीं इलाज नाहीं ! कोणत्याहि उन्मादक स्त्रीपासून उत्पन झाळेला केफ त्याला फार वेळ धुंद करूं शाकलाच नसता. द्राक्षासबाकडून शांपेनकडे वळणाऱ्या जीवाला असेहि एखाद्यावेळीं दिसून येण्याचा संभव आहे कीं ज्या केफाची आवइप्रकता आहे तो शापेनमधून सुद्धां निमाण होऊं शकत नाहीं, म्हणून शेवटीं आबलेल्या ताडीकडे जरूर तो केफ उलसन्न होण्यासाठीं धाव घेणें आव$प्रक ठरलें तर त्से करावयास काय प्रत्यवाय असावा ? कांहींच नसावा खरोष्वर ! केफ उत्पन्न झाला म्हणजे झालें. साधनांकडे पहाण्याचं काय कारण असें कांहीं लोक जगात असतात कीं त्यांना परा- काष्ठेच्या सोंदयानें निथळणाऱ्या गणवती स्रीच्या सहवासांतहि फार काळ गोडी वाटत नाहीं. त्यांना वैचित्र्य हर्वे असतें. या वेचित्र्पाच्या लालसेने ते एखाद्या सामान्य स्त्रीकडेवुद्धां आकृष्ट होतील-त्या स्त्रीच्या सहवाताचा कंटाळा आला कीं आणखी कुठें तरी जातील, त्यांच्या या रुचिवेचित्र्याठा कांहीं विशोष आधार असतो असे मुळींच नाहीं. असे जे लोक असतात, त्यांच्याच कोटींतील मुकुंद आहे.

या चवचाल वृत्तीचे अप्रत्यक्ष समर्थन स्वतः मुकुंद पुढीलप्रमाणें करीत आहे- “' निरनिराळ्या राजकारणी पुरूषाचा रोजचा जीवनक्रम मी बार- काईेनें पहात होतो. त्यांचा सारा दिवस वेगवेगळ्या परिषदांच्या कामांतून वाटाघाटीत जावयाचा, पण रात्र झाली म्हणजे नव्य, यत, मदिरा आणि मदिराक्षी यांच्याशिवाय दुसरें काहीं सुचत नसे बहुतेकांना !” ( ए. ९७ ) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्तजगार लोक ज्यांप्रमाणें बागतात त्याप्रमाणें वाग- ण्याची लालसा बाळगणारा हा नरपंगव जिनीव्हाच्या नृ:यमंदिरांत 'अनावत अंगकांतीनें विद्यद्दीपांच्या प्रभेला लाजवितील' अशा लावण्यखनींच्या संगतींत थोरांच्या पावलावर पाऊल टाकून रात्र घालवितों. त्यानंतर अगाथा बिल्परफोर्स नामक एका पत्रपंडितेबरोबर तो खूप सलगी वाढवितो. तिच्या- बरोभर तो परिसच्या जलमंदिरात बिहार करावयास जातो. तेर्थे तो काय काय गमती करतो पहा-- त्या तलावाच्या पाण्यांत चारुतर दिसणाऱ्या

दुहेरी जीबन १०३

तिच्या गौर तन्वंगावर नजर ठरत नव्हती माझी! पाण्याखाली ब्यावेळीं आम्ही बुडी मारली तेव्हां त्या संधीचा फायदा घेऊन तिळा जजळ ओढडी मीं आणि क्षणे5 त्या उन्मादक स्थितींत राहून वर येता येतां विलग झालों आम्हीं ! ( पृ. १०२) याला म्हणावे जलक्रोडा |

हें सार्दे आम्ही एकवेळ क्षम्य समजे. पौह्षाचा अतिरेक झालेला हा पुरुब आहे असें समजून त्याला माफ करू, कारण, या रंगेल कृत्यांत माणु- सकीचा अभाव तरी दिसून येण्याचे कारण नाहीं. पण, ससंस्कृञतेला काळिमा फासणारे नीच कृत्य मुकुंद यानंतर करतो, तो नुसताच रंगेळ विलासी तरुण नसून सभ्यतेचा अभ्रा अडकविलेला समाजकंटक आहे हे सहज सिद्ध करिता येईल इतकें त्याचें हें कृत्य घाणे' डे आहे. कोणत्याहि सजत्रीबर त्याच्या नीच कृत्याचे सम थेन करतां यावयाचें नार्ही.

क्षमा देशपांडे नामक एका विघवा डक्‍्टरणीशीं मुकुंदाचा परिचय होतो. ही र्री ' काळीसावळी, लांबट चेहऱ्याची आणि पाणीदार डोळ्यांची प. ११२ ) आहे, हेलन फर्नोडीसच्या बाऱ्तींत मार्गे झालें होतें त्याच- प्रमाणें याहि वेळीं झाले -“ क्षमाचें आणि माझे साहचर्य झगट्यानें बाढत गेले ( पृ. ११७ ) आगि क्षमाला दिवसांतून एकदां तरी भेटल्या- शित्रःय माझ्या मनाला उल्हास वाटत नसे हें समजून चुध्लं होतें मला ”" ( पृ. ११९ ), सदर क्षमा देशपांडेघरोषर मुकुंद जोडीने भटकू लागला. आणि नवरा छुग्रांत जात असतो अशी बिचाऱ्या सुलोचनेची समजूत.

पुन्हां एकदा प्रेमाची व्याख्या

मुकुंदाचें क्षमेचें साहइचये अगदीं झगट्यानें वादत गेलें. कारण काय, तर म्हणे दोघाची कार्यक्षेत्रे एकच होतीं, विचाराचे विषयहि एक होते आणि म्हणून मनेहि एकरूप झाली हती. पण या एकरूपतेला 'प्रेम' ही संज्ञा द्यावपास मात्र आमले डान्‌ जुअन तयार नाहींत हं चिंय आहे. '“ घण ही एकरूपता,हे तादात्म्य म्हणजे प्रेम नव्हे असं-मी बजावून सागितले माझ्या मनाला '! (पू. ११९ ), सुलोचनेमुळे मयादेपठीकडे जातां येत नव्हते, उन्माद येत नव्हता, केफ चढत नव्हता या (रास्त ! ) कारणां- झुळें तुळोचचेविषयीं वाटणाऱ्या आकषंणाला 'प्रेम ' म्हणावयास मुकंद

१०४ मुक्तात्म्यापासून प्रमद्धरेपयत

तयार नव्हता. आतां क्षमा देशपांडेविषयीं वाटणाऱ्या आकषेणा- छाहि तो प्रेम म्हणावयास तयार नाहीं. खरोखर प्रेम हे अजब कोरडे आहे यांत शंका नाहीं! हा र्सिकश्रेष्ठ लवकरच क्षमेशीं भरपूर शारीरिक सलगी वाढवितो, तो तिच्या अंगचटी जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हां तीच त्याला त्याच्या विवाहितपणाची तीव्र जाणीव करून देते. त्यावर मुकुंद म्हणतो, क्षपना, मळा तुइपादिवाय राहणं अशक्य आहे आतां. ... . .तुझे साहचर्य कायमचं लाभण्यासाठी वाटेल ती किंमत द्यायटा तयार आहे मी (पृ. १२१). * कायमच साहचर्य? या दांब्दांचा अथ या रसिकराजांना कळत नाहीं. पण क्षमेला मात्र तो ताबडतोब कळतो. कायमचं साहचर्य हणजे त्याच्या पहिल्या संसाराचा विध्वंस हे तिला समजतें. पण यावर मुकंदाचें उत्तर ठरलेंच होतें-“' तिला (पत्नीला ) सोडण्याची माझी इच्छा नाहीं न्‌ तूहि हवी आहेस मळा, सुळू माझ्या आयुष्यांतून निघून याशिवाय तू लाभणार नाहींस मला असं समज कार्मी !'? बिचारी क्षमा या रोखठोक सवाळावर काय बोलणार? तरी ती म्हृणतेच-'' त्यांना ( सुलोचनेला ) अंधारात ठेवण्याच बेत आहे तुमचा £” खऱ्या जातिवंत, अभिजात प्रेमाचे पुजारी यावर ( प्रामाणिकपणें निभयपरणें ) उत्तरतात- काय हरकत आहे आपण सावधगिरीने बागलां तर कांदरींहि कळणार नाहीं तिला, (प. १२२ ) आहे यावर कांहीं म्हणणें कोणाचें ! साव- घरिरीनें ' वागून शेवटीं हे परमहंस नानाप्रकारच्या गुलजार थापा मारीत कडेलोट करत!त अगदीं, तो रात्रीं तिच्याकडे झोपतो दसऱ्या दिवशीं बायकोला बाटेल त्या थापा मारतो. त्या उत्तराने तिचें समाधान झालं कीं नाहीं याचीहि तो फिकिर करीत नाहीं, क्षमा देशपाडे वारंवार त्याला सूचना देत असते- हा मोह एक दिवस घात करणार आहे आपल्या दोघांचा. या सूचनेवर मुकृद म्हणतो-” घात काय करणार? तसाच प्रसंग आला तर मी सरळ मोकळा होईन तुझ्याशी ल्म करून (पृ. १२४). हा ६८ तमाच प्रसंग ? लवकरच प्रास्त होतो-क्षमा गरोदर राहते; त्या भीषण स्थितीची तिनें जाणीव करून देतांच हा मुक्‍तात्मा अगदीं निर्विकार राहून तिला गभपाताचा सोपा अन्‌ सरळ स्ल्ा देतो. 'रीसरेक्शन्‌' मधील नायक ज्याप्रमाणें कटुशावर बलात्कार केल्यानंतर तिच्या हातावर पेसे ठेवतो त्याप्र-

दुहेरी जीवन १०५

माणें हा ' आंतरराष्ट्रीय ' कतंजगार पुढाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालणारा डॉन्‌ जुअन्‌ क्षमेच्या हातावर पाच हजारांचा चेक ठेवतो. ती त्याला त्याच्या वचनाची आठवण करून देते लयन करण्याची त्याला गळ घालते. अभिजात प्रेमाचा माग काढीत भरकणारा हा ध्येयात्मा तिला श्ांतपर्णे म्हणतो- त्यावेळी भावनेच्या भरांत मी काहींहि बोललो, तरी त्याप्रमाणें आज वागण्याची हिंमत नाहीं माझी! (ए. १४५)

दुराचाराचे साक्षात्‌ समथेन

येवढा भीषण प्रकार झाल्यानंतरहि हा ग्रइस्थ पराकाष्ठेच्या निलज्जपणाचा अंगीकार करून स्वत:च्या तत्त्वज्ञानाचे कसें समथन करीत आहे पहा-< “६ क्षमा, मी तुझ्पा्शी लग्न करण्याचें नाकारून तुला तोंडघशी पाडले असेन, पण म्हणून कांहीं तुझ्य़ावरलं प्रेम लटकं नव्हतं किंबा त्याची किंमत कमी होत नाहीं” (पृ. १४६ ), भयंकर बेरडपणा केल्यानंतरहि आपल्या नीच भोगलालसेला प्रम हे अभिधान देऊन त्या मोगलालसेची तरफदारीो करणारा हा ग्रह्त्थ मानवराक्षत ' आहे शुद्ध |! गडकऱ्यांच्या भाषेत बोलावयाचे तर अश्या प्रमिकाला ' बाजाराच्या चवाठ्यावर चाबकाने चोपून काढलें? तरच अभिजात प्रेमाचा त्याला संपूर्ण साक्षात्कार होईल !

याबर कोणी म्हणतील---“' अहो, सत्पसष्टींत अशीं माणसें निश्चित आहेत. त्यापकीं एकाचे चरित्र माडखोलकरांनी रंगविले यांत काय तिघ- डले १” खुद्द माडखोलकरहि आपल्या परिचयाच्या कोणा व्यक्ती <डे बोट दाखवतील म्हणतील--''" तो पहा सत्यसष्टींतील मुकंद. याच्याबरूनच मी माझी रेखा निर्निली, सकृदृशनीं हा युक्तिवाद बिनतोड बाटेल यांत दका नाहीं. पण त्यातील हेत्वामास स्पष्ट करून दाखविणें आवश्‍यक आहे व्यसष्टीतील व्यक्तीचे यथातथ्य चित्र कादंघरींत वा नाटकांत काढलें असतां चालेल एक वेळ. वाळायांत वाटेल त्या प्रकारचे हीन, नीच, हलकट लोक यावेत; काहीं हरकत नाहीं, इय़ागो, लेडी मक्‍्बेथ, क्लाडिअस यांसारखी नीच पात्रे रंगविली म्हणुन शेक्सपियरळा कोणी दोष देत बसत नाहीं, जगांत इतकीं भयंकर माणसे आहेत याबद्वेळ कोणाचाच वाद नाहीं. बाद आहे तो निराळाच आहे, आपण निर्मिलेल्या नीच पात्रांविषयीं सद्दानुभूतीचा

२०६ मुक्‍तात्म्यापासून प्रद्वरेपयंत

छेशहि वाचकाला वाटणार नाहीं अशी खबरढारी कादंबरीकाराळा किंवा नाटककाराला अवश्य घ्यावी टागते, नीच पात्रांविषर्यी पराकाष्ठेची घणा उत्पन्न व्हावी अशीच मळीं त्याची घडपड असावी लागते. नीच कुयाचीं एखाद्या पाचराकरवीं तरफदारी केली म्हणजेच लेखकाच्या हेतूच्या झुद्धते विषश्रीं शेका येऊं लागते, उदाहरणाथ, वर मकंद क्षमेच्या बाबतींतील स्वतःच्या हलकट वतणुकीची जी तरफदारी करतो ती विचारात घेण्यासारखी आहे. ५: तुझ्यावरलें प्रेम लटकें नव्ह्ते किंवा त्याची किंमतहि कमी होत नाहीं हें वाक्य मुकुंद स्वतःशींच बोलत आहे. असें क्षमेला सांगावे असें त्याला मनांतून वाटते. स्वतःच्या अधोगामी व्यभिचारी स्वभावाची भरपूर जाणीव असलेला मुकुंद क्षमेला गर्भपाताचा सल्ला दिल्यानंतर स्वत:च्या कृत्याची अशी तरफदारी करीत असतांना पाहून मन उद्वेगाने भरून जातें. शेक्टींहि तो म्हणतो--“ मी कांहीं एकटाच हिणकस नाहीं या दुनिर्यंत. आपल्या व्यभिचारी वत्तीवर पाघरूण घालून त्याचें समथन या गृहस्थाने कचरतां केलें आहे. आणि या समर्थनावरच माझा खरा खरा रोष आहे

यावर आणखो कोणी म्हणती ल--'।' अहो, कादंबरींतलें पात्र ज्या पद्धतीनें वागेल अथवा बोलेल त्या पद्धतीला कादंबरीकार जबाबदार कसा ? कादंबरीकार पात्राच्या मखानें बोलतो असं मुळींच नाहीं. हा आक्षिपहि सामान्य आहे. वाड्यय हें जर जीवनाचे प्रतिषिबि असावे अते म्हटले खार्ते तर तें जीवन लेखक अगदीं तिऱ्हाईतपणणें वर्णे शकेल हें शक्‍य वाटत नाहीं. आणि क्षणभर तशी कल्पना केली तरो माडखोलकरांनी कोणया प्रकारचें हें भाष्य लिहिलें जीवनावर? संसारांत कोणतेंच सुख नसल्यामुळें खिन्नतेची परिसीमा झाल्याने सुखाच्या किरणाकडे आशेने घावणाऱ्या दुदैवी मनुष्याचे चित्र केव्हांहि सहानुभूति उत्पन करिते. पण अथपासून इतिपर्यंत कांदींहि दृश्य कारण नसतां नीचपणानें वागणाऱ्या व्यभिचारी माणसाचं चित्र केवळ सत्पसष्टींत अशीं माणव असतात या एकाच सजबीवर काढणें कितपत युक्त आहे बरे, अशी चित्रे काढलीं तरी तीं त्याज्य सषणून दुलंक्षित असावी अशी भावना वाचकांच्या मनात निर्माण करणें हे. ळेखकाचे आद्य कर्तव्य आहे, कीं पात्रांच्या नीच कृत्यांचे प्रत्यक्ष र्‍या अप्रत्यक्ष समथेन त्यांच्याकडून करवून त्यांच्या त्या नीच कृत्यांविषयीं

दुहेरी जीवन १०३

वाचकांची सहानुभूति मिळविणे हें त्याचें कतेव्य आहे ! नुसती भीषण पाज रंगविणे निगळें त्या पात्रांच्या कृत्याचे समर्थन करणें निराळें.

मुकुंदापेक्षाहि अधिक नीच व्यभिचारी माणसें जगात आहेत हे कोण नाकबूल करोल ? पण त्यांनीं स्वतःचे समथन करण्याच्या भानगडीत पडूं नये, समथन करावयाचें तर त्या समर्थनाला सयुक्तिक कारणें तरी द्यावयात नकोत काय? ज्याच्यामध्ये काहीएक कारण नसतां नीचपणाचा प्रकवे झालेला आहे अता व्यभिचारी प्रनुष्य आपल्या वपभिचाराचें समथन करूं लागला तर त्याला मूख म्हणावें कीं पैजारा माराव्या!

बर्नांडे शाच्या ' मिसेत वारन्स प्राफेशन्‌ ' या एका काळी सेन्तारच्या त्तावडींत सांगडलेल्या प्रख्यात नाटकांतील मिसेस वारनू आपल्या धंद्याचे सभथेन करिते याबद्दल फार लोकांचा शॉवर भयंकर संताप झाला होता हँ कोणास माहीत नाहीं! पण मिसेस बॉरनूला आपले समथेन करतां येण्या- जोगे सबळ कारण आहे हे अमान्य करण्यात अथे नाहीं, कुंटणखाना चाल- विण्याच्या आपल्या कृत्याचे समर्थन करिताना मिसेस वारन्‌ म्हणते--

6 [पुल्फ खळ्यात ए०्प [स्श ए०पा $९-1290९00 11 $पटा 8810901100 घात. 58९००0? 8010 ७0१७३ ७०७११७ ए४॥०1 00 ? २४/७१(७1॥० ७५? */॥(॥०५॥८ 5९1(-(2502000!1.........50प9ण0 ०१८७ 110015 19 लठा९ घात ७2 लाटट तंच, शात ॥०(॥15७2 00 1ठर्जट 100080१ (०0८ ७०८ 10०052 पत838२पाव 0५.”

मिसेस वारनच्या तोंडून स्वतः शा तिच्या हलकट धंद्याचे समर्थन करीत असल्याचें स्पष्ट दिसतें. पण शाचे समर्थन करितांना फ्रॅंक हॅरिस म्हणतो-

[5त2९९3, ॥€ ९70७४०५७९5 (8 (1८ ए९"'ए ९०1९ ३॥१ -0ापती (115 (30 तहताकाल णा(७2 द्यात टा9$प(ए ०00९0 ८९ श5 वात ४४०१ाटाा (0 ६९] (1८१05९1०९5 8000 110 1093111920 601 01001605, "

माडखोळकरांना मुकुंदाच्या व्यभिचारी आयुष्याचे समश्रेन करण्या- सारखं कांहीं तरी कारण आहे काय ! अगदीं अकारण उःपन्न झालेल्या व्यभिचारारचे समथेन ते कसें करूं शाकणार? पण तेंहि त्यानीं केलें आहे.

मुकुंदाच्या शब्दांवर कोणाचा विश्वास नसेल तर त्याच्या आत्मनिवेदनाची

१०८ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्रेपयंत

त्याच्या स्वःच्या पत्नीनें--सुलोच नेने--'पूतैता' केली आहे ती वाचावी. या पृ्तंतेंत कोणतीहि स्वाभिमानी, तेजस्वी, बद्धिप्रधान सुसंस्कृत री जे कधींच लिहिणार नादीं तें माडखोलकरानीं सुलोचनेला लिहावयास लावून मुकुंदाच्या नीच, व्यभिचारी जीवनाची प्रत्यक्ष तरफदारी केली आहे. आपल्या पतीच्या निद्यि जीवनाचा पाढा अगदीं त्याच्याच शब्दांत वार्‍चूनहि ही बद्धिप्रधान तेजस्वी छ्री लिहिते--“' उलट त्यांच्याविषयी सहानुभूति बाटली.........मी त्यांच्या विश्वाताला पात्र झालें नाहीं हा माझा दोष, माझाच उणेपणा; त्यांचा नव्हे.” येबदी नादी झाल्यावर पुर्ढे ती ग्हणते--*।' त्यांचे ते अनेक प्रेमसंबंघ--मला त्याबद्दलहि कांहीं म्हणायचं नाहीं. प्रोढ विञाहाच्या या काळांत ...... अनाघात पुष्यांची अपेक्षा करणं असमंजसपणाचे नाहीं कां ठरणार £ मुकुदाशीं सुलोचनेचें ल्य होण्यापुर्वी त्यांचे जे अनेक प्रेमसबघ असतील त्याजद्दल तिनें त्याला क्षमा केळीं तर त्यांत कांहीं वावगे नाहीं;--“पण पत्नी जिवंत असतां तिला फसवून जो एका विधवेला गरोदर करण्याचें पौरुष गाजवितो त्याच्याबद्दल कांहींच राग येणाऱ्या सुलोचनेला कांद्दीं मानवी मनोविकार आहेत कीं नाहींत याचीच शका वाटं लागते. याहिपेक्षां भयंकर समथन पुढेंच आहे--' त्यांच्या वर्तनांत असली, तर फक्त दुवलता आहे, तत््वभ्र्टता मला तरी कुठं दिसली नाहीं,” काय म्हणावें या बाईला ? मुकुंद क्षमेला फसवितो ती गरोदर होते. यानंतर स्वत:स गर्भपाताचा सल्ला देणाऱ्या मुकंदाचें जीवन हिणकस आहे असें क्षमा म्हणते याजद्दलहि सुलोचनेचा घुस्सा आहे. क्षमाबाईनीं त्यांना हिणकस म्हटलं आडे पण तेंहि खरं नाहीं. एका विधवा स्त्रीच्या शोकपू्ण किंकाळ्य़ांनीं जिच्या आंतड्याला पीळ पडत नाहीं जी नवऱ्याचाच पाठपुरावा स्पष्ट शब्दांत करते तिची गणना कोणत्या कोटींत करावी ! आणखी गंमत पहा--'' त्यांचें हें निवेदन बाचून मळा माझ्या अपुरेपणाची, कोत्या दृष्टीची जाणीव झाली, ..... त्या निवेदनांत पराकाष्ठेचा प्रांजळपणा मानबतेचें ममे आहे. चेनीसाठी व्यभिचार हेंच जर ' मानवतेचे मर्म) असेल तर लॉड बायरनूच्या आयुष्यांत पराकाष्ठेचें मानवतेचें मर्म आहे असें म्हणणें भाग पडेल; चेनीसाठी कुंटणखाने चालबिणाऱ्या मिसेस्‌ वोरनच्या

दुहेरी जीवन १०९

जोडीदारामर्ध्ये-सर जाजे क्रॉफ्ट्सम्ध्ये-तर त्याचा अतिरेक झाला आहे असें कबूळ करावें लागेड.

तेव्हा वादाचा मुख्य मद्दा असा-माडखोलकरानीं व्यभिचाराची योग्य कारणमीमांता करून मग त्याचें समथन करण्याचा प्रवःनी केचा असता तर काहो म्हणणें नव्हतें. पग एक लिंगपिसाट पुरुष निर्माण करून त्याच्या पिसाटपणाचें समथन प्रत्यक्ष त्याच्या सुशिक्षित पत्नीकडून कराव- याचें हा माडखोलकराचा उपक्रम कांहीं और आहे यांत शंका नाहीं. अनीतीचें मरपूर वणन केलें तरी तें. एकवेळ वास्तवतेच्या नांवाखाली खपेल, टॉलस्टायनें नाहीं कां कंटणखान्याचें वेश्‍पाजीवनाचं वणन केलें? स्याच्या ' रितरेक्शन्‌ ' मधीळ नायिका कुंटणखान्यांत शिरते, पणती कां शिरते हें समजल्यावर तिथ्याविषपी कुणालाहि सहानुभूति वाटते, पण तिच्याप्रमाणें कारही कारण आहे का मुकुंदाला ? उगाच गंमत म्हणून वपमि चचार करावयाचा हेंच त्याचें ध्येय आहे. आणि या प्रकारच्या असमर्थनीय व्यमिचाराचें माडखोलकर समथन करीत आहेत. त्यांना त्यामध्यें मानवतेचे मम ' दिसतें, धन्य आहे खरोखर!

कोणाला हें विवेचन फार तिखट वाटेळ याची मळा फार चांगली जाणीव आहे, पण माडखोलकरांना या बाबतींत स्वतःचे समथन कररणे दुरापास्त आहे हे निश्चित, आतां हें कबूळ करावयास हर्वे कीं, त्यांनीं मकुंदाच्या व्यमिचारी जीवनाची निंदा कोणाकडून करविली असती तर असें तिखट लिहिणें कोणालाहि कठीण झालें असतें. पण आपल्या निवे. दनाच्या अगदीं शोबटपरयत तो स्वतःचा पाठपुरावा करीत आहे माझ्यासारखे अनेक हिणकस आहेत ? असा आधार देऊन क्षमेवरील प्रेम ल्टकें नव्हतें याची ग्वाही देत आहे. येवढेंच नव्हे, तर त्याची पत्नीमुद्धां त्याच्या हीन वर्तणकीला तत्त्वभ्रष्टता म्हणतां ठाघा कमकुवत- पणा म्हणते त्याच्या त्या बर्तनांत स्वतःला ' मानवतेचे ममे ' दिठलें अशी स्पष्ट ग्वाही देते, यावरून काय अनुमान काढावे याचा वाच- कांनोंच निर्णय करावा.

द्‌ सुखवटे

: दुहेरी जीवन ? या कादंबरींतील उन्मादक विलासी वातावरणांतून माडखोलकरांनी पुन्हां राजकारणांत प्रवेश केला आहे. ' मुखवटे? ही कादंबरी नोव्हेंबर १९४० मध्यें प्रसिद्ध झाली. कादंबरी संपूणपर्णे राजकीय असली तरी रूक्ष राजकारणी घटनांनीं अथवा वादविवादांनीं तिला गांभीये येऊं नये यासाठीं रोज आणि मोहन या प्रणयी जोडप्याच्या विवाहपूर्व विवाहोत्तर शुंगाराचीं कारंजींहि निमाण करण्याची कादंबरीकारानें खचर- दारी घेतलेली आहे, आगि यामुळें नडजंबराल राजकीय चचामुळें गुदमरून जाण्याइतपत मदु असलेल्या आणि हळव्या वाचकाला बराचता विरंगुळा मिळण्याची सोय झाली आहे.

कांता ! कादंबरींतील सर महादेव ठाकूर यांचा पुतण्या कांतेचा पति प्रियदरान हा या राजकीय कादंबरीचा नायक आहे. मध्यप्रांतांत कॉंग्रेस मंत्रिमंडळ प्रथम स्थापन झाल्यानंतर साक्षात्‌ घडलेल्या एक महा- स्वाच्या घटनेजरच प्रस्तुत कारंबरी बहुशीं आधघारलेडी आहे, बारीक सारीक तपशील कादंजरीकारानें प्रथांगाच्या सायीसाठीं ? जरा इकडे तिकडे केलें असलें तरी मुख्य घटना माडखोलकरांनी कल्मित कथेचे अवगुंडन घालून मांडली आहे इतकेंच, कादंबरीतील प्रमुख व्यक्तींच्या तोंडावरील आवर- णेंहि इतकीं झिरक्षिरीत आहेत कीं, वस्तुस्थितींतील अथवा प्र-्यक्षांतील कोणत्या राजकीय व्यकक्‍तीताठी कादंबरीत लेखकाने कोणतें पात्र योजिले आहे हे मध्यप्रांतांतील तत्कालीन राजकारणी घटनांची बरबर माहिती ज्याला आहे असा कोणीहि मनुष्य सहज सांग शकेल, तात्पर्य असें कीं, १९३९ मध्यें मध्यप्रांतांत डा. खरे यांचं मंत्रिमडळ सत्तारूढ अततां तेथीढ राजकारणांत ज्या घडामोडी झाल्या त्यांचा हा कादंबरीखू्प इतिहास आहे. हा नुसता इतिहास असता तर इतिहासाच्या बाषतींत लेव्वकाला जे निजघ अत्यंत काटेकोरपर्णे पाळावे लागतात ते मोडखोलकरांना अर्था. तच पाळावे लागले असते, आणि माडखोलकरांना नेमर्के हेंच नको आहे.

मुखबटे ११९

थात्रांनीं केलेल्या अनेक विधानांची जवाबदारी आपल्या शिरावर घेतां त्या पान्नांवर टाकण्याची फार चांगळी सोय कादंअरींत असते. पण त्या पात्रांडरवीं स्वतःची मर्ते कादंबरीकाराला अश्या कांहीं कोशल्यानें सांगतां येतात घटनाचा अथे आपल्याडा योग्य वाटेळ अशा रीतीनें करतां येतो कीं, त्याचा आशय तर बाचकाला तत्त्णीं कळतो. पण ती कादंबरी अस- ल्य़ामुळे, इतिहःस नसल्यामुळें, त्याला केचींत पकडून त्याचे दांत घशांत घालतां येत नाहींत. इतकी मोठी सोद कादंबरीमुळें होत असल्यामुळें तत्काठीन घटनांचा इतिहास लिहिण्याची माडलखोलकरांना जरूर वाटली नाहीं यांत आश्चय नाहीं. इतिहासामुळें अ'दढवगारी जजात्रदारी पत्कर- तांच आपलें उद्दिष्ट कादंबरीमुळें त्यानीं साधले आहे. या प्रश्नाची चर्चा पुढें आपणांस करावयाची असल्यामुळें, अवघ्या सात वर्षोपूर्वी घडळल्या घटनांना माडखोलकरानीं कादबरीचें स्वरूप कसें दिलें आहे एवढेंच तूर्त पाहूं. प्रियदशन हा मध्यप्रांतांतील कॉंग्रेत्त मंत्रिमळांतील मुख्य प्रधान आहे

मध्यप्रातांतींल असंब्लींत महाराष्ट्रीय गट आगि मह्ाकोशलमधीळ हिंदी गट यांच्यामधीळ कलह असेंब्छीच्या बाहेर येऊं लागल्यामुळें प्रियद शे- नाच्या कामाविषयी अनेक प्रकारचे विरोधी सूर समाजांत निघं गलेलळे आहेत. याचजरोबर काग्रेस मंत्रिमंडळाला येन केन प्रकारेण त्रास देऊन त्याला आणि पर्यायाने प्रियदशानालठा अडचणींत घालण्यासाठी टपलेले कागदी ' कम्युनिस्ट आणि त्याच्या नादीं लागलेले विठोबासारखे प्रामा- णिक आणि एकनिष्ठ कम्युनिस्ट यांनीं प्रियदरशीनाच्या मार्गात अनेक विझत उत्पन्न केलेलीं आहेत, कामगाराची संघटना व्वऱ्या कळकळीने करण्यासाठीं स्वत:च्या कटंशच्या हिताकडे संपूर्ण टलंक्ष करणारा विठोबा हा खरा कार्यकर्ता असल्यामुळें मंत्रिमंडळाला विनाकारण सतावण्याच्या विरुद्ध आडे परंतु सघिसाधू दांभिक कम्युनिस्टांची मात्र मंत्रिमंडळाला उयद्रभ देण्याची होक्य तेवढी खटपट चाल आहे. कांग्रेस मंत्रिमंडळ अघिडारारूढ आहे तोंगथेतच कामगारांच्या हिताच्या गोष्टी घाईघाईने पदरात डून घेण्याची अण्णासाहेब पुराणिकासारख्या नामधारी कम्युनिस्टांची घडयड चालं आहे या कम्युनित्टांची प्रियदशानाविरुद्ध फार मोठी तक्रार आहे. त्याचा कार भार निष्क्रिय असून कामगारां७ाठीं त्यानें कांहींही केठें नादी, खरें लोकहित

११२९ मुक्‍्तात्म्यापासून प्रमडरेपर्यंत

करण्याची त्याची इच्छाच नाहीं असें त्यांचे म्हणणें आहे. प्रियदरान काम« गाराभाठीं कांदींही करोत नाहीं अशी सतत ओरड करणारा हा ग्रृहृरथ स्वतःला समाजगशदी म्हणवीत असे; पण याचा समाजआाद मोठा धून घोरणी होता. कोगताहि संप द्वोताच जी रिळीफ कमीटी नेमली जात असे तिचं अध्यक्षपद बहुघा अण्णासाहेबांकडेच असे, आणित्यामुळें त्यांना आपली सावकारी उत्कृष्ट तऱ्हेने चालविआं येत असे. असा हा कम्युनित्ट आणि त्याच्याच प्रमाणें समाजवादाचा वरपागी देखावा करणारे त्याचे माथीदार काग्रेतत मंत्रिमडळा- विरूद्ध आणि व्यक्तिशः प्रिगरदशनाविरुद्ध जमेल तें कारस्थान करण्याचा विचार करीत आहेत. विठोबा हा प्रामाणिक कम्युनित्ट असला तरी त्याच्या घरीं जमणाऱ्या लोकांमध्यें अनेक समाजकंटकांचाच भरणा आहे. एकमेकाचे खाजगी आचरण पूर्णपणे माहीत असल्यामुळें उख्वाळ्या पाखाळ्या काढण्याखेरीज दुसरें काढीं कार्य करतां येण्यासारखे आहे याचा त्यांना पत्ताच न:हत;. आणि तरीही गाधी गांधीवाद या गोष्टींवर टीका करतांनां त्यांची सारी प्रतिमा जागत झालेली दिसत आहे. एकमेकांची टवाळी करणें खांजगी गोष्टींची सार्वजनिक कुचाळी करणें हेंच या अडुयांतील राजकारण आहे. काळ्यांचा ' पोटमरू शिवराळपणा, ' मोहनच्या शेगावच्या वाऱ्या, अण्णासाहेबाची ' मालगुजारी इऱ्यादि गाष्टींची मनसोक्त टवाळी करणें एवर्ढेंच राजकारण येथं चाललेले आहे. या साऱ्या दाभिक पोटभरू लोकांत विठोजा हा एकच प्रामाणिक ग्रहस्थ आहे, आणि त्यालाच आपल्या प्रामाणिकपणाचें प्रायश्चित्त म्हणून कीं काय, अनेक प्रका- रचीं संकटे सोसावी लागतात, घरीं अन्नान्न दशा असतांना सर्वतोपरी हाल सोखून तत्त्वनिष्ठेपार्यी स्वतःची कुटुंबांतील मंडळीची धूळघाण करणारा हा प्रामाणिक, कष्टाळू आणि निष्कपटी विठोबा भोंब्तालच्या दामिक खोटया कार्यकत्योत एकदम उठून दिसतो यांत शेका नाहीं. प्रियदर्शनाला खालीं ओढला पाहिजे या एकाच ध्येयाने बाकीचे सारे पोटभरू लोक एकमेकांशीं वरकरणी प्रेमळपणाने वागत आहेत, प्रियदशनाला आपल्या सचोटीचा फार अभिमान आहे हे त्यांना ठाऊक आहे. या अमि- मानालाच ते घर्मड समजतात. उद्योगमंत्री पं, वाजपेयी प्रियदशेन यांचें 'फारस सूत नाहीं या गोष्टीचा फायदा मोहून अण्णासाहेब यांना घ्यावयाचा

मुखबटे ११३३

आहे. कोठून तरी लोकमत प्रियदशनाच्या विरुद्ध करण्यासाठीं शेतकरी वब॒ कामगार याच्या बाबतींत फार मोठया सुवारणा त्यार्ने एकदम करावयास पाहिजेत असा आग्रह घरावयाचा त्यांचा विचार आहे. आणि यासाठीं एक अनुकूलता त्याना दिसत आहे. दारूबंदीवर गांधींचा कटाक्ष असल्यामुळें तिच्यापार्थी प्राताच्या उत्पन्नात फार मोठी तूट येईल अशी मोहनची कल्पना आहे. उत्पन्नात इतकी तूट आली तर कामकऱ्यांच्या हिताचं कोणतेंदहदी नवीन काम हातीं घेणें मंत्रिमडळाळला शक्‍य होणार नाहीं. या परिस्थितीचा फायदा घेऊन प्रियदर्शनाला घाकांत आणि दाजांत ठेवण्याचा मोहन आगि बर उलेस्िलेले पोटमरू कम्युनिस्ट कार्यकर्ते यांचा डाव आहे. बाहेरचा असंतोष आणि मंत्रिमंडळांतील धुसफम या दुहेरो आपत्तींत सांपडल्यानंतुर स्वतःच्या इच्छेने प्रियवदरान काहींहि करू शकणार नाहीं अशी त्यांची खात्री आहे.

प्रियदशनाची भूमिका

स्वतःच्या प्रामाणिकपणावर सचोटीवर प्रिवदशनाचा पूणे विश्वास आहे, पूर्वीचे कपटपूण राजकारण निराळें आणि हें नवीन राजकारण निराळें अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेत आहे. आपल्या विरुद्ध खुद्द न्पापले सहकारी बाहरचे लोक कारस्थाने करीत आहेत हें कळल्यनंतरहि तो मुळींच चलित होत नाहीं. काँग्रेसचं राजकारण सत्यावर अधिष्ठित झालळं आहे बापूचा जोपयत माझ्प़रावर विश्वास आहे तोंवर्येत कोणा- चीही पवा करण्याची गरज नाहीं मठा !--'' आपण जोंप्थत प्रामाणिकपणे वागत आहोंत तोंपर्यत गांधींचा आपल्याला पाठटिंबराच मिळेळ अक्ची खात्री असल्याधुळें तो अंतर्गत किवा बाह्य विराघाची फिकीर करीत नाहीं. अशी त्याची तडफदार भूमिका असल्यामुळें त्याच्या विरुद्ध कारत्थान स्चून तें यरशास्त्री करणें मंत्रिमडळांतील त्याच्या सहकाऱ्यांनासुद्धा अशक्य झाल आहे; पण आतांपर्यंत जी गाष्ट त्याच्या हितशत्रूना विरोधकांना साघली नव्हती ती साध्य होण्याचा योग अकल्मितपणें आला. सर महादेव ठाकुराचा आणि गव्हनरांचा जुना कृणानुधध. पुख्य प्रधान प्रियदशन हा सर महादेवांचा युतण्या, यामुळें गव्हनर त्याला जवणाचें आमंत्रण देतो. आणि, खाजगी

११४ मुक्‍तात्म्यापासून प्रमडरेपर्यंत

क्ूुणानुबंध लक्षांत घेऊन प्रियदशन ते आमंत्रण ताबडतोज स्वीकारतो. त्यानेर्टे आमंत्रण स्वीकारल्याची हकीकत मंत्रिमंडळातील त्याच्या सहकाऱ्यांशिवाय कोणालाहि माहीत नसतांना ती बाहेर फुटली. इतकेंच नव्हे तर, 'लोकहितां'त-' सुद्धा ती छापून आली, मुख्य प्रघानानीं गव्हनराचें भोजनाचे आमंत्रण स्वीकारले म्हणून असेंब्ली कांग्रेस पक्षातील कांहीं सदस्य खुद्द गांधींकडे तक्रार करणार आहेत अशी बातमी ब्तमानपत्रांत आली. ही बातमी त्याच्या कोणातरी सहकाऱ्याकडूनच फुटली असली पाहिजे अशी होका घेण्यात व्याल्यावर प्रियदयन या बाबतींतली आपली भूमिका स्पष्ट करतो. त्याचें म्हणणें असं कीं, अगदीं वैयक्तिक नात्यानें गव्ह्नरानें आपल्याला आमंत्रण दिलें; आणि पूर्वीचा क्रणानुवंध लक्षात घेऊन त्याचा स्वीकार करणें भाग पडलें, हें करण्यापूर्वी सहकाऱ्यांचा सल्ला घेण्याची काहींच जरूर नव्हती असें त्याचें म्हणणें. आणि गांधींना लिहिलेल्या पत्नांतहि त्यानें हीच भूमिका स्पष्ट केली, खुद्द प्रांताध्यक्ष गुलाबचद यांनीं गांधीजींकडे या बाघतींत तक्रार केली असं प्रियदशनाचे म्हणणें आहे.

प्रियदशनाविरुद्ध त्याचे सहकारा अत्लें कारस्थान का रचतात असा प्रश्न उत्पन्न होण्यासारवा आहे. प्रियदशनानेंच या प्रश्नाला उत्तरह्दि देऊन टाकलें आहे. नागपूर प्रांत एकजिनसी आणि एकभाषी नाहीं, ब्राह्मण- ब्राझणेतरवादाच्या जोडीला हिंदी-मराठी वाद येऊन बसल्यामुळे एका बाजूला महाराष्ट्रीय आणि दुसऱ्या बाजूला हिंदी असा प्रकार झाला. आणि प्रिम्रदशन हा महाराष्ट्रीय असल्यामुळें त्याच्या विरुद्ध हिंदी कॉंग्रेस- वाल्यांचा रोष झाला आहे त्याचें बचेस्व त्यांना सहन होत नाहीं असें प्रियदशनाचें स्पष्टीकरण आहे, आपल्या मस्तकावरील मुकुट रत्नांचा नसून क!टेरी आहे हें प्रियदर्शनाला अधिकारस्वीकारानंतर दोन महिन्याच्या आंतच कळून चुकते. पण एकच मोह आणि एकच आकांक्षा त्याला अचिकार- पद सोडूं देत नाहींत. हाती आलेल्या अधिकाराचा उपयोग करून भावी पिढीला समर्थ बनवावं, हरिजनांना माणुसकीचे इक्क मिळवून द्यावेत, शेतकऱ्यांच्या डोईवरला भार थोडा कमी करावा आणि कामगारांना पोट- भर अन मिळण्याची सोय करावी हीच त्याची आकांक्षा आहे. आणि यामळंच, इतका अंतर्गत कडहहृ असतांना सुद्धा, त्याला अधिकार सोडवत:

मुखबटे ११५

नादी, त्याच्या आणखीहि काहीं महत्तााकाशषा आहेत, त्याला शाळाकाले- खांतून लष्करी शिक्षण सक्तीचे करावयाचे आहे, हरिजनांना सर्व सार्वजनिक स्थळें मुक्तद्वार करावयाची आहेत. शेतसारा पंचवीस टकक्‍्यानीं कमी करा- वयाचा आहे. आणि सर्व प्रकारच्या कारखान्यांतील कामगाराचे जीवनवेतन निश्चित करावयाचें आहे. या सुधारणा आपल्या हातून शक्‍य तेठढ्या लवकर घडाव्यात यासाठीं अधिकारपद सोडावयाचे नाहीं असा त्याचा निश्चय आहे. हा निश्चवख ज्या करारीपणानें तो करतो त्याच करारीपणानें गव्हनराकडे जेवावयास जाण्याचा निश्चय तो कायम करतो. पार्लमेंटरी कमिटीकडे तक्रार गेळी आहे हें कळूनही तो आपला निश्चय बदलीत नाहीं 6 राज्ञाजींनी मद्रासच्या गव्हूनरवरोभअर आगगाडींत ल॑च घेतला” या बातमीचा टीकाकारांना उत्तर देतांना प्रियदशनानें उययोग करावा असें उमाकांताने सुचवले असता प्रिवदशन म्हणतो, ““ आत्मसमर्थनाची असली पध्दतच मुळीं मला मान्य नाहीं! राज्ञाजींकडे बोट दासवून सखतःचा घ्चाव करण्याची माझी मुळींच इच्छा नाहीं! मी जें केलं तें मला योग्य बाटलं म्हणूनच केलं हेंच माझ समथन !'---

मंत्रिमंडळातील या धुमफुशीळा मागे म्हटल्य़ाप्रमाणें एक महत्त्वाचें कारण होतें. प्रियदशनाचे सगळे सहकारा त्याच्यापेक्षा अधिक वयस्क आणि राज- कीय डावपेचांत मुरलेले होते, त्याच्या नेतत्वाखालीं काम करण्याचा प्रसंग आपल्यावर यावा यार्चे त्यांना पेषम्य वाटत असे. आणि हिंदी-मराठी बादढा मुळ त्या वेषम्याला कांही निराळीच घार आली होती. परंतु गेल्या कांहीं दिवसांत त्यांचे डावपेच हाणून पाडून प्रिवद्शनानें आपल्या मनांत योजि. छेली प्रत्येक गोष्ट अत्यंत कणखरपणे तडीस नेली होती. त्याची सारी भिस्त स्वतःच्या चोख आणि निःस्वार्थी धोरणावर होती, शिवाय महात्माजींचा आपल्यावर लोम आहे याचाही त्याला आधार वाटत असे,

गव्हनरचें आमंत्रण स्वीकारण्यांत प्रियद्शनाने शिस्तभंग केला असे पं बाजपेयी मंत्रिमंडळांतील धरियद्शनाचे महाराष्ट्रीय सहकारी उत्तमराव यांच्याजवळ बोलतात. उत्तमराव ही गोष्ट प्रिययशनाढा फोनवरून कळवतात परंतु गव्हनरचें आमंत्रण विचारपूर्वक स्वीकारले असल्यामळे त्याच्या परि णामाची सर्वे जजाबदारी स्वीकारण्याचा प्रियदर्शनाने निश्चय केला आहे

११६ मुक्‍तात्म्यापासून प्रमद्ठरेपयेत

गव्हनररचें आमंत्रण ' खालगी ? स्वरूपाचे असल्यामुळें तें स्वीकारावयास कांहींच हरकत नाहीं ही गोष्ट पक्षाच्या अधिकारकक्षतच येत नाहीं असा त्यांचा दाबा आहे. मी मुख्य प्रधान अतलों, तरा मला कांहीं खाजगी स्नेहसंघंव, वेयक्तिक क्रणानुबंध आहेत कीं नाहींत १...मला नाहीं वाटत माझं हें कृत्य पक्षाच्या अधिकारकक्षेत येतें असं. असें त्याचें समथन आहे. पं, वाजपेयीनीं स्वतःविरुद्ध कारस्थान रचलेले आहे हें कळल्या- नतरहि राष्ट्रसभा. किंवा गांधीजी यांच्या बाबतींतील प्रियदर्शनाची श्रद्धा मुळींच कमी होत नाहीं. त्याचा गांधीजींबर हृढ विश्वास आहे. ' राष्ट्स- भेच्या सत्याचे अचिष्ठान स्वत: बापू हे आहेत न्‌ त्यांचे वतन हीच एक त्या सत्याची कतोटी समजली पाहिजे.

कॉंग्रेस मंत्रिमंडळाला कांहीं तरो तकलीफ द्यावी यासाठीं नेहमीं तळ- मळणाऱ्या अण्णासाहेब पुराणिकांसारख्या संघिसाध लोकांच्या हातीं हें एक नवीनच कोलित मिळालें आहे, याचा फायदा कसा घ्यावयाचा याचा ते सारखा विचार करीत आहेत. राजाजी गव्हर्नरबरोबर जेवले ते अगदीं अकल्यित रीतीनें; ता बेत पूर्वनियोजित नव्हता असे म्हणून अण्णासाद्देजर प्रियदर्शनानें गव्हनरकडे जेवणाचे आमंत्रण स्वीकारले यावर पुढील भाष्य करीत आहेत, आपल्याकडल्या या जेवणाला राजकीय स्वरूप न्‌ महत्त्व आहे, ? अण्णासाहेजाच्या म्हणण्याचा आशय असा कीं, राजाजींनीं गव्ह्दनरा- बरोबर जेवण केलें याला कोणीहि महत्त्व दिले नाहो. परंतु प्रियदरानाला मात्र तसल्याच कृत्याबद्दल कांग्रेसश्रष्टींकडून जाब विचारला जाईल. मंत्रि- मंडळाला तकलीफ देण्याचा आणखी एक मार्ग अण्णासाहेजाना माहीत आहे. दारूबंदीच्या प्रयोगामुळे उत्पन्नांत फार मोठी तूट येणार हें नक्की असल्यामुळें पूर्वी कबूल केल्याप्रमाणे शोतस!रा कमी करणे मंत्रिमंडळाला नषपमावयाचे नाही. आणि या गोष्टीचा फायदा घऊन मंत्रिमडळाविरुद्ध उठावणी करावयास पाहिजे असा अण्णासाहेबांचा आग्रह आहे. प्रियदशे- नाची नागपुरांतील लोकप्रियता सहा महिन्याच्या आंतच नाहींशी करा- बद्यांची असा पं, वाजपेयींनी चंग बाघला आहे अशी अण्गासाहेब्रांना खास बातमी मिळाली आहे. या कोलिताच्या जोरावर सारें रान पेटवून प्रियदरी- नाला वठणीवर आणावयाचे विचार त्यांच्या राजकारणी मेंदूत थेमान

मुखवटे ११७

घाळीत आहेत, अनेक व्यसनांत मुरळेला मोहनहि प्रांताध्यक्ष गलाबचंदशेट यांच्या दांमिकपणावर टीका करती कॉंग्रेस मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून ते निरनिराळ्या निमित्तांनीं भरपूर पैसा खात आहेत असें स्पष्टपणें बोलतो. इतकेंच नव्हे तर,नागपूर-बऱ्हाडांतल्या कॉग्रेस कमिट्या महाराष्ट्रीय ब्राह्मणाच्या हातातून निचून आपल्या लोकाच्या हातीं याव्यात अशी गुळाबरचंदशेट जोरात खटपट करीत असल्याचाहि तो आरोप करतो.

ही सारीं कारस्थाने प्रियदशनालळा पदच्युत करण्यासाठीच चाललेली होतीं हें अगदीं उघड आहे. प्रियदशन दारूबदीला अनुकूल नव्हता. प्रथम होतसारा कमी कराबा असं त्याचें म्हणणें होतें. परंतु गाघीजींचें मत निराळें पडल्यामुळें त्याचा नाइलाज झाला. हिंदुस्थानांत दारू पिणारांचें प्रमाण रोकडा वीसतुद्धां नसतांना त्याना व्यसनमुक्त करण्यासाठीं रोकडा ऐशी शेतकऱ्यांच्या डोक्यांवरोलळ जवर साऱ्याचें"ओझे तसेच कायम ठेवावयाचे हा भयंकर अन्याय आहे अशी उत्तमराव तक्रार करतात. तरीहि प्रिय- दशन मात्र अगदीं सरळपणे गाघोंच्या तत्वज्ञानाचे समथनच करीत आहे असें पाहिल्यावर उत्तमराव उपरोपिकपणें म्हणतात, मग बिचारा हिंदी शेतकरी हा शेगावच्या प्रयोगशाळेतील एक बेडूक आहे म्हणावयाचा !”

गांधीजींबर टीकेचा कडाका

प्रियदशन गाधीवादाचें आपल्या परीनें समर्थन करीत असला तरी उत्तमराव अत्यंत कटु शाब्दांत गाधी गाघीवाद याची मनमुराद हेटाळणी करोत आहेत. किंबहुना, असेंहि वाटतें कीं, त्याच्या टीकेला घार यावी येवढ्यासाठींच प्रियदशनाला मधून मधून गाबी त्याचें तत्त्वज्ञान यांविषयी एखाददुतरा घरा शब्द बोलाबयात माडखोलकरानीं लावलें असावें. “सत्य! अहिंसा) यांची कडक हजेरो उत्तमराव घेत आहेत. चाळू कॉंग्रेस मंत्रिमंडळाच्या राजबटीपेक्षा जुनी, नोकरशाही राजवट काय वाईट होती असा प्रश्नहि तोंड भरून विचारीत आहत. उत्तमराव स्वतःला ' टिळकांचा अनुयायी ' म्हणवून घेत असल्यामुळें गांधी गांधीवाद यांवर टीकेची झोड उठविण्याचा त्यांना खास अधि. कार प्रात्त झाला आहे यांत शेका नाहीं ! गाधींच्या अनुयायांत सर्वत्र

वि सूर ३. ११८ मुक्‍्तात्म्यापासून प्रमद्रपयंत

ढोंगीपणा बोकाळला असल्यामुळे त्यांना त्यांच्या राजकारणाचा तिटकारा आला आहे. पण, डत्तमरावाची गांधीजींवरील गांधीवादावरील टीका मुळांतवूनच पाहिली पाहिजे. त्याखेरीज तिची खमारी समजावयाची नाहीं. ६८ टिळकांचा अनुयायी म्हणून मी राजकारणांत प्रवेश केला आणि त्यांचा अनुयायी म्हणूनच मी. आज राजकारणांत नांदतो आहे. गांधींचे तत्त्शञान मटा कधींच पटलं नाहीं; त्यांचे व्यक्तित्व मला कधी आकर्षक बाटलं नाहीं. टिळकांच्याहि मोंबतीं मतलबी लोक होते; त्यांचा उग्योगहि त्यांनीं करून घेतला, पण टिळकांनीं आपल्या वर्तनाला किंवा राजकारणाला भलभलत्या तत्त्वाचा मुलामा कधीं दिला नाहीं. उलट सय आणि अहिंसा याचा उठल्या सुटल्या जप करणाऱ्या गांधींच्या गोतावळ्यात आज जिकडे तिकडे टोंगीपणा बोकाळलेला दिसतो. कॉंग्रेसच्या अंत:झुद्धीवर सदा कदा प्रवचन झोडझाऱ्या चळवळीचे अंतरंग इतकं हिडिस असावं इं! (पृ. ११८) इतकें हृदयस्प्षी भाषण केल्यावर राजेश्री उत्तमराव प्रियदशनाला विचारतात, तुमचा विश्वास आहे या राज- कारणावर !” या बिनतोड सबालावर प्रियदरशांन म्हणतो, “' माझा विश्वात गांधींवर आहे! त्यांच्या राजकारणावर नाहीं !'' गांधींच्या मोंबतालचे लोक, त्यांचे अगदीं पट्टशिष्यतुद्धां ' पाताळयंत्री! आणि “मतलबी आहेत असा त्याला गेल्या सात वर्षांत अनुभव आला असला तरी स्वतः गाधी बाईट ठरत नाहींत किंब्रा अविश्वसनीय ठरत नाहींत, गःंधींच्या अत्युच्च भूमिकेवर इतरांना चटतां येत नाहीं हा कांहीं गाभींचा दोष नव्हे असें गाधींचें वैयक्तिक समर्थन प्रियदशन करीत आहे. प्रियदशनाचा गांधींच्या राजकारणावर अथवा त्यांच्या गोतावळ्या 'बर विश्वास नसला तरी निदान त्यांच्या 5प्रक्तिमत्त्वाविषयीं तरी त्याला आदर वाटत असावा असें दिसतें. पण, उत्तमराबांना हे सुद्धां मंजूर नाहीं. खुद्द गांधींवरच त्यांचा सारा हल्ला आहे. गांधी स्वतःच ढोंगी आणि मतलब्री आहेत असें त्यांचें स्पष्ट मत आहे. “' ते भ्ापल्या तत्त्वांप्रमाणें बागतात असं जे तुम्ही म्हणतां तेंहि मळा पटत नाहो. स्वतःच्या पट्टशिष्यांच्या विसंगत किंवा मतढती वर्तनावर जो पांघरूण घालतो तो सत्याचरणी कसला ! स्वतः पाप करणं आणि स्वतः निष्पाप राहून दुसऱ्यांच्या पापावर फक्त पांधरूण

मुखबटे ११९

घालणे यांत व्यवहाराच्या दृष्टीनं फरक करतां येण्यासारखा असला, तरी शुद्ध नेतिक दृष्टीनं हीं दोन्हीं कृत्य सारखींच निंद्य ठरतात. गांधींच्या आचरणांतील ही विसंगति प्रियदरशानाला पुरतेपणी समजली नसेल असें चाटूनच कीं काय, उत्तमराव पुढें म्हणतात, त्याचे तें सत्य आणि अ्हिस्ता हे निव्वळ मुखबटे आहेत. उत्तमरावांच्या या असंदिग्च विघ!ःनावर आक्षेप उत्पन्न झाल्याखेरीज त्याची धार बाधक होणें शक्‍य नाहीं हे माडखोलकरांना चांगलें माहीत असल्यामुळें ते प्रियदशनाला पुढीलप्रमाणें बोलावयास लावीत आहेत. त्याच्या विसंगति किंबा त्यांची स्व्वलनं पाहून त्यांच्याविषयी मत बनव नका, प्रियदशनाचचे हें विघान मोठें मार्मिक आहे यांत शंका नाहीं. गांधींची बाजू घेण्याच्या मिषाने उत्तमरावाच्य़ा बोलण्यावर आक्षेप घेत असतां गांधोंच्या ' विसंगति आणि त्यांचीं ' स्खलनें ! या गोष्टींचा त्यानें मोठ्या कोशल्यानें बभ्रा केला आहे. प्रत्यक्ष गांधींच्या विसंगतींचा उलेख करून प्रियदशन आतां त्यांच्या अनुयायांकडे वळत आहे. त्यांचे शिष्य ढोंगी आहेत, या शिष्यांच्या तोंडावरळे सोज्बळ मुखवटे दूर करतांच युरोपांतल्या झोटिंगांना आणि सुत्सद्मांना डाजविणारे क्रर आणि कारस्थानी पुरुष दृष्टीला पडतील हें स्वरे, गांधींच्या अनुयायांना हा फटका मारल्यावर प्रियदशन पुन्हां गार्घींची कड घेऊन म्हणतो-'' पण स्वतः गांधी तसें नाहींत; त्यांच्या तोंडावर कसलाहि मुख्ववटा नाहीं, (पू. १२०)

प्रियदशेनाचे प्रभावी व्यक्तिमत्त्व

असेंब्ली सुरू होतांच पहिल्याच दिवशीं कामगार, कोष्टी आणि किसान याचा मोचा असेंब्लीवबर नेऊन मंत्रिमंडळाला भीति दाखविण्याचा कम्युनिस्ट मंडळींनी बेत केला होता. ' लोकक्षोमारचे विराट स्वरूप ? मंत्रिमंडळाला दाखवावयाचें असा त्यांचा विचार झालेला असतो. पण या मोचाच्या आघाडीला कोणी रहावयाचे हेंच कायम होईना. प्रडपात समाजवादी पुढारी राजेश्री अण्णासाहेब हे. काम पतकरावयास तयार होईनात. बोढून चाळून कागदी कम्युनिस्ट ? हे! शेवटीं विठोवा मोचाचा पुढारी झाढा. पोलिसांनी प्रसंगोपात्त ळडीमार केला. जमाब

१२० मुक्‍तात्म्यापासून प्रमद्वरेपर्यंत

अनावर झाला. अशा या आणीबाणीच्या प्रसंगीं स्वतः प्रियदरान जमावात शिरला, आणि त्यानें त्या खवळलेल्या जनसमहापुढें भाषण केले. समाज क्षणाघात शात झाला. आणि मंत्रिमंडळाला हेराण कर- ण्याच्या इर!द्याने असेंब्ली हाऊसपुढें जमलेल्या लोकानीं प्रियदरानाचाच मोठ्याने जयघोष केला.

मोर्चानंतर

प्रियदशनार्ने त्या खवळलेल्या जमावाला जीं आश्वासने दिलीं तीं व्यक्तिशः दिलेलीं होतीं. त्यामुळे जमाव ज्ञात झाला हें खरे असलें तरो व्यक्तिशः दिलेलीं ही आश्वासने त्याला पुरी करितां आलीं नाहींत तर दारुबंदी हा तर खुद्द गांधीजींचा कार्यक्रम | प्रियदशनाचें यावर म्हणणें असं कीं, मनुष्प जगला तर दारु पिईल कीं नाहीं? शेतकऱ्याला प्रथम जग द्या. नंतर बळे दारुबंदीच्य़ा प्रक्षाकडे ! आणि आपलें हें मत अगदीं स्पष्टयणें गांधीजींना सांगण्याचा तो निर्धार करतो.

मोचा बारगळल्यानंतर संप घडवून आणण्याची खटपट मोहन आणि मंडळी सुरू करतात. संप सुरू झाल्यापासून सहा तासांच्या आंत विठोबा तुरुगांत जाईल अशी व्यवस्था त्यांना करावयाची आहे. कारण तो मोकळा राहिला तर संपावर जिव्या घालील अशी त्यांना भीति वाटते, पण विठोबाची सारी कतंव्यतत्परता उचअळून येते; आणि घरांत बाळंतीण होण्याच्या बेतांत अलेली बायको असहाय स्थितींत टाकून तो संपासाठीं बाहेर पडतो. अपेक्षेप्रमाणे त्यास अटक होते. इकडे त्याची बायको प्रसतिवेदनानीं मरते. तिची त्याची भेट होण्याचा योग नव्हता. प्रियदशनाच्या मदतीनें लवकरच विठोबाची सुटका होते

गांधीजी प्रियदशन

गांधीजींना भेटण्यासाठीं प्रियदशन स्वतः शेगांवला जातो त्यांना स्वतःच्या साऱ्या अडचणी स्पष्टपणे सांगतो. मंत्रिमडळांतील आपल्या सहकाऱ्यांच्या आडमुठेपणाचची उदाहरणें तो त्यांच्यापुढे ठेवतो शोबटीं त्यांचा सला विचारतो. त्याचें सर्व बोलणें शांतपणे ऐकून घेऊन गांधीजी

मुखवटे १२१.

म्हणतात-'। मी तुला कांहींहि सला देऊं शकत नाहीं. तू आपल्या अड- चणी वाटल्यास पालमेंटरी कमिटीपुढें ठेव, ( पृ. २४५ ) राजाजींच्या कोणत्याहि कृत्याचे समर्थन जे गाधीजी करतात त्यांनी आपल्याला सल्ला देण्याचें कां नाकारावें असा प्रश्न प्रियदशनाच्या मनाला सतावे लागला. त्याला मागच्या आठवणी झाल्या. विशेषतः, हरिपुरा कॉंग्रेसच्या वेळीं झाळाकालेजातून नेमनाजीचे शिक्षण सुरू करण्याची आपली योजना जेव्हा त्यानें त्याना सांगितली तेव्हां त्यांनीं त्याच अभिनदन केलें नव्हतें याची त्याला आठवण झाली. आणि आज तर ते त्याच्याशीं अगदींच तिर्‍्हाइत- पणे वागले होते. त्यांनीं शोवटीं एकच सूचक वाक्य डउच्चारले-- मुख्य प्रधानाला आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करतां आला पाहिजे, प्रियदर्शन. ' त्यानीं त्याला सल्ला देण्याचे नाकारले. आपल्या हातून कोणती भयंकर चूक घडली याचा उलगडा प्रियदशनाला होईना. स्वतःच्या विवेकबुद्धीला पटेल त्याप्रमाणें बागण्यात कोणता प्रमाद आहे ईंच त्याला समजेना. पण स्वत:च्या बुद्धीप्रमाणें बागण्यांतच आपल्या हातून खरी चूक झाली असें त्याला शेवटीं वाटलें. बापूंचा आणि आपला जीविताकडे, समाजरचनेकडे आणि राजकारणाकडे पहाण्याचा दृष्टिकोन अगदीं भित्नर आहे अशी त्यानें मनाची समजूत केली.

पण यामुळें गांधीजी पराकाष्ठेचे अहंकारी आहेत अशी त्याची खात्री पटली. पण ““' जगाला अहिंसेचे आणि अनासक्तियोगाचे पाठ देणाऱ्या महात्म्याला ही वृत्ति कशी शाभिल आणि ते नर खरोखरीच इतके अईंकारी आणि पक्षपाती असतोःल, तर मग त्याचा महात्मेपणा तो कुठें उरतो ? अद्या अनेक शंका त्याच्या मनांत येऊं लागल्या,

भ्रियदशेनाचे बंड त्याचे पारिणाम

यानंतर मोठ्या घडाडीनें स्वतःचा ख्वास कार्यक्रम अमलांत आण- ण्याच्या खटपटीला तो लागतो, लगेच सर्व बाजनीं त्याच्यावर भडिमार होतो. त्याच्या कायक्रमावर अनेक आक्षेप घेण्यांत आळे, मत्रिमडळांत वादळ होऊन उद्योगमंत्री वाजपेयी राजिनामा देतात, प्रियद्शनावर ते पांच आरोम करतात. या आरोपांची चचा पक्षाच्या सभेत व्हावी अशी

१२२ मुक्‍तात्म्यापासून प्रमदरेपर्यंत

मागणी करण्यार्चे प्रियदशेन ठरवितो. जोपर्यत आपलें चारित्र्य शुद्ध आहे तोपर्यंत कोणालाच भिण्याचं कारण नाहीं असा तो निर्धार करतो. त्याच्या या निर्घाराची उत्तमराव थट्टा करतात, राजकारणांत चारित्र्याचा प्रभाव पडत नाहीं; कोटिल्याचा पडतो, अडाणी लोडांना झुलविण्या- साठीं संतपणाचा सोज्वळ मुखवटा ! गांधींनी तोंडावर चढविला आहे असें म्हणून उत्तमराव आपल्या विधानावर पुढीळ भाष्य करतात--- “६ मला तर हा सगळा ढोंगीपणा वाटतो; हे सगळें पद्धतशीर कोटिल्य चाटतें ! स्टालिन, मुसोलिनी, हिटलर किंवा कमाल या जगांतल्या चारी भारी अरेरावापेक्षां गांधी हा फारच घोटीव अरेराव आहे; न्‌ त्याचे मार्ग फार सूक्ष्म आहेत हें मान्य आहे मला! ( पृ. २९२३ ) शोवटीं, गाषींचें मन क्षुद्र आणि पक्षपाती आहे असा ते निर्वाळा देतात.

अखेर पालेमेंटरी कमिटीच्या अध्यक्षांच्या देखरेखीलालीं चाललेच्या चौकशी समितीपुढे प्रियदशनाची चौकशी होते. या समितीपुढे प्रियदशन आपली बाजू स्पष्टपणें मांडतो. आयण दारूवंदोबाबत अनुत्साह दाखविला, आणि निशाणबाजीचे शिक्षण नागरिकदलाची योजना या गोष्टींवर आपला हृढ विश्वास आहे हें तो आग्रहपूर्वक सांगतो, अहिंसेचें तत्त्व & आजच्या समाजस्थितींत तरी ' अब्यबह्ायाय आहे असे तो समितीला बजावून सांगतो, त्याच्या या भाषणाचा सभेवर फार मोठा प्रभाव पडतो. स्वत:ला ' सवाई हिटलर ' समजणाऱ्या अध्यक्षाचाहि कांहीं इलाज ऱचचाळेना. शेवटीं मतमोजणी होऊन प्रियदरानाच्या बाजूनें बावन्न मतें पडतात. फक्त दहा मतें विरोधी पडतात. अश्या रीतीनें प्रियदर्शन निर्वि- बादपर्णे सभा जिंकतो.

याबर पालमेंटरी कमिटीचे अध्यक्ष एक पत्रक प्रसिद्ध करतात. असेंब्ली कॉंग्रेस पक्षानें प्रियदशनावर विश्वास प्रकट केला ही गोष्ट ते पत्रकांत कबूळ करतात, पण त्याच्या कार्यक्रमाविषयी पक्षांत असंतोष दिसून आला असे -नमूद करून ते पुढें म्हणतात, त्या दृष्टीनें राज्यकारभार अविक सुरळित चालण्यासाठी कमिटीने मंत्रिमंडळाला जरूर त्या सूचना केल्या आहेत.” गांधी “पक्षपाती आहेत हा मंत्र उत्तमराव सतत नपत आहेत. ' अनत्याचाराच्या न्यायावर राजकारणाची पुनघटना करण्याच कंकण ज्प्ांनीं हातीं बांघलें

मुखवटे १९५

आहे अदा! मंडळींचे खरें स्अरूप उघडकीस आलें हें कांहीं थोर्डे नाहीं असें प्रियदरान म्हणत असला